मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

निकृष्ट पत्रकारितेचा कहर

देवदत्त ·

मुक्तसुनीत 26/12/2007 - 03:38
मला वाटते आपण सर्व गतानुगतिक बनून "पॉप कल्चर" अर्थात् , "चंगळप्रधान संस्कृति"च्या मागे जातो. (टॅब्लॉइड् ऑव्ह इंडिया मी सुद्धा सवयीचा परिणाम म्हणून बघतो. खोटे का बोला ?) . शेवटी आपला नीरक्षीरविवेक वापरून माहितीच्या योग्य स्त्रोताकडे जाणे योग्य. जे भंगार आहे ते आहेच आणि त्याला उत्तम बाजरपेठ आहे. एक महाकाय विनोद म्हणून त्याकडे पहावे आणि माहितीस्फोटाच्या या युगात योग्य त्या ठिकाणी जावे .... मी आउट्लुक , रीडीफ आणि बीबीसी पहातो. हिंदु सुद्धा आपला बोज राखून आहे. इतरानी त्यांची आवड्ती स्थळे सांगावीत अशी विनन्ती...

In reply to by मुक्तसुनीत

विसुनाना 26/12/2007 - 11:14
शेवटी आपला नीरक्षीरविवेक वापरून माहितीच्या योग्य स्त्रोताकडे जाणे योग्य. जे भंगार आहे ते आहेच आणि त्याला उत्तम बाजरपेठ आहे. अगदी हेच! कोणत्याही गोष्टीचा या ना त्या प्रकारे फायदा उठवला जाणार हेच अंतिम सत्य! आपण कोणत्या बाजारात जातो ती बाजारपेठ फक्त आपण ठरवू शकतो.

देवदत्त 26/12/2007 - 07:47
तुमचे म्हणणे काहीसे पटते. मला ही त्या बातमी मध्ये जास्त लक्ष घालावे असे वाटत नव्हते. मी परवा फक्त त्याची छापील आवृत्ती बघितली होती.(त्यांनी घातलेल्या सवयीचा परीणाम म्हणून वाचली असेल) पण काल जेव्हा संकेत स्थळावर आणखी काही बघितले तेव्हा राहविले नाही.

विसोबा खेचर 26/12/2007 - 08:18
लोक कुठल्या थरावर जाऊन काय लिहितील ह्याचा काही नेम राहिला नाही असे वाटते. निकृष्ट पत्रकारितेचा हा कहर झाला असे वाटते. तो प्रकार इतरांना कळावा म्हणून हा लेख. देददत्तराव, अगदी उत्तम केलंत! तेजी बच्चन यांच्या मृत्युचा, निरनिराळ्या वाहिन्यांवरही दिवसभर जो काय तमाशा चालला होता तो पाहून खरं तर मला या लाचार वाहिन्यावाल्यांची, त्यातल्या वृत्तनिवेदकांची आणि वृत्तप्रतिनिधींची कीव आली! तात्या.

छोटा डॉन 26/12/2007 - 23:53
दोष एकटया मिडियाचा नाही..... या लोकांना ही सवय लावण्यात काही सेलेब्रिटी म्हणून ओळखल्या जाणार्‍या व्यक्ती कारणीभूत आहेत. खेदाने म्हणावे लागते की अमिताभ चा पण समावेश या लोकात होतो ..... समजा चूकून एखाद्यादिवशी यांना प्रसिध्धी मिळाली नाही अथवा कुठे नाव आले नाही तर यांना चैन पडत नाही ........ "पेज थ्री " चित्रपटामध्ये म्हणजे या प्रवॄत्तीचा पडदा फाडण्याचा चांगला प्रयत्न केला आहे............. तेव्हा हे स्वाभाविकच आहे.......... लोड नाही घ्यायचा !!!!!

