Skip to main content

वसंतराव देशपांडे

लेखक व्यंकु यांनी मंगळवार, 14/10/2008 10:18 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या प्रिय बंधू आणि 'मैत्रिणींनो' मी तसा मिपावर नवीन आहे त पहिल्यांदाच लिहीतोय तेव्हा सांभाळुन घ्या. तर सांगायचा मुद्दा असा कि माझ्याकडे वसंतरावांची एक अप्रतिम चित्रफित आहे पण भानगड अशी कि ती मला कोणत्याही संकेतस्थळावर टाकता येत नाहीए तेव्हा जर कोण मला आपला पत्ता देण्यास तयार असेल तर मी ध्वनिचित्रतबकडी पाठवू शकेनं. [एक विनंती- उत्तरे देताना शक्यतो मला अहो जाहो करू नका.] पुरवणी सुचना-ध्वनिचित्रतबकडी मोफत दिली जाईल. अगदी टपालखर्चही माफ.

विनायक प्रभू, एक समुपदेशक....

लेखक संजय अभ्यंकर यांनी मंगळवार, 14/10/2008 10:06 या दिवशी प्रकाशित केले.
रविवार, दि. १२.१०.२००८ रोजी प्रभू साहेबांनी माझ्या घरी येउन इ. १२वी तील माझ्या मुलासहीत काही विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या पद्धती विषयी समुपदेशन केले. प्रत्येक विद्यार्थी हा बुद्धिमत्तेत वेगवेगळ्या पातळीवरचा होता. प्रत्येक विद्यार्थ्याचे आकलन करुन त्यानुसार त्यांनी प्रत्येकास मार्गदर्शन दिले. त्यांचे समुपदेशन हे कोठेही क्रिप्टिक नव्हते. विद्यार्थ्यांना समजेल अशा शब्दात ते होते. उत्तम विद्यार्थी निवडुन त्यांच्या कडून सर्वोत्तम कामगिरी करुन घेणारे मार्गदर्शक अनेक आहेत.

हिच जगाची रीत असावी

लेखक शर्मीला यांनी मंगळवार, 14/10/2008 09:54 या दिवशी प्रकाशित केले.
हिच जगाची रीत असावी चंदनापेक्षाही झिजावे माझे-माझे म्हणावे अन त्या पिल्लांनी त्याच्या मोबदल्यात काय दयावे अनवाणी पायाने चालावे उन्हात तापावे पावसात भिजावे अन पिल्लांना त्याची झळ ना लागू दयावी पिल्लांना पंख फुटले की घरटे सोडून जावे
Taxonomy upgrade extras

सीमापाश

लेखक अरुण मनोहर यांनी मंगळवार, 14/10/2008 09:49 या दिवशी प्रकाशित केले.
फ़ार फ़ार पूर्वी, अगदी सुरवातीला. अमर्याद पसरलेले जंगल होते. सीमा अशी काहीच संकल्पना नव्हती. मात्र वाघ सिंहानी गजबजलेल्या भागात इतर प्राणी जाणे टाळत असायचे. सीमेची ही सुरवात असावी. बुद्धीची देणगी लाभलेली एक प्राणीजात जनावर जातीच्या सीमा सोडून मानवी झुंडीच्या सीमा बनवून राहू लागली. त्या सीमेला गुहा असे नाव पडले. पुढे जसजशा झुंडी वाढू लागल्या गुहेच्या अपुऱ्या सीमा आता टोळ्यांच्या सीमा झाल्या. त्या झाडापासून त्या ओढ्यापर्यंत ह्या किनाऱ्यापासून त्या पर्वतापर्यंत सीमा प्रस्थापित झाल्या. मानवाच्या सीमीत नजरेपासून दूर दूर मानवाला मापणेही शक्य नसलेल्या सीमेच्या पलीकडे त्रीमीती सिमांनी न बांधलेल्या ज

कुणी मला राग सांगेल का ?

