आज जरा निवांत वाटतय..
सीझन संपला म्हणूनंही, आणी पुढचा येणार.. म्हणूनंही.!
रहाटगाडगं म्हणतात ना हो या चक्राला?
बराच वेळ करकचूsssन फिरल्यावर मग ते शां...त होतं , पुन्हा फिरण्यासाठी...!?
हे टळणारं नाही, हे नीट माहित असूनंही स्विकारत नाही मनाला. हे ठिकच. पण हे असलच पाहिजे जीवनात.. प्रगती साधायला.
असं का वाटत नाही? ? ?
पॉझिटिव्ह एप्रोचवाले २०० मार्क देतील माझ्या या दुसय्रा भावनेला. ! पण पहिलीचं निराकरण त्यांनाही झटकन सुचायचं नाही, हे माहिती आहे मला!
असो... चालायचंच. पाणी वहातं राहिलं पाहिजे.
रहाटगाडगं फिरवलं पाहिजे!
===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०
अत्रुप्त..
काव्यरस
वाचने
2237
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
पण हे असलच पाहिजे जीवनात..
चक्रनेमिक्रम
मस्तं!
छान
@पण हि कविता आहे? ››› नाही..
In reply to छान by मिसळलेला काव्यप्रेमी
बर
In reply to @पण हि कविता आहे? ››› नाही.. by अत्रुप्त आत्मा
असा सगळा प्रकार झाला तर.
अस्सं ...
In reply to असा सगळा प्रकार झाला तर. by प्रचेतस
हीच ती वेळ आणि हाच तो क्षण,,,,