मनातंल -आतलं.. एक विचार प्रवर्तक लेख.
आपण मराठी संस्कृतीत वाढतोय याचा अभिमान जरूर बाळगूया, पण आपल्या मराठी पणा विषयी ओव्हर पझेसिव्ह नको होऊया. कारण याचा फायदा फक्त राजकारण्यांना होतो. राजकारण खेळण्यासाठी त्यांना नवे मुद्दे हवे असतात. उद्या मराठी विरूद्ध बिगर मराठी हा वाद मिटला तर काही नाही उरलं तर विलेपार्ले(पूर्व) आणि विलेपार्ले(पश्चिम)हाही वाद निर्माण करायला ही माणसे मागेपुढे पाहणार नाहीत..
अख्ख्या जगात दहशत वाद्यांनी थैमान घातलंय, जगाला आपल्या रक्तातला शिवाजी हवाय!
सारं जग 'ग्लोबल वॉर्मिंग" मुळे हैराण झालंय, जगाला आपल्या कोकणची हिरवीगार वनश्री हवी आहे!
मिसळपाव