In reply to by छोटा डॉन

देवदत्त 27/12/2007 - 07:33
खेदाने म्हणावे लागते की अमिताभ चा पण समावेश या लोकात होतो .... मला नाही वाटत की अमिताभ चा ह्यात समावेश होतो. अभिषेकच्या लग्नानंतर ही अमिताभ ह्यांनी मिडीया ची माफी मागितली हेही मला पटले नाही. स्वतःच्या आईच्या मरणानंतर ते प्रसिद्धीकरीता मिडीया ला बोलवतील हे मला नाही वाटत. कृपया उगाच वाद निर्माण होऊ नये हे पहा. (मी मुद्दामच हा लेख चर्चा अथवा काथ्याकुट ह्या सदरात टाकला नाही आहे)

शब्दवेडा 27/12/2007 - 16:12
खरोखर, तेजी बच्च्चन यांच्या अंत्यविधिचा सर्व वाहिन्यांनी जो तमाशा चलविला होता तो अतिशय घृणास्पदच म्हणावा लागेल्....एका वाहिनीवर तर चक्क तिरडी बांधण्याच्या सोपस्कारांचे यथेच्छ चित्रण चालले होते.....

अवलिया 27/12/2007 - 17:53
या सर्व माध्यमांना बाहेरुन खुप पैसा मिळतो त्यांना यादेशातील लोकांना भ्रामक दुनियेत रमवायचे आहे (मेट्रीक्स) त्याला हातभार अमेरिकेतले देसी लावतात उपाय खुप सोपा पण अवघड आहे तो म्हणजे डोलर इकोनोमी तोडणे नाना

अवलिया 27/12/2007 - 17:53
या सर्व माध्यमांना बाहेरुन खुप पैसा मिळतो त्यांना यादेशातील लोकांना भ्रामक दुनियेत रमवायचे आहे (मेट्रीक्स) त्याला हातभार अमेरिकेतले देसी लावतात उपाय खुप सोपा पण अवघड आहे तो म्हणजे डोलर इकोनोमी तोडणे नाना

परंतु ब-याच वेळा वादग्रस्ततेमुळे अनावश्यक प्रसिद्धी मिळते. प्रस्तुत लेखक तसेच प्रतिक्रिया देणारे हे सर्व सुसंस्कृत लोक आहेत. टा ऑ इं मधील प्रस्तुत बातमीची आपणांसारख्या माननीय व सुसंस्कृत लोकांकडून प्रतिक्रिया घेण्याची लायकी नाही. अशा बातम्या वेगळ्या लोकांसाठी आहेत जे माहीमच्या खाडीचे गोड पाणी चाखतात गणपती दूध पितो त्याचे समर्थन करतात. अशा बातमीला आपणांसारख्यांनी अनुल्लेखाने मारावे हे श्रेयस्कर ठरेल.

In reply to by सुधीर कांदळकर

अवलिया 27/12/2007 - 18:36
जे माहीमच्या खाडीचे गोड पाणी चाखतात गणपती दूध पितो त्याचे समर्थन करतात श्रद्धावंताच्या श्रद्धांचे व बावचळलेल्या पेज थ्री संबधितांचे एकत्र मुल्यमापन करु नका श्रद्धावंताना त्यांच्या श्रद्धांच्या एवजी दुसरे तुम्ही देवु शकत नसाल तर त्यांच्या श्रद्धांवर हल्ला करु नका नाना

In reply to by सुधीर कांदळकर

देवदत्त 27/12/2007 - 23:08
परंतु ब-याच वेळा वादग्रस्ततेमुळे अनावश्यक प्रसिद्धी मिळते. हे असते. परंतु इथे जास्त वाद नाही आहे. मला त्याची प्रसिद्धी करायची म्हणून मी इथे लिहिले नाही. (असे वाक्य मी आधीच लेखात लिहिले होते. पण नंतर काढून टाकले.) लेखात जे काही लिहिले तो तर कहरच. त्यावर ती मूळ बातमी त्यांच्या संकेत स्थळावर "मनोरंजन" ह्या विभागात होती. (आता अमिताभ, अभिषेक, विवेक ओबेराय मनोरंजन क्षेत्रात आहेत म्हणून काय ही बातमी तिथे टाकावी. असो, पुन्हा उगाच वाद नको :( )

