बहरणारा ऋतू संपत आलाय ...!!
झाडांनी दखल घेतलीय
बहरणारा ऋतू संपत आल्याची
कशी जाणीव होते झाडाना ..?
या बर्फाळ हवेची
श्वास गुदमरू लागल्याची
पाने पिवळी होऊ लागलीत
आता कधीपण सुरु होईल पानगळ
झाडांनी सर्व तयारी केलीय
काळीज घट्ट करून
पानाना निरोप देण्याची
निष्पर्ण होऊन जातील सर्व झाडे
कालच कितीतरी पाने गळून गेली
नि आज सकाळी
खच्चून सडा पडला पानांचा ...
काष्ट शिल्प
तशी झाडे ओकीबोकी ...!!
त्यांच्या जाण्याच्या जाणीवेने दिशाही झाकोळून गेल्या
ढगाचा कल्लोळ आभाळात
आणि झाडे केविलवाणी .....
गळत्या पानाना कुशीत घेऊन
फक्त मुकी मुकी
झाडांनी मन घट्ट करून
तयारी केलीय कधीपासून
आपल्या पानाना निरोप देण्याची......!
तो ह्या प
काव्यरस
मिसळपाव
|| वैभव संपन्न गणेश ||
१९७८ साली मी विद्यार्थी दशेत असताना बेलूर आणि हळेबीड येथील मंदिरे पहावयास गेलो होतो.तेथे असलेल्या गणेशमूर्ती पाहिल्या आणि मी भारावून गेलो.त्या दागिन्याने खूप सजवलेल्या होत्या पण मला ते दागिने जास्त बोजड वाटले. माझ्या डोक्यात एक कल्पना आली की आपल्या पारंपारिक मूर्तीला असे दागिने घातले तर आणि जरा नवीन पद्धतीचे दागिने घातले तर ती मूर्ती कशी दिसेल!म्हणुन मी दागिन्यांचा अभ्यास करु लागलो.
कोलंबी,चिरलेला कांदा,हळद्,तिखट,बटट्याच्या फोडी एकत्र करुन त्यात थोडे पाणी घालून शिजत ठेवावे.
अर्धवट शिजले क
२. चमकणारा पर्वत.
३.