Skip to main content

एकविसाव्या शतकातली कहाणी

लेखक कोमल यांनी बुधवार, 02/03/2011 21:52 या दिवशी प्रकाशित केले.
एक आहे ही गोष्ट, आटपाट नगरीची यामद्धे आहेत अर्थातच, एक राजा- एक राणी ! पूर्वी सारखं नव्हे बरं,एकच राजा आणि एकच राणी, एकविसाव्या शतकांत असते, प्रत्येकाची स्वतंत्र नगरी,स्वतंत्र कहाणी! आपल्या गोष्टितल्या राजाला,राणी आवडली अगदी सहजच आणि राणीनेही संमती दिली,थोड्या हित्गुजांताच ! दोघांची मग सुरु झाली स्वतंत्र कहाणी, दोघांची नगरी, हिच्या मनाचा "तो" राजा, त्याच्या मनाची "ही" राणी, उघड्या डोळ्यानी दोघांनी,संसाराची स्वप्नं रचली, आई-बाबा वगैरे ठीक,पण बाळाची सुद्धा नावे ठरली ! प्रत्येक गोष्ट दोघांच्या मताप्रमाने,मनासारखी घडत होती, राजा-राणी आणि त्यांची दुनिया एकमेकाताच गुरफतात होती ! राजाच्या घरी द
काव्यरस

दुस-या फळीतील संगीतकार आणि त्यांची प्रसीध्द गाणी (भाग-३)

लेखक चिंतामणी यांनी बुधवार, 02/03/2011 21:44 या दिवशी प्रकाशित केले.
दुस-या फळीतील संगीतकार आणि त्यांची प्रसीध्द गाणी (भाग-१) दुस-या फळीतील संगीतकार आणि त्यांची प्रसीध्द गाणी (भाग-२) संगीत दिग्दर्शक- एन. दत्ता.
एन. दत्ता उर्फ दत्ता नाईक हेसुध्दा दत्ताराम वाडकरांप्रमाणे मुळचे गोवेंकर. सचीन देव बर्मन यांचे सहाय्यक म्हणून अनेक वर्षे काम केले. त्याच बरोबर स्वतंत्र संगीतकार म्हणून अनेक अवीट गोडीची गाणी दिली. राज खोसलांचा मिलाप (१९५५) या चित्रपटामधून स्वतंत्र संगीतकार म्हणून पदार्पण केले.

ब्रिगेडी वृत्ती

लेखक अँग्री बर्ड यांनी बुधवार, 02/03/2011 20:04 या दिवशी प्रकाशित केले.
ब्रिगेडी वृत्ती जेवढी वाढत आहे तितकाच क्लेश महाराजांच्या आत्म्याला होत असेल नाही का ?

प्रसिद्धी

लेखक वपाडाव यांनी बुधवार, 02/03/2011 17:12 या दिवशी प्रकाशित केले.
प्रसिद्धी मिळालेली पण वंगळी/वक्टी /आचरट/बिभत्स/छिछोर गाणी मुद्दामच लेखाचं नाव अर्धवट ठेवलं. नाहीतर वरूनच कळुन जायचं कि आत काय लिहिले आहे.

सराईत

लेखक अर्धवट यांनी बुधवार, 02/03/2011 16:30 या दिवशी प्रकाशित केले.
आताशा सुंदर लागलाय स्वर वगैरे.. सगळं कसं छान चालू आहे हसतमुखानं यशाच्या छटा मोजत मस्त सरकतोय दिवस. माझ्याकडे यांव आहे आणि मी त्याला त्यांव दिलं. हिशोबाच्या कागदाचा मनात लागलाय ढीग. थुंकी झेलणारे झेलतायत.. असुयेच्या आठ्या सुखावून जातायत . मित्रांचाही आहेच की घोळका... सगळं कसं छान चालू आहे . मारायला शिकतोय की नकोसे विचार, हव्याशा प्रलोभनांच्या बदल्यात. खूप ताकद आहे अजून.. लांब धाव घ्यायची.. जवळच्या नात्याची मिठी फक्त सोडवायची सुखाच्या व्याख्या बदलतायत, नजर अजून रुंद होतेय.. घाव अजून खोल. जल्लोष होतोय धुंद.. दरडावून विचारणारा आवाज क्षीण होत जातोय. प्रशस्त होतायत रस्ते...
काव्यरस

महाशिवरात्रीनिमित्त --- रताळे खिस--

लेखक निवेदिता-ताई यांनी बुधवार, 02/03/2011 14:47 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य- दोन मध्यम आकाराची रताळी, एक चमचा तूप, दोन चमचे शेंगदाणा कुट, मीठ, साखर चविनुसार, तिन-चार मिरच्या. कॄती-- प्रथम रताळे स्वच्छ धुवुन-पुसुन घ्या, नंतर खिसुन घ्या, कढईत तुप गरम करुन त्यात थोडेशे जिरे(चालत असल्यास) घालावेत, तडतडले की मिरच्या तुकडे टाकावेत, खिस टाका, त्यात मिठ व साखर घाला, त्यावर झाकण ठेवा, खिस चांगला वाफ़ेलला की त्यात थोडे कुट टाका, पुन्हा परता, गरम गरम खायला घ्या...

त्रिवेणी - पहीला प्रयत्न

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी बुधवार, 02/03/2011 12:47 या दिवशी प्रकाशित केले.
त्रिवेणी या गुलजारजीनी निर्माण केलेल्या नविन काव्यप्रकाराबद्दल (आता तसा जुना झाला आहे!) खुप वाचले. लिहायचा मोह झाला. ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी थोडीशी माहीती: तीन ओळी असतात. तिसरी ओळ ही पहील्या दोन ओळींना पुढे नेणारी किंवा कमालीचा विरोधाभास असणारी आणि ती वाचल्यानंतरच खरा दोन ओळींच्या मागे दडलेला अर्थ उमगावा अशी असते. १. आधी येतो पाऊस.. मग तुझी आठवण.. . . . अंती शिल्लक राहतो तो मृदगंधच... २. तू, मि, पाऊस..

समर्थ रामदासांनी वन-बागा निर्मितीसाठी केलेले काव्य...

लेखक शशिकांत ओक यांनी बुधवार, 02/03/2011 12:39 या दिवशी प्रकाशित केले.
मित्र हो, खालील फोटो पहाण्यात आला. त्यातील संत रामदासांनी परळीच्या मठस्थापने करता बागा व वने निर्माण करण्यासाठी विविध २६० ( प्रत्येक ओवीत सरसकट १० नावे असे धरले तर २६ ओव्यात) झाडांची माहिती देऊन केलेले मार्गदर्शन रंजक वाटले. मिसळपावच्या खाऊभाऊंना हा काव्य-फलाहार आवडेल. त्यातील सध्या ज्ञात नसलेल्या वनस्पतींची माहिती काही मिपाकर देतील तर काहींना त्यातील दुर्मिळ वनस्पतींचे फोटो सादर करायला प्रेरणा मिळेल असे वाटून डॉ.
काव्यरस