छोटा डॉन 27/12/2007 - 20:02
"श्रद्धावंताना त्यांच्या श्रद्धांच्या एवजी दुसरे तुम्ही देवु शकत नसाल तर त्यांच्या श्रद्धांवर हल्ला करु नका" श्रध्देचे जरूर समर्थन करू पण अंधश्रध्देचे कदापी नाही. माहीमची खाडी, गणपतीचे दूध पिणे या सर्व गोष्टी अंधश्रध्देतच मोडतात .......... श्रध्दाळू [छोटा डॉन]

In reply to by छोटा डॉन

अवलिया 28/12/2007 - 16:15
श्रध्देचे जरूर समर्थन करू पण अंधश्रध्देचे कदापी नाही. माहीमची खाडी, गणपतीचे दूध पिणे या सर्व गोष्टी अंधश्रध्देतच मोडतात .......... जरा श्रद्धा व अंधश्रद्धेतला फरक समजावुन सांगता..? पुराव्याशिवाय विश्वास म्हणजे श्रद्धा. श्रद्धा असते तेव्हा तर्क चालत नसतो. म्हणजेच डोळसपणे श्रद्धा असणे हि अतार्किक गोष्ट आहे. श्रद्धा मुळातच अंध असते विकृत श्रद्धा म्हणु शकता पण पुन्हा प्रश्न विकृत कशाला म्हणायचे? तेव्हा ज्याच्या त्याच्यावर सोडवुन देणे उत्तम गिधाडे. दुसरे काय? प्रेषक सुधीर कांदळकर ( गुरू, 2007-12-27 18:32) . परंतु ब-याच वेळा वादग्रस्ततेमुळे अनावश्यक प्रसिद्धी मिळते. प्रस्तुत लेखक तसेच प्रतिक्रिया देणारे हे सर्व सुसंस्कृत लोक आहेत. टा ऑ इं मधील प्रस्तुत बातमीची आपणांसारख्या माननीय व सुसंस्कृत लोकांकडून प्रतिक्रिया घेण्याची लायकी नाही. अशा बातम्या वेगळ्या लोकांसाठी आहेत जे माहीमच्या खाडीचे गोड पाणी चाखतात गणपती दूध पितो त्याचे समर्थन करतात. अशा बातमीला आपणांसारख्यांनी अनुल्लेखाने मारावे हे श्रेयस्कर ठरेल. मुळात श्रद्धेचा संबध नसताना वरती सलणारा उल्लेख आला म्हणुन उत्तर. नाना

In reply to by छोटा डॉन

श्रध्देचे जरूर समर्थन करू पण अंधश्रध्देचे कदापी नाही. तुम्हि कोन टिकोजीराव लागले जे श्रद्धेचे समर्थन करु लागले? म्हणे श्रध्देचे जरूर समर्थन करू गरज काय तुमच्या समर्थनाची........ खरा डॉन (बाकीचे क्लोन)

