स्वयंपूर्ण भारत: कोरोनापश्चात संकटातील संधी
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आजच्या आपल्या भाषणात लॉकडाऊन ४.० चे सुतोवाच करताना दोन निखर्व (वीस लाख कोटी) रुपयांच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केलेली आहे.
त्यांनी नवीन युगाचे पंचस्तंभ- अर्थव्यवस्था, पायाभूत सुविधा, तंत्रज्ञानाधारित व्यवस्था, ऊर्जावान जनता, पुरवठा-व्यवस्था यांचे महत्त्व विशद केले.
भारत देशाला स्वावलंबी बनविण्याची क्षमता आपल्यात आहे हे त्यांनी वाइटूके आणि पीपीई किट्स् अशा उदाहरणातून सांगितले.
स्थानिक उत्पादने खरेदी करून, लोकप्रिय करून, त्यांचा जागतिक ब्रँड बनवणे हा त्यांच्या भाषणातील बहूधा सर्वाधिक महत्त्वाचा मुद्दा होता.
कोरोना आणि त्यानंतरच्या संकटातील संधी यावर इथे चर्चा करूयात.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
एक आयडीया देऊ का? उद्या उठुन
खूप मोठी संधी आहे...
value added exporter
#स्वावलंबी_भारत
किमान
पिकाची नियंत्रित लागवड
धुडकावून कशाला देता
मेड इन इंडिया
(No subject)
वेगळा धागा काढल्याबद्दल धन्यवाद
परदेशी
q मार्केट रिसर्च हे स्वत: एक
एखाद्या देशात चाललेल्या
लोकांना
+१००
रेट काय आहे इन्फ्रारेड
रेट काय आहे इन्फ्रारेड
रेट काय आहे इन्फ्रारेड टेंपरेंचर मेजरमेंट उपकरणाचा?
मुळात देशावर प्रेम असावे लागते.
धागा विषय महत्वाचा आहे
छान लेख - पण त्यातून निर्माण
दोन भाग आहेत
हे काम लगेच होणार नाही
सहमत...
प्रचंड सहमत त्यासाठी .....
मी इकॉनॉमिस्ट आहे .
मी इकॉनॉमिस्ट आहे . इकॉनॉमिस्ट तो असतो जो आपल्या गरजांची उत्तम मांडणी तरुण वयातच करतो व आपले सर्व रिसोर्सेस त्या पद्धतिने वापरतो.बरोबर आहे.. आता तारूण्यात चुका झाल्या म्हणूनच आज वयाच्या ७३ व्या वर्षी भारत अजून विकसनशील देश आहे. त्या त्या वयाला देशाच्या विकासाचे योग्य नियोजन केले असते तर कशाला अशी वेळ आली असती.... बरं.. झाल्या चुका.. मग आता काय करायचे..? कुठूनतरी सुरूवात केली पाहिजे ना..? का जाऊदे सगळे खड्ड्यात आणि आपण हातावर हात ठेऊन "असेल माझा हरी.." अशी भूमीका ठेवायची..?या साठी क्रिकेट चे उदाहरण पाहू.....
लोकाना काय हवे आहे पेक्षा त्याना काय द्यावे याचा विचार महत्वाचा
आपण खूप वेगवेगळ्या पातळ्यांवर
सध्या आपापल्या परीने ..
खाजगी आयुश्यात सर्वानाच सुरेख
>>> बरं.. झाल्या चुका.. मग
वस्तू आणि सेवा क्षेत्रे
लॉकडाऊन मधे आमच्या
चांगली चर्चा.
>>> स्वदेशीची बाजारपेठ तयार
मेक इन इंडिया टू.... गप्पा मार भारत.
भारत आत्मनिर्भर होणे वगैरे
भारत आत्मनिर्भर होणे वगैरे रोचक आहे.व्वा. काल योजना मांडली आणि आज इतकी जळजळ व द्वेष. इतक्या लगेच इतका त्रास होतोय म्हणजे योजना योग्यच असणार. ;)न वाचताच मळमळ
मळमळ कुणाला झाली आहे ते वर
:)
(No subject)
मेकच इन इंडिया
>>> माझा भारत खुप स्वप्नाळु
लोकांचे अजुन पंधरा लाख खर्च
गाव गप्पा करणारे नेतृत्त्व. देशाचं नुकसान करीत आहे.
काय बोलणार..
+१
आभार...!
>>> मूळ चर्चा प्रस्ताव -