चालू घडामोडी - मार्च २०२१ (भाग ४)
आधीच्या भागात १५० पेक्षा जास्त प्रतिसाद झाले आहेत म्हणून नवा भाग काढत आहे. पूर्वीच्या भागातील एखाद्या प्रतिसादावर काही लिहायचे असल्यासच त्या भागात लिहावे अन्यथा या भागात लिहावे ही विनंती. इतके सगळे प्रतिसाद झाल्यानंतर नवे प्रतिसाद पुढच्या पानावर जाऊन वाचायला अडचण येते.
महाराष्ट्र विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सुरवातीला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी थकबाकीदारांचे वीजेचे कनेक्शन तोडले जाणार नाही असे म्हटले होते पण काल अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सरकारने थकबाकीदारांचे कनेक्शन तोडणार असे जाहीर करून आपली आधीचीच भूमिका बदलली आहे. अनेकांना नेहमीपेक्षा ८-१०-१२ पटींनी जास्त वीजेची बिले आली आहेत. म्हणजे वीजेच्या बिलांच्या बाबतीत नक्कीच काहीतरी गफलत झाली आहे हे स्पष्ट आहे. असे असताना कोरोना काळात लोकांच्या अडचणी वाढलेल्या असताना १०-१२ पटींनी जास्त बिले देऊन, नक्की काय गफलत झाली आहे याचा तपास न करता आणि सुधारित बिले पाठवून लोकांना दिलासा न देता वर कनेक्शन तोडणे हा निर्लज्जपणाचा कळस झाला. सरकारला सामान्यांचे श्राप भोवणार आहेत.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
त्या काळात
त्या काळात
देशात सर्वाधिक भिकारी प.बंगालमधे.
भिकाऱ्या वरून
धर्मानुसार भिकाऱ्यांची वर्गवारी
प्रतिसाद संपादित.
भिकाऱ्या वरून
आश्रमशाळेतील दहावीची मुलगी गर्भवती.....
कागदी घोडी नाचायला लागली, जनता भुलायला लागली....
आल केंद्रावर
@ राजेश जी.. जसे कि???
हो ना ....
All are equal but some are more equal
गुटखा माफियांवर कारवाईनंतर जामिनाला पोलीस विभागाकडून बळ!
काळजी घ्या! देशातील प्रत्येक ५ करोना रुग्णांमध्ये ३ महाराष्ट्रात
दिल्लीच्या सीमारेषेवर आता आंदोलकांची कच्ची घरं
ही मुळ लिंक आहे ....
World Economic Forum चं भाकीत
२१३ जणांना अजूनही नौकरीत सामावून घेतले नाही....
इतके दिवस मिडियात सुशांत सिंग
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- स्वतःचे वेगळेपण सिद्ध करा... कारण कॉपी करणार्यांची इतिहास नोंद ठेवत नाही.राणेंचा हल्लाबोल...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- स्वतःचे वेगळेपण सिद्ध करा... कारण कॉपी करणार्यांची इतिहास नोंद ठेवत नाही.माहिती बद्दल धन्यवाद
बेळगांव, कारवार सकट महाराष्ट्र राज्य व्हायला पाहिजे....
ह्या विषयात तर मला असे वाटते
“… दुभत्या म्हशीच्या लाथा गोड”; भातखळकरांचा शिवसेनेला टोला
श्रीलंकेत बुरखा बंदी....
स्वित्झर्लंड ने देखील हल्लीच
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- स्वतःचे वेगळेपण सिद्ध करा... कारण कॉपी करणार्यांची इतिहास नोंद ठेवत नाही.एकाच वेळी,
या सर्व देशांमध्ये झालेल्या
एवढी शक्तिशाली
नाही.. फुरोगामी लोकांची जुनी
ते परमपूज्य राहुल गांधी,
हरयाणापाठोपाठ झारखंडमध्ये
... है तो मुमकीन है
कर्ज तपासा ह्यांची
ह्यांच्या कंपन्याचे
एवढे सरळ असते का हे
तुमच्या मते फक्त कुक्कुटपालन,
सिंघू आणि टीकरी सीमेवर
गरीब शेतकरी वर्ग, अचानक इतका श्रीमंत कसा काय झाला?
तुम्ही काही वर्गाचेच
तिटकारा आहेच
Bjp नी जेवढे आयात केले आहेत
आपण खरोखरच नीट वाचता का?
त्यांना बीजेपीशूळ झाला आहे..!
सतत लोकसत्तातील बातम्यांची
काय सांगता?
सतत लोकसत्तातील बातम्यांची
सध्या तरी,
जगात सर्वाधिक चर्चिले जाणारे