इनोबा म्हणे 29/12/2007 - 15:28
च्या... हे जरा अती होतंय असं नाही का वाटत तुम्हाला? ज्या अमिताभने केवळ प्राप्तीकर चूकवण्यासाठी अमेरीकेचे नागरीकत्व स्विकारले त्याला काही लोक सहानुभूती दाखवतात म्हणजे काय?अभिनेता म्हणून तो कसाही असो!पण माणूस म्हणून तो 'कसा' आहे हे स्वतः त्याच्या भावाने एक पुस्तकात प्रसिद्ध केले आहे.तेव्हा त्याचे समर्थन करण्याची गरज नाही असे वाटते.(बोफोर्स घोटाळा विसरू नका) प्रसारमाध्यमांची 'आगीत वांगे भाजण्याची त-हा' संपुर्ण देशाला कळली आहे,विषयाला सोडून तुम्ही लोक 'श्रद्धा आणी अंधश्रद्धा' या 'कोंबडी आधी का अंडे आधी' सारख्या 'काश्मीर प्रश्न्नावर' भांडीआपट करत आहात. प्रसारमाध्यमांचा स्वार्थीपणा आता लपून राहिलेला नाही आणी त्यांची खरी गरज असलेला तथाकथीत 'पेज थ्री' वर्ग ही समाजापुढे नागडा पडला आहे,अमिताभची आई असण्याशिवाय तेजी बच्चन यांचे निराळे कर्तुत्व ते काय्?असे असताना त्यांच्या मृत्यू आणी अंत्यसंस्काराची एवढी जाहिरातबाजी कशाला हवी?अमिताभ त्याच्या आईची कशी सेवा करत होता आणी त्याच्या आईबापावर त्याचे किती प्रेम आहे ही 'बातमी' होऊ शकते याचेच आश्चर्य वाटते.शिवाय त्यांच्या अंत्यसंस्काराला येणारा 'पेज थ्री' वर्ग आणी त्या निमीत्ताने त्यांना बघायला आलेला 'पंखा' वर्ग ही या सर्व अधःपतनाला जबाबदार आहे.

In reply to by इनोबा म्हणे

अवलिया 29/12/2007 - 18:36
ज्या अमिताभने केवळ प्राप्तीकर चूकवण्यासाठी अमेरीकेचे नागरीकत्व स्विकारले त्याला काही लोक सहानुभूती दाखवतात म्हणजे काय? माझ्यामते तो अनिवासी भारतीय होता अमेरीकन नागरिकत्व घेतले नव्हते अनिवासी भारतीय कुणिपण तुम्ही सुद्धा होवु शकता जर तुमचे वास्तव्य कायद्यातिल तरतुदी नुसार भारताबाहेर काहि कअलाकरता झाले असेल तर अनिवासी भारतीय होणे काही गैर नाही कारण आपले अनेक आय टी मधील भारतीय अनिवासी भारतीय म्हणुन गणले जातात यात प्राप्तीकर चुकविणे नसुन करनियोजन म्हणता येइल जे अजिबात गैर नाही विषयाला सोडून तुम्ही लोक 'श्रद्धा आणी अंधश्रद्धा' या 'कोंबडी आधी का अंडे आधी' सारख्या 'काश्मीर प्रश्न्नावर' भांडीआपट करत आहात. श्रद्धेचा विषय मी आणला नाही पण ज्या पद्धतीने पेज थ्री व कुठल्यातरी गोष्टीवर विश्वास ठेवणारे यांची जी तुलना केली ती अत्यंत घृणास्पद व चीड आणणारी होती नाना

देवदत्त 29/12/2007 - 23:33
"ज्या अमिताभने केवळ प्राप्तीकर चूकवण्यासाठी अमेरीकेचे नागरीकत्व स्विकारले त्याला काही लोक सहानुभूती दाखवतात म्हणजे काय?" "अमिताभची आई असण्याशिवाय तेजी बच्चन यांचे निराळे कर्तुत्व ते काय्?असे असताना त्यांच्या मृत्यू आणी अंत्यसंस्काराची एवढी जाहिरातबाजी कशाला हवी?" हे जरा वैयक्तिक होते आहे असे मला वाटते. त्या दैनिकात ते कोणी लिहिले त्या माणसाशी मला काही घेणे देणे नाही. मी जे काही लिहिले ते 'एखाद्या व्यक्तीवर' आक्षेप घेण्यासाठी लिहिले नाही. माझे अमिताभ बच्चन किंवा कै. तेजी बच्चन ह्यांच्याशी काही जवळीक असेल म्हणून मी ते लिहिले नाही. माझे म्हणणे फक्त 'त्या दर्जाहीन वृत्ती'विषयी होते. ज्यात एखाद्या माणसाच्या (मग तो कोणीही असो) घरी सूतक असताना हे लोक स्वत:च्या कामाकरीता कुठल्याही थरावर जाऊन विचित्र निरीक्षणे करून काहीही विधाने छापतात त्याच्या विरोधात होते. (अवांतरः सध्या संपादनात अक्षरे ठळक/तिरके करणे उपलब्ध नाही. म्हणून दुसर्‍यांची विधाने "अवतरणात" टाकली आहेत. नंतर संपादित करेन.)

