स्पंदने आणि कवडसे - बदल हा निसर्गाचा नियम आहे.
स्पंदने आणि कवडसे
आपल्या मनात अनेक विचार व त्याची स्पंदने येत असतात. स्पंदने म्हणजे vibrations, मनातील कंपने. काही विचार मनात घर करतात. वाचताना - दुसऱ्याशी बोलताना हि विचारधारा सुरु होते आणि काही काळ मनात हि विचारांची कंपने जाणवत राहतात. काही वेळा हि मनातील विचारांची कंपने उन्हाच्या कवडश्यासारखी शब्दरूप धारण करतात.
ह्याच भावनेतून जन्मलेले हे वाक्य आहे आणि ते अनेक लोकांच्या बाबतीत सत्यही आहे असे मला वाटते.
---------------------------------------------------
बदल हा निसर्गाचा नियम आहे. कोणतीच गोष्ट संपत नाही - त्याचा शेवट होत नाही.
मिसळपाव
सर्वांनी बंद केल्या मजकडे येणार्या वाटा
राहिली फ़क्त तुझ्या पाऊलाची वाट आत्ता
स्वत:चे जीर्णावशेष घेवुन सोबतीला
जुन्या स्मृतींच्या आधारे उभा गाभारा
माझ्या स्वप्न राज्यात ना राणी ना प्रजा
विना प्रजेच्या राज्याचा मी हा अभागी राजा
न उगवताच कशी मावळते चांदणी
किनार्यास न भेटताच परततात लाटा
सुमनावरती स्वप्न शय्या सजलीच नाही
फ