काही ग्राफिटीज्
ससा 'भित्रा' पण शर्यतीत आरंभ 'शूर'.
कधी कधी संशयाची पाल चुकचुकत नाही,
तेव्हां जास्तच संशय येतो.
'चिरतारूण्याचे' रहस्य 'म्हातारपणात' असतं.
२६ जानेवारी २००८. प्रजासत्ताक दिनी कॅप्टन सुनील चौधरी यांना सेना पदक (शौर्य) देण्यात आले.आसामच्या तिनसुखीया जिल्ह्यातील उल्फा दहशतवाद्यांविरुद्ध त्यांनी गाजविलेल्या मर्दुमकीचा सन्मान सेना पदक देऊन करण्यात आला.
दुसर्याच दिवशी म्हणजे दि. २७ जानेवारी २००८ रोजी गुप्तचरांकडून पक्की खबर मिळाली की रंगगढ नावाच्या खेड्यात ७-८ उल्फा दहशतवादी एका घरात लपून बसले आहेत. कॅप्टन चौधरी लगेचच आपल्या सहकार्यांबरोबर त्या खेड्याकडे रवाना झाले. ज्या घरामधे दहशतवादी लपले होते त्या घराभोवती वेढा घालायला त्यांनी सुरूवात केली.
मिसळपाव परिवाराची लक्ष्मणरावांना भावपूर्ण आदरांजली...!
-- तात्या अभ्यंकर.