Skip to main content

दाल पक्वान..

Published on शुक्रवार, 12/11/2010 प्रकाशित मुखपृष्ठ
दाल पक्वान.. (मैद्यामधे,गरम तेल,मीठ,ओवा,थोडी पिठीसाखर याचा गोळा भिजवुन पुर्‍या लाटुन घ्या...)

याद्या 10529

पाच टक्के मिस्टर क्लीन

Published on शुक्रवार, 12/11/2010 प्रकाशित मुखपृष्ठ
http://www.mid-day.com/news/2010/nov/121110-Prithviraj-Chavan-Wadala-RTI-Rajya-Sabha-elections.htm मुख्यमंत्री बनून चोवीस तास उलटत नाहीत तोवरच आलेली बातमी. "गरीबांच्या" कोट्यामधून चाळीस लाखांचा फ्लॅट पाच लाखांमधे :-) माहितीचा कायदा , जिंदाबाद !

याद्या 1817

((निशाण))

Published on शुक्रवार, 12/11/2010 प्रकाशित मुखपृष्ठ
जय नावाचा इतिहास जो घडले तसेच सांगत आहे? पराजित सारे मरून गेले जेत्यांचा भाटगण गात आहे मानवबुद्धी श्रेष्ठ कर्तबगारी वचन गीतेत महान आहे? पौरुषहीन जो संन्यस्त झाला कामलालसा घेते प्राण आहे पांडवास हरवण्या दान करुनी सूर्यपुत्र अधर्माने वागत आहे? धर्म रक्षणासाठी कवचाचे अधर्म्यांकडूनच दान आहे 'पांडव' तो जरी इंद्रपुत्र गादीवर हक्क सांगत आहे पान्हा तोडून टाकले जिने पाचांचे जीवदान मागत आहे रजस्वलेची फेडुनी वस्त्रे अंकी बसण्या बोलवत आहे? जी राज्य स्वतःचे मिळाले असता फजिती करून हसत आहे नरो वा कुंजरो वा 'धर्मराजाचा' प्रताप आहे नि:शस्त्र वृद्ध घेरून वधला सूड पुत्राचा पाप आहे? नसे धर्मवान सर्वदा क
लेखनविषय:

याद्या 1938
काव्यरस

रँडम जोक

Published on शुक्रवार, 12/11/2010 प्रकाशित मुखपृष्ठ
एकदा मध्यरात्री एका घरात चोर शिरतो. नवरा-बायको झोपलेले असतात. नवर्‍याच्या घोरण्यामुळे बायकोची झोप चाळवते आणि तिला कपाट उघडायचा प्रयत्न करणारा चोर दिसतो. ती आरडाओरडा करणार इतक्यात चोर तिच्या तोंडत बोळा कोंबतो, तिचे हात-पाय बांधतो आणि कामाला लागतो. खुडबुड ऐकून नवर्‍याला जाग येते. तो डोळे किलकिले करून बघतो तर बायको तोंडात बोळा आणि हातपाय बांधलेल्या अवस्थेत आहे आणि चोर कपाटातलं सामान बॅगेत भरतोय. ते बघून नवरा चोराला म्हणतो "बाबा रे, तुला काय हवं ते घेऊन जा. पण कॄपा करून हिच्या तोंडातला बोळा नको काढूस." - आदि जोशी
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 23892

(निशाण)

Published on शुक्रवार, 12/11/2010 प्रकाशित मुखपृष्ठ
प्रेरणा - http://misalpav.com/node/15406 जय नावाचा इतिहास जो घडले तसेच सांगत आहे कुणास न झुकते माप इथे व्यास प्रतिभेचा सन्मान आहे मानवबुद्धी श्रेष्ठ कर्तबगारी वचन गीतेत महान आहे परंतु केवळ लालसेपायी मानवधर्म तो गहाण आहे पांडवास हरवण्या दान करुनी सूर्यपुत्र अधर्माने वागत आहे दिसता सामोरा मृत्यु अटळ त्याला धर्म आठवत आहे रजस्वलेची फेडुनी वस्त्रे अंकी बसण्या बोलवत आहे अंधपुत्रा फोडीन तीच मांडी भीम दरबारी गर्जत आहे अजुनी नसे जो जन्मला सुड त्याजवर उगवत आहे अशा अधमांच्या कपाळी अमरत्वाचा शाप आहे कुणास न झुकते माप इथे व्यास प्रतिभेचा सन्मान आहे
लेखनविषय:

याद्या 1928

निशाण

Published on शुक्रवार, 12/11/2010 प्रकाशित मुखपृष्ठ
जय नावाचा इतिहास जो सारे जेत्यांचेच लिखाण आहे पराजितांना अधर्मी ठरवून उंच विजेत्यांचे निशाण आहे राजपुत्रच श्रेष्ठ धनुर्धारी वचन गुरुंचे महान आहे एका अंगठ्याच्या कर्जापायी गुरुधर्म तो गहाण आहे सूताघरी सूर्यपुत्र दानी वंचनाच नियतीचे दान आहे धर्माची चौकशी करतो ईश्वर उरी भावाचाच बाण आहे जरी सुयोधन अंधपुत्र तू राजपदीही अपमान आहे सत्तालोभ धर्माधर्म कधी कमरेखालीच प्रहार आहे कर्मयोगाची करुनि भलामण हरला गुरुचाच प्राण आहे सूडाग्नीत जीवन गुरुपुत्राचे चिरंजीव विराण आहे पराजितांना अधर्मी ठरवून उंच विजेत्यांचे निशाण आहे.....
लेखनविषय:

याद्या 4778
काव्यरस

घोटाळे इथले संपत नाही...

Published on शुक्रवार, 12/11/2010 प्रकाशित मुखपृष्ठ
घोटाळा केला म्हणुन अशोकरावांची गच्छंती झाली ! आता काही जण म्हणतात की त्यांनी नावात "राव" लावले म्हणुन सोनियाबैंनी त्यांना "जाव" म्हटले. पण ते अंधश्रद्धाळू लोक ! त्यांच्याकडे आपण दूर्लक्ष करावे. अशोक राव गेले पृथ्वीराज आले. स्वच्छ चेहर्‍याचा मनुष्य महाराष्ट्राच्या भूमीवर राज्य करेल असे स्वप्न राहुलबाबांनी दाखवले. जनता आतुर झाली आणि फुलापाकळ्यांचा वर्षाव करुन वर्षा चे दार उघडले ! हळुच अजितदादांनी भुजबळांच्या भुजांमधले बळ काढुन घेतले पण मंत्रीपदाची शपथ देऊन बांधुन ठेवले. हा इतिहास जूना नाही. सगळं कसं पद्धतशीर आणि व्यवस्थित चालू होतं पण म्हणतात ना काही जणांना हे पाहवत नाही. तेच झालं.

याद्या 2873