लेखकव्यंकुयांनी सोमवार, 20/10/2008 17:55 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मी सचिन तेँडूलकरचा मोठा भक्त आहे. सचिनने गेली दोन दशके आपलं वर्चस्व सिध्द केलंय. त्यातही अनेक वेळा दुखापतींनी डोके वर काढूनही आज तो तितक्याच कणखरपणे उभा आहे. दुखापतींनंतरही दमदार पुनरागमन करण्यात त्याचा हातखंडा आहे.
लेखकस्वाती दिनेशयांनी सोमवार, 20/10/2008 13:41 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य- २ वाट्या मैदा, १ चहाचा चमचा ड्राय यिस्ट, १ चहाचा चमचा साखर, कोमट पाणी १/२ वाटी, १/२ चहाचा चमचा बेकिंग पावडर, १/४ च.चमचा मीठ, १ टेबलस्पून तेल, २ टेबल स्पून दही, २ टेबलस्पून दूध,थोडे बटर वरून घालण्यासाठी.
कृती-
एका वाडग्यात यिस्ट+साखर कोमट पाण्यात घालणे व उबदार जागी ५/७ मिनिटे ठेवणे.
एका तसराळ्यात मैदा+बेकिंगपावडर+मीठ एकत्र करणे.त्यात तेल,दही,दूध घालणे, नंतर यिस्ट+साखरेचे मिश्रण घालणे व एकत्र करणे.
लेखकस्वाती दिनेशयांनी सोमवार, 20/10/2008 13:22 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य -
५०० ग्राम बोनलेस चिकन, २ ते ३ चमचे चिकन मसाला, १ चमचा गरम मसाला, १/२ चमचा हळद,१ चमचा तिखट, १/२ चमचा कसूरी मेथी (ऑप्शनल), १ पेराएवढे आले, ४ ते ५ लसूण पाकळ्या, १ चहाचा चमचा साखर, २ टेबलस्पून बदाम किवा काजू पावडर, १ मोठा कांदा, ५ ते ६ मध्यम लालबुंद टोमॅटो,१ चमचा टोमॅटो केचप, २ टेबलस्पून तेल, २ ते ३ टेबलस्पून बटर, पाऊण ते १ कप फ्रेश क्रिम,मीठ, कोथिंबिर सजावटीसाठी.
कृती -
चिकन स्वच्छ करुन लहान तुकडे करुन घेणे.आलं लसणीची पेस्ट करणे.च
लेखकफटूयांनी सोमवार, 20/10/2008 03:10 या दिवशी प्रकाशित केले.
सहज तू नळी वर भटकत असताना "जहर" चित्रपटातील "अगर तुम मिल जाओ" या गाण्याचं पाकीस्तानी रुप पाहायला आणि ऐकायला मिळालं.
हे गाणं त्यांच्या १९७४ साली आलेल्या त्यांच्या "इमानदार" या चित्रपटात होतं...
गाण्याची मुळ गायिका तस्सवर खानुम... आवाज एकदम भारदस्त... श्रेया घोशालच्या गोड आवाजाहून पुर्णपणे वेगळा...
लेखकश्रीकृष्ण सामंतयांनी सोमवार, 20/10/2008 03:00 या दिवशी प्रकाशित केले.
मुलांच पालन-पोषण करण्यासारखं दुसरं कठीण काम नाही.साध्या भाषेत सांगायचं तर "माझी आई हाच माझा विश्वास."
ह्यावेळेला मी कोकणात गणपति उत्सवासाठी गेलो होतो.माझ्या आजोळी गणपति आणतात.बरेच वेळी पाच दिवसाचा असतो.
कोकण दर्शन ट्रॅव्हल एजन्सी तर्फे मी फार अगोदर तिकीट काढून ठेवलं होतं.दादरच्या ब्रॉडवे सिनीमा समोर ह्या बसचा स्टॉप होता.सकाळीच उठून जावं लागलं.माझ्या शेजारी एक सदगृहस्थ येऊन बसले.बस चालू झाली तसं आम्ही हॅलो,हाय करून बोलायला लागलो.
गणपति उत्सवात कोकणात किती गर्दी करून लोक मजा करायला जातात.सगळे नातेवाईक एकत्र येऊन तो दीड दिवस किंवा ते पाच दिवस कसं गाणं वाजवणं,घरातच छोटे छोटे कार्यक्रम करून आपली क
लेखकminaयांनी रविवार, 19/10/2008 14:29 या दिवशी प्रकाशित केले.
मनसेनं पुन्हा परप्रांतीयांवर आपली चढाई केली. मुंबई-कल्याण येथे आज रेल्वेची परिक्षा देण्यासाठी काही परप्रांतीय तरुण आले होते.महाराष्ट्रात होऊ घातलेल्या या परिक्षेला मराठी तरुण अत्यल्प होते.पहीले महाराष्ट्रातल्या तरुणांना नोकरी द्या.या मागणीवरुन सदर आंदोलन करण्यात आले.त्यांनी चक्क त्या परप्रांतीय तरुणांना पळवून लावले आणि परिक्षेच्या ठिकाणी सवयीप्रमाणे तोड्फोड करुन मराठीला न्याय मिळावा अशी घोषणाबाजी केली.
लेखकडॉ.प्रसाद दाढेयांनी रविवार, 19/10/2008 12:32 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वी दूरदर्शनवरच्या मालिका॑ची शीर्षक-गीतेसुद्धा तेव्हढीच लोकप्रिय होत असत. एकतर एकच एक चॅनेल होता व काही मालिका खरोखरच दर्जेदार होत्या. आत्ताच्या सगळ्याच मालिका एकदम फालतू आहेत असे मला अजिबात म्हणायचे नाही पण रविवार सकाळी रामायण- महाभारताच्या वेळी रस्त्या॑वर अक्षरशः शुकशुकाट असायचा तसा आता 'क्यो॑ कि..' ला होत नाही हे खरे आहे.
अश्या मालिका॑ची शीर्षकगीतेही मनावर खोल ठसा उमटवत असत. मालिकेच्या विषयाला अनुसरून तसे चित्रण व पार्श्वगायन अथवा स॑गीत असेल तर अचूक परिणाम साधला जायचा. नेमक॑ उदाहरण म्हणजे 'उडान' मालिका व त्याच॑ टायटल.