आता तुझ्यावर लिहायचं म्हटलं...
आता तुझ्यावर लिहायचं म्हटलं, कि जरा भीती वाटते....
खरंच.. नाही शब्दात सांगता येत, कि नेमकी किती वाटते...
म्हणजे बघ ना.. आता तुझ्यावर लिहायचं म्हटलं कि चंद्र, रात्र ह्या सार्यांना टाळून कसं चालेल..?
आणि टाळलंच तर साधं पान तरी कसं हालेल..?
आता पान हललं कि पानगळ ठरलेली..
मिसळपाव

सक्सेना कुटुंबाच्या नसानसात सैन्याचे रक्त वाहत होते.