Skip to main content

आर्थीक घोटाळ्यांचे/गैरव्यवहारांचे अर्थशास्त्रीय समर्थन होऊ शकते ?

लेखक माहितगार यांनी बुधवार, 28/05/2014 11:55 या दिवशी प्रकाशित केले.
भ्रष्ट आचरण म्हणजे भ्रष्टाचार ह्या शब्दात पथभ्रष्ट म्हणजे आदर्श अथवा नैतीक मार्गापासून ढळलेला असा एक अर्थ पुर्वी गृहीत असावा. त्यामुळे मुळ शब्दाचा अर्थ सब्जेक्टीव्ह, अधिक व्यापकपणे वापरता येईल असा असावा पण शब्दांच्या अर्थछटा काळानुरूप बदलत जातात तसे इतर अर्थछटा मागेपडून आर्थीक गैरव्यवहार ही अर्थछटा अधिक पुढे येते आहे. (अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि नैतीकता या दृष्टीने या शब्दाचे प्रयोजन या विषयावर एक वेगळा लेख होऊ शकेल तो येत्या काळात सवडीनुसार लिहिण्याचा बेत आहेच).

वेडा बाबा

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी बुधवार, 28/05/2014 11:27 या दिवशी प्रकाशित केले.
उशी भिजली आसवांनी, हुंदका दाटुन येतो काय झाले माझ्या परीला, बेचैन मी हैराण होतो तु हमसत रडत असते, पाहुन मी अस्वस्थ होतो तुझे साश्रु नयन पाहता, गलबलाट काळजात होतो अजून सांगू किती वेळा?

दोन चाकं झपाटलेली !

लेखक सतीश आंबेरकर यांनी बुधवार, 28/05/2014 06:20 या दिवशी प्रकाशित केले.
३२० दिवसांची ती सायकल सफर मी जेव्हा पूर्ण केली तेव्हा एका स्वप्नपूर्तीचे समाधान मला लाभले . ह्या सफरीने मला बरेच काही शिकवले ,अनुभव दिले. तो नुसताच प्रवास नव्हता तो एक अभ्यास होता ह्या जगाचा आणि त्यातील वैविध्याचा. त्या परीक्रमेतले माझे अभुभव मी व्याख्यानामधून किंवा मित्र प्ररीवारासोबत बरेचदा बोलण्यातून मांडले. हे अनुभव पुस्तकरूपाने मांडण्याची इछा फार काळ मनात घर करून होती. काही ना काही कारणामुळे त्या इच्छेला मी बगल देत होतो. गेली २ वर्ष मात्र मी त्या इछेचा पाठपुरावा केला आणि तो जगप्रवास आज "दोन चाकं झपाटलेली " ह्या पुस्तकामध्ये शब्धबद्ध झाला आहे.

सामान्य माणसासाठी साधा फोन

लेखक कंजूस यांनी बुधवार, 28/05/2014 03:41 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्याकडे एक CDMA रिलाअन्सचे सिम कार्ड सात आठ वर्षे आहे .त्यावेळी घेतलेला एक एलजीचा मोबाईल हैंडसेट आता जुनाट झाला आणि बदलायच्या विचारात होतो .परंतु आता MTS आणि रिलाअन्स शिवाय CDMA चा प्रसार नसल्यामुळे आणि टाटा डोकोमो नेही यातून हात झटकल्यामुळे हैंडसेटचे चांगले नमुनेच बंद झाले .मग मी विचार केला की याचा जिएसेम नंबर करून घेऊ म्हणजे बरीच मॉडेल्स वापरता येतील . आता महागडा स्माटफोन नको होता आणि चांगला कैमरावाला तसेच नेट साठीचा नोकिआ X2-00 आहेच .एफ एम रेडिओ रेकॉर्डिँगवाला असेल तर उपयोग होईल या विचाराने त्याचा शोध सुरू केला . सैमसंगचे E2232 आणि नोकिआचे X2 -02 कोणाकडे पाहिले होते त्यात ही FM रेकॉर्डिँग