लेखक केशवराव यांनी मंगळवार, 14/10/2008 07:32 या दिवशी प्रकाशित केले.
हे गाणे कोणत्या रागात आहे हे कुणी मला सांगेल का ? चित्रपट : ' हारीश्चंद्र तारामती ' सन : १९६२ संगीत : लक्ष्मीकांत - प्यारेलाल. गीत : ' मेघवा गगन . . . . .'

"कढी,सार,ताक असात तां!" (असेल ते)

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी सोमवार, 13/10/2008 20:12 या दिवशी प्रकाशित केले.
आईला नेहमी काळजी वाटायची की पंगत बसल्यावर तिसर्‍या भातावर काय वाढायचं?ताक,कढी की सार?त्याचं असं झालं की रोज जेवताना भाजी,लिंबाची फोड, थोडं मीठ,भात,वरण आणि त्यावर तूप असायचं.

जीवन म्हणजे नक्की काय असतं ?

लेखक शर्मीला यांनी सोमवार, 13/10/2008 19:55 या दिवशी प्रकाशित केले.
:SS जीवन म्हणजे नक्की काय असतं ? जीव न म्ह णजे कुणाला माहित नसणारं प्रत्येकाचं निरनिराळं एक गोष्टीचं पुस्तक असतं जन्म त्याची सुरुवात मृत्यू त्याचा शेवट दररोज त्याचं लिहितं एक पानं कोणाच्या कधी मर्जीविना तर कधी मर्जीसहित हार-जीत, राग-प्रेम यांना असतं यात स्थान सुख-दु:ख यांचे चढाव यात फार हसायचं नसलं तरी हसावं लागतं रडायला आलं तरी आवरावं लागतं जीव न म्ह णजे एक गोष्टीचं पुस्तक असतं आव्हानं देऊन ते पूर्ण करायचं असतं भातुकलीच्या डावासारखं अर्धवट सोडायचं नसतं..........................
Taxonomy upgrade extras

विडंबन : सफरचंद

लेखक मी असाकसा वेगळा वेगळा यांनी सोमवार, 13/10/2008 19:49 या दिवशी प्रकाशित केले.
विडंबन - सफ़रचंद मूळ कविता - सफ़रचंद कवी - संदीप खरे संदीप् खरे यांची माफ़ी मागुन........... प्रोग्रामरने फ़क्त कोडिंग करायची असते, करायाची नसते काळजी आजुबाजुला सोबती असण्याची नसण्याची डेडलाईन आली कळतक्षणीच सारा कोड गोळा करुन रिलीज करायचा असतो प्रोग्रामरने फ़क्त कोडिंग करायची असते मग तो कोड बघुन पी.एम. ला तुझी स्तुती सुचू देत ना सुचू दे पी.एम.
Taxonomy upgrade extras

कुणाची गं तू?

लेखक आपला अभिजित यांनी सोमवार, 13/10/2008 19:08 या दिवशी प्रकाशित केले.
अंगावर फाटक्‍या तुटक्‍या कपड्यांनिशी मुंबई स्वर्गाच्या दारात उभी होती. एस. एम. जोशी, आचार्य अत्रे, वसंत बापट प्रभृतींची भेट तिला घ्यायची होती. चित्रगुप्तानं बऱ्याच रखडंपट्टीनंतर मुंबईला आत प्रवेश दिला. एसेम, अत्रे, बापटांसह संयुक्त महाराष्ट्राच्या सर्व नेत्यांसमोर मुंबई जाऊन उभी ठाकली. सगळ्या नेत्यांना थोडंसं आश्‍चर्य वाटलं, पण त्यांना हे फार अनपेक्षित नव्हतं. कधी ना कधी मुंबई आपल्याकडेच गाऱ्हाणं घेऊन येणार, याची त्यांना खात्री होती. मुंबईच्या या अनपेक्षित आगमनानं सगळे नेते किंचित चिंतेत पडले. "गेल्या दहा हजार वर्षांत कधी झाली नाही, एवढी दुरवस्था मुंबईची झाली आहे.