कुरुक्षेत्र
मास्तरने आजवर महाभारताबद्दल पुस्तकात वाचलेले आणि मोठ्यानी (बी. आर. चोप्रा) सांगितलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवला होता. मिपावर आल्यानंतर त्याच्या भोळ्या मनाल तडा गेला. मिपा वरच्या काही सद्स्यानी त्याने ५० वर्ष बाळगलेल्या कल्पनांचा चुराडा केला. 'साडी सप्लाय", करुन गेला गाव आणि देवांचे नाव (पांडव जन्म) व इतर कल्पनांच्या मिपावरच्या खुलाशांनी मास्तरखंतावला.
___________________________________________________________
शेवटी अर्जुन कुरकुर करत एकदाचा युद्धाला तयार झाला.कृष्ण घाम पुसत आत्ता येतो म्हणून रथ आणायला गेला.अर्जुनानी धार लावायचा
दगड घेऊन बाणांना टोकं काढायला सुरुवात केली.
मिसळपाव