सामान्य माणसासाठी साधा फोन

लेखक कंजूस यांनी मंगळवार, 27/05/2014 19:34 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्याकडे एक CDMA रिलाअन्सचे सिम कार्ड सात आठ वर्षे आहे .त्यावेळी घेतलेला एक एलजीचा मोबाईल हैंडसेट आता जुनाट झाला आणि बदलायच्या विचारात होतो .परंतु आता MTS आणि रिलाअन्स शिवाय CDMA चा प्रसार नसल्यामुळे आणि टाटा डोकोमो नेही यातून हात झटकल्यामुळे हैंडसेटचे चांगले नमुनेच बंद झाले .मग मी विचार केला की याचा जिएसेम नंबर करून घेऊ म्हणजे बरीच मॉडेल्स वापरता येतील . आता महागडा स्माटफोन नको होता आणि चांगला कैमरावाला तसेच नेट साठीचा नोकिआ X2-00 आहेच .एफ एम रेडिओ रेकॉर्डिँगवाला असेल तर उपयोग होईल या विचाराने त्याचा शोध सुरू केला . सैमसंगचे E2232 आणि नोकिआचे X2 -02 कोणाकडे पाहिले होते त्यात ही FM रेकॉर्डिँग

स्पंदन

लेखक सार्थबोध यांनी मंगळवार, 27/05/2014 18:40 या दिवशी प्रकाशित केले.
कधी चांदणं श्वासात कधी मन चांदण्यात धुंद प्रेमाचं उधाणं तुझ्या माझ्या अंतरात ll १ ll तुझा भास जीवनात तुझी आस हृदयात तुला पाहिले डोळ्यात जसा मोती शिंपल्यात ll २ ll वारा भरून वाहत पान फूल बहरत तुझा हाती येता हात तन मन मोहरत ll ३ ll तुझे असणे माझ्यात जीव तुझ्यात गुंतत तुझे सांगतो अस्तित्व श्वास श्वास स्पंदनात ll ४ ll - सार्थबोध www.saarthbodh.com

गंगाघाट ते रा. भवन (मार्गे राजघाट)

लेखक पगला गजोधर यांनी मंगळवार, 27/05/2014 17:28 या दिवशी प्रकाशित केले.
महात्मा गांधीजींची १९४८ मध्ये हत्या करण्यात आली, तेंव्हा राजघाट हे स्मृतीस्थळ उभारले गेले, अनेक वर्षे सरली तरीही आजतागायत (दि. २७ मे २०१४), जेव्हा कधीही नव प्रधान /मुख्य मंत्री कार्यभार स्वीकारण्या आधी , वा विदेशी पाहुणे भेटीवर आले असता, राजघाटावर येवून आदराने नतमस्तक होतातच, अश्या ह्या सध्या-सुध्या माणसामध्ये, असं काय महान होत ? त्यांच्या हत्येच्या इतक्या वर्षानंतरही एवढा प्रभाव कसा काय दिसून येतो बुआ ? म्या पगाल्याच्यामते, कदाचित 'जीवनामध्ये सत्याला प्रमाण मानने', या त्यांच्या विचारसरणीत आहे का ?

भारतीय कैद्यांची सुटका

लेखक आनन्दा यांनी सोमवार, 26/05/2014 13:54 या दिवशी प्रकाशित केले.
नरेंद्र मोदींनी शपथविधीला पाकिस्तानच्या प्रधानमंत्र्यांना आमंत्रण दिले, त्यांनी ते स्वीकारले, आणि येण्यापूर्वी १५१ भारतीय कैदी सोडले. आतापर्यंतचा इतिहास बघता हे पाकिस्तान च्या अश्या वागण्याने मला धक्का बसलाय, पण हा नरेंद्र मोदींचा "करिश्मा" आहे यावर देखील माझा विश्वास नाही. हा नरेंद्र मोदींचा एक राजनैतिक विजय आहे याबद्दल दुमत नाही.

गरजांच पोलिटिक्स

लेखक फुंटी यांनी सोमवार, 26/05/2014 13:18 या दिवशी प्रकाशित केले.
मी कुणी लेखक नाही,मला लेखक व्हायचं पण नाही...मनातली घुसमट बाहेर पडावी म्हणून लिहितोय....डुप्लिकेट आयडी वरून ...घुसमट....मला सहन नाही होत ....इमोशनल चुतीया बनणं काय असत ते मला विचारा ...प्रेम असो कि कुणाला केलेली मदत .....त्या एका क्षणी वाटत असत कि आपण नसतो तर हे शक्य झाल नसत...हे आपल्यामुळे झालंय ,काडीचाही फायदा नसताना उगाचच छाती फुगून येते अभिमानाने.....कसला वांझोटा अभिमान तो.... तरीही घालवलीत ७-८ वर्ष या दुनियादारी मध्ये...कुणाला काही फरक पडत नसतो आपल्या असण्या नसण्याने ...आपण नसलो कि दुसरा कुणी असतो...हे ज्या क्षणी लक्षात येत तो क्षण असतो कोसळण्याचा ,कोलमडून पडण्याचा ...अनुभवतोय मी तेच क्ष