रहाटगाडगं.
आज जरा निवांत वाटतय..
सीझन संपला म्हणूनंही, आणी पुढचा येणार.. म्हणूनंही.!
रहाटगाडगं म्हणतात ना हो या चक्राला?
बराच वेळ करकचूsssन फिरल्यावर मग ते शां...त होतं , पुन्हा फिरण्यासाठी...!?
हे टळणारं नाही, हे नीट माहित असूनंही स्विकारत नाही मनाला. हे ठिकच. पण हे असलच पाहिजे जीवनात.. प्रगती साधायला.
असं का वाटत नाही? ? ?
पॉझिटिव्ह एप्रोचवाले २०० मार्क देतील माझ्या या दुसय्रा भावनेला. ! पण पहिलीचं निराकरण त्यांनाही झटकन सुचायचं नाही, हे माहिती आहे मला!
असो... चालायचंच. पाणी वहातं राहिलं पाहिजे.
रहाटगाडगं फिरवलं पाहिजे!
===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०
अत्रुप्त..
पण हे असलच पाहिजे जीवनात..
चक्रनेमिक्रम
मस्तं!
छान
@पण हि कविता आहे? ››› नाही..
बर
असा सगळा प्रकार झाला तर.
अस्सं ...
हीच ती वेळ आणि हाच तो क्षण,,,,