राष्ट्रीय आयोगाचा दिलासादायक निर्णय...
चेन्नईच्या श्रीमती वसुधारिणी यांनी कॅनरा बँकेच्या स्थानिक शाखेत दि. १० ऑक्टोबर रोजी कामधेनु योजनेमध्ये रु. एक लाख गुंतवले. त्यासाठी त्यांनी रु. ५०,०००/- रोख व उरलेल्या रक्कमेचा धनादेश बँकेला दिला. एक वर्षानंतर ठेवीची मुदत संपल्याने त्यांना व्याजासह रु.१,०७,१८७/- मिळाले . मात्र सप्टेंबर २००९ मध्ये म्हणजे वरील व्यवहार झाल्यानंतर तब्बल दोन वर्षांनी बँकेने त्यांना कोणतीही लेखी पूर्वसूचना न देता त्यांच्या खात्यांतून रु. ६१३८३/- वसूल केले. पासबुकातील ती नोंद पाहताच वासुधारिणी तडक बँकेत गेल्या. त्यांनी १० ऑक्टोबर २००६ रोजी कामधेनू योजनेसाठी जमा केलेल्या रु.
मिसळपाव
निळ्याभोर उंच नभी
सावळे काळे विखुरलेले मेघ
त्याखाली अथांगशा धरणीवर
हिरवेगार एक छोटेसे शेत
-जसे माझे स्वप्नातील सुंदर जग-
शेताच्या मधूनच जाते लांबडी
पायवाट एक हिरवट तांबडी
एक रेषा जशी आडवी तिडवी
छेदीत त्या शेताला वाकडीतिकडी
-करीत जणू माझिया स्वप्नांचा भंग-
वात जिथे संपते तिथेच जवळ
खूण म्हणोन उभी एक बाभळ
फांदीवरी तिच्या कृमींची दाटण
विणुनी जाळी कोळ्यांन
.