Skip to main content

नवीन वसाहत

लेखक अरुण मनोहर यांनी सोमवार, 16/11/2009 12:27 या दिवशी प्रकाशित केले.
ताजी खबर, ताजी खबर भुतीण पारावरून ओरडली लगबगीने सरसर सरसर पारंबी धरून खाली आली - रात्र काळी, सळसळ झावळी समंध भारी, मुंजे किरकीरी जखिणी, हडळी आणि भुतावळी झाडांवर जमली सारी बिरादरी - कशाला उगाच मारतेस बोंबा उलटे झुलते वेताळ विचारते जरा थांबा, खाली घ्या टांगा सांगते सारे, भुतीण फिस्कारते - आपला सगळा मोहल्ला चालला येथून दुसरीकडे जागा देतील संपला जुना सहवास इथला कबरीतून काढून भांड्यात ठेवतील - बिरादरी भुमीवर वसाहत बांधून जागा भरणार, माणसे रहाणार हाडे खोदून, थोडीशी निवडून, एकावर एका बॉक्समधे ठेवणार ***१ - मज्जा ने मज्जा, केकाटला मुंजा नवीन घर, हायराईज रिसॉर्टवर ए तुला नाही भेजा, म्हणाला कुब्जा तूच म
काव्यरस

रोखठोकपणा

लेखक अमृतांजन यांनी सोमवार, 16/11/2009 10:15 या दिवशी प्रकाशित केले.
अनेकांना असे वाटते की, ’आपण बुवा एकदम रोखठोक बोलून टाकतो; आहे काय अन नाही काय!’ पण मुळात मला असे वाटते की, रोखठोकपणा म्हणजे नक्की कसा हे त्या व्यक्तिला माहिती नसते आणि त्यामुळे अनेकदा त्या तथाकथित रोखठोकपणाचा आव आणल्यामुळे समोरील माणूस दुखावला जाण्याचीच शक्यता जास्त असते. इंग्रजीमधे ज्याला "असर्टीव्हनेस" म्हणतात तो जरा रोखठोकपणाचा सौम्य प्रकार असतो असे मला वाटते पण खात्री नाही. माझे प्रश्न असे आहेत- १. रोखठोकपणा म्हणजे नक्की काय? २. रोखठोकपणा आणि असर्टीव्हनेस ह्यात फरक काय? ३. रोखठोकपणा कधी उपयोगी पडतो? व नाही?

मदत हवी आहे

लेखक खडूस यांनी सोमवार, 16/11/2009 08:27 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्याकडे जुन्या पद्धतीचा HMV चा (साधारण ३० वर्षे जुना) record player आहे. पण आता कालौघात त्याची पिन खराब झाली आहे. पुण्यात त्याची पिन कुठे मिळेल हे जाणकार सांगू शकतील काय?

कायस्थी चिंबोरीचे कालवण

लेखक स्वाती२ यांनी सोमवार, 16/11/2009 01:20 या दिवशी प्रकाशित केले.
कायस्थी चिंबोरीचे कालवण काल इंटर्नॅशनल मार्केटमधे ब्ल्यू क्रॅब मिळाले. ते घेऊन इतर खरेदी बाजूला ठेवून तसेच घाईघाईने घरी आलो. तरी तासाभराचा प्रवास होताच. पण काही घोळ न होता चिंबोर्‍या सुखरूप घरी पोचल्या.

हिंदी ही राष्ट्र भाषा ? – एक गैरसमज

लेखक संतोष सतवे यांनी सोमवार, 16/11/2009 00:19 या दिवशी प्रकाशित केले.
हिंदी ही राष्ट्रभाषा? – एक गैरसमज आणि त्याचे मराठीवर अनिष्ट परिणाम ( http://amrutmanthan.wordpress.com/2009/07/21/15/ ) भारतातील आणि विशेषतः महाराष्ट्रातील लोकांना जी वस्तुस्थिती आहे तिची स्पष्ट माहिती असावी, म्हणून मुद्दामच मी हा लेख लिहीत आहे. भारताच्या घटनेमध्ये कुठल्याही एका भाषेचा उल्लेख ’राष्ट्रभाषा’ असा केलेला नाही.

घेतली उडी अशी वेडी (वीर तात्याराव सावरकरांचा पोवाडा)

लेखक अरुण मनोहर यांनी रविवार, 15/11/2009 14:53 या दिवशी प्रकाशित केले.
स्वातंत्र्यसिंह गर्जला गोरा हाकला फार माजला रेटा त्याच्या देशाला ब्रिटीशाला......हो जीरह जी जी जी...जीजीजी ........ जनसागर ये उधाणाला वीरामागे जमला विनायकी रमला एकाच सावरकरी हाकेला......हो जीरह जी जी जी...जीजीजी ........ शंका कोणीना काढी सोडली घोडी घेई आघाडी दावली सावरकरी धडाडी......हो जीरह जी जी जी...जीजीजी ........ सायबाची करी नासाडी घातल्या धाडी आवळली नाडी वीर तो इंग्रजास नाडी......हो जीरह जी जी जी...जीजीजी ........ तोडगा साहेब काढी बनवले बंदी शृंखला बाधी बोटीने अंदमाना धाडी......हो जीरह जी जी जी...जीजीजी ........ कचकडी भासली कडी संकल्प सोडी योजना वेडी कुपाचे तळही तो फोडी......हो जीरह जी जी
काव्यरस

परत एकदा 'स्वच्छतेच्या बैलाला..'

लेखक नीधप यांनी रविवार, 15/11/2009 13:56 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या वर्षी मायबोली दिवाळी अंकात लिहिलेल्या माझ्या स्वच्छतेच्या बैलाला.. http://vishesh.maayboli.com/node/26 या लेखाच्या संदर्भाने मायबोलीवरच http://www.maayboli.com/node/4327 या ठिकाणी चर्चा सुरू झाली. काय करता येऊ शकेल, कसे करता येऊ शकेल इत्यादी बाबींवर उहापोह सुरू झाला. आणि मग थांबला. सुरूवातीला धडाक्याने सुरू केलेली ही चर्चा आणि बरंच काही करू असं स्वतःलाच दिलेलं वचन बाजूला पडलं तरी विसरलं मात्र नव्हतं. अनुभवांची आणि चिडचिडीची भर पडतच होती.

विनंति

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी रविवार, 15/11/2009 11:40 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्र टाइम्स या दर्जेदार ई वृत्त पत्राचा आदर्श डोळ्या समोस ठेवुन त्यांच्या म.टा.फोटो गॅलरी सारखि मि.पा. फोटोगॅलरी सुरु करण्यांचि गळ तात्या साहेबांना घालावि काय?

आय.आय.एम. अहमदाबादमधून

लेखक क्लिंटन यांनी रविवार, 15/11/2009 09:44 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, गेल्या अनेक दिवसांपासून मला आय.आय.एम. अहमदाबादमधील विद्यार्थीजीवनावर मिपावर लेख लिहायचा होता. तो आता लिहिता येत आहे याचे समाधान आहे. लेखाच्या निमित्ताने इतरही थोडी माहिती लिहित आहे. भारतीय प्रबंध संस्थान (आय.आय.एम) सर्वप्रथम कलकत्याला १९५९ मध्ये सुरू झाले. त्यासाठी कलकत्ता विद्यापीठ आणि भारतीय संख्याशास्त्र संस्था (Indian Statistical Institute) मधील ज्येष्ठ प्राध्यापकांना अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठातील बिझनेस स्कूलमध्ये ’बी-स्कूल’ संबंधी प्रशिक्षणासाठी पाठवले होते आणि त्यांनी परत आल्यावर आय.आय.एम कलकत्त्यात प्राध्यापक म्हणून अध्यापन करायला सुरवात केली.