इनोबा म्हणे 30/12/2007 - 00:12
नाना व देवदत्त या सदस्य मंडळींच्या चरणी डोके आपटून... माझ्या लिखाणातला अर्थ समजून घेण्याऐवजी तुम्ही त्याचा जो 'सबसे तेज' अनर्थ केला त्याबद्दल बोलू,ज्या विषयावर देवदत्त यांनी लिखाण केले आहे तो विषयच मूळी वैयक्तीक स्वातंत्र्याशी निगडीत आहे,असे असताना ते 'हे जरा वैयक्तीक होते आहे' असे कसे म्हणू शकतात?देवदत्त यांनी केलेले 'खेदाने म्हणावे लागते की अमिताभ चा पण समावेश या लोकात होतो ....' हे विधान व्यक्तीकेंद्रीत नव्हते काय? आपल्या देशात शेतकर्‍यांच्या आत्महत्यांसारखे भिषण प्रश्न्न असताना 'मिडीया' नामक भस्मासूराने जो काही उच्छाद मांडला आहे,मी त्याच्याबद्दलच बोललो आहे.प्रस्तूत लेखानंतर काही प्रतिक्रीया या विषयाला सोडून अमिताभ यांचे समर्थन करणार्‍या होत्या म्हणूनच मला काही विधाने जाणीवपुर्वक करावी लागली. नाना यांनी माझ्या ज्या विधानावर आक्षेप घेतला ते विधान मूळातच ज्यांनी या विषयात 'श्रद्धेच्या' विषयाची मिसळ केली त्यांना उद्देषून होते.राहता राहिले 'अनिवासी भारतीय' या मुद्याचे तर अमिताभ यांना देव मानणारा एक मोठा वर्ग या देशात आहे,असे असताना केवळ 'कर चूकवण्यासाठी' केलेली ही कृती समर्थनीय आहे असे मानने चूकीचे आहे असे माझे वैयक्तीक मत आहे. महाराष्ट्रात इतकी वर्ष काढल्यानंतरही ज्या अमिताभने आजपर्यंत पंढरपूरसाठी एक रूपयाची ही मदत केली नाही त्या अमिताभने केवळ 'कर' चूकवण्यासाठी(पुन्हा तेच) तिरूपती बालाजी देवस्थानला नऊ कोटी रूपयांची देणगी दिली याला काय म्हणावे?

In reply to by इनोबा म्हणे

देवदत्त 30/12/2007 - 00:56
ज्या विषयावर देवदत्त यांनी लिखाण केले आहे तो विषयच मूळी वैयक्तीक स्वातंत्र्याशी निगडीत आहे,असे असताना ते 'हे जरा वैयक्तीक होते आहे' असे कसे म्हणू शकतात? मी लेखात तेच लिहिले होते की एखाद्याच्या वैयक्तिक जीवनात घुसण्याचा त्यांना(पत्रकारांना) काही अधिकार नाही. अमिताभ किंवा अभिषेक बच्चन चांगले आहेत त्यांचा वैयक्तिक छळ मांडू नका असे नाही म्हटले. देवदत्त यांनी केलेले 'खेदाने म्हणावे लागते की अमिताभ चा पण समावेश या लोकात होतो ....' हे विधान व्यक्तीकेंद्रीत नव्हते काय? तुम्ही नीट वाचले तर कळेल की ते विधान मी केले नाही.(तुम्ही मोबाईलमध्ये वाचताय का? त्यात, निदान माझ्या मोबाईलमध्ये तरी, तिरपी/ठळक अक्षरेही सरळ ,मुख्य प्रवाहातील वाटतात) मी त्या विधानाच्या विरोधात लिहिले होते. आता त्यात वाटले असेल की मी अमिताभ ला समर्थन देण्यासाठी पूर्ण प्रतिक्रिया लिहिली होती. तरीही अभिषेकच्या लग्नानंतर ही अमिताभ ह्यांनी मिडीया ची माफी मागितली हेही मला पटले नाही. ह्यात अमिताभ पेक्षा कोणीही झाल्याप्रकाराबद्दल मिडियाची माफी मागणे पटत नाही. त्यातील पुढील वाक्य कृपया उगाच वाद निर्माण होऊ नये हे पहा. हे ही मीच लिहिले होते. त्याचा अर्थ ही तोच होता की असल्या विधानांमुळे वाद निर्माण होऊ शकतो. आता ह्यात मी वैयक्तिक विधानांवर थेट आक्षेप घेतला नाही, एक मत देऊन सुचवणी केली व नंतर दुसर्‍या विधानांवर थेट आक्षेप घेतला असे नको हे पुढील वेळी मी ध्यानात ठेवीन. :) असो, ते म्हणतात काय ते 'बाल की खाल' हा प्रकार होऊ नये असे मला वाटते म्हणून हे स्पष्टीकरण.

मुक्तसुनीत 26/12/2007 - 03:38
मला वाटते आपण सर्व गतानुगतिक बनून "पॉप कल्चर" अर्थात् , "चंगळप्रधान संस्कृति"च्या मागे जातो. (टॅब्लॉइड् ऑव्ह इंडिया मी सुद्धा सवयीचा परिणाम म्हणून बघतो. खोटे का बोला ?) . शेवटी आपला नीरक्षीरविवेक वापरून माहितीच्या योग्य स्त्रोताकडे जाणे योग्य. जे भंगार आहे ते आहेच आणि त्याला उत्तम बाजरपेठ आहे. एक महाकाय विनोद म्हणून त्याकडे पहावे आणि माहितीस्फोटाच्या या युगात योग्य त्या ठिकाणी जावे .... मी आउट्लुक , रीडीफ आणि बीबीसी पहातो. हिंदु सुद्धा आपला बोज राखून आहे. इतरानी त्यांची आवड्ती स्थळे सांगावीत अशी विनन्ती...

In reply to by मुक्तसुनीत

विसुनाना 26/12/2007 - 11:14
शेवटी आपला नीरक्षीरविवेक वापरून माहितीच्या योग्य स्त्रोताकडे जाणे योग्य. जे भंगार आहे ते आहेच आणि त्याला उत्तम बाजरपेठ आहे. अगदी हेच! कोणत्याही गोष्टीचा या ना त्या प्रकारे फायदा उठवला जाणार हेच अंतिम सत्य! आपण कोणत्या बाजारात जातो ती बाजारपेठ फक्त आपण ठरवू शकतो.

देवदत्त 26/12/2007 - 07:47
तुमचे म्हणणे काहीसे पटते. मला ही त्या बातमी मध्ये जास्त लक्ष घालावे असे वाटत नव्हते. मी परवा फक्त त्याची छापील आवृत्ती बघितली होती.(त्यांनी घातलेल्या सवयीचा परीणाम म्हणून वाचली असेल) पण काल जेव्हा संकेत स्थळावर आणखी काही बघितले तेव्हा राहविले नाही.

विसोबा खेचर 26/12/2007 - 08:18
लोक कुठल्या थरावर जाऊन काय लिहितील ह्याचा काही नेम राहिला नाही असे वाटते. निकृष्ट पत्रकारितेचा हा कहर झाला असे वाटते. तो प्रकार इतरांना कळावा म्हणून हा लेख. देददत्तराव, अगदी उत्तम केलंत! तेजी बच्चन यांच्या मृत्युचा, निरनिराळ्या वाहिन्यांवरही दिवसभर जो काय तमाशा चालला होता तो पाहून खरं तर मला या लाचार वाहिन्यावाल्यांची, त्यातल्या वृत्तनिवेदकांची आणि वृत्तप्रतिनिधींची कीव आली! तात्या.

छोटा डॉन 26/12/2007 - 23:53
दोष एकटया मिडियाचा नाही..... या लोकांना ही सवय लावण्यात काही सेलेब्रिटी म्हणून ओळखल्या जाणार्‍या व्यक्ती कारणीभूत आहेत. खेदाने म्हणावे लागते की अमिताभ चा पण समावेश या लोकात होतो ..... समजा चूकून एखाद्यादिवशी यांना प्रसिध्धी मिळाली नाही अथवा कुठे नाव आले नाही तर यांना चैन पडत नाही ........ "पेज थ्री " चित्रपटामध्ये म्हणजे या प्रवॄत्तीचा पडदा फाडण्याचा चांगला प्रयत्न केला आहे............. तेव्हा हे स्वाभाविकच आहे.......... लोड नाही घ्यायचा !!!!!

In reply to by छोटा डॉन

देवदत्त 27/12/2007 - 07:33
खेदाने म्हणावे लागते की अमिताभ चा पण समावेश या लोकात होतो .... मला नाही वाटत की अमिताभ चा ह्यात समावेश होतो. अभिषेकच्या लग्नानंतर ही अमिताभ ह्यांनी मिडीया ची माफी मागितली हेही मला पटले नाही. स्वतःच्या आईच्या मरणानंतर ते प्रसिद्धीकरीता मिडीया ला बोलवतील हे मला नाही वाटत. कृपया उगाच वाद निर्माण होऊ नये हे पहा. (मी मुद्दामच हा लेख चर्चा अथवा काथ्याकुट ह्या सदरात टाकला नाही आहे)

शब्दवेडा 27/12/2007 - 16:12
खरोखर, तेजी बच्च्चन यांच्या अंत्यविधिचा सर्व वाहिन्यांनी जो तमाशा चलविला होता तो अतिशय घृणास्पदच म्हणावा लागेल्....एका वाहिनीवर तर चक्क तिरडी बांधण्याच्या सोपस्कारांचे यथेच्छ चित्रण चालले होते.....

अवलिया 27/12/2007 - 17:53
या सर्व माध्यमांना बाहेरुन खुप पैसा मिळतो त्यांना यादेशातील लोकांना भ्रामक दुनियेत रमवायचे आहे (मेट्रीक्स) त्याला हातभार अमेरिकेतले देसी लावतात उपाय खुप सोपा पण अवघड आहे तो म्हणजे डोलर इकोनोमी तोडणे नाना

अवलिया 27/12/2007 - 17:53
या सर्व माध्यमांना बाहेरुन खुप पैसा मिळतो त्यांना यादेशातील लोकांना भ्रामक दुनियेत रमवायचे आहे (मेट्रीक्स) त्याला हातभार अमेरिकेतले देसी लावतात उपाय खुप सोपा पण अवघड आहे तो म्हणजे डोलर इकोनोमी तोडणे नाना

परंतु ब-याच वेळा वादग्रस्ततेमुळे अनावश्यक प्रसिद्धी मिळते. प्रस्तुत लेखक तसेच प्रतिक्रिया देणारे हे सर्व सुसंस्कृत लोक आहेत. टा ऑ इं मधील प्रस्तुत बातमीची आपणांसारख्या माननीय व सुसंस्कृत लोकांकडून प्रतिक्रिया घेण्याची लायकी नाही. अशा बातम्या वेगळ्या लोकांसाठी आहेत जे माहीमच्या खाडीचे गोड पाणी चाखतात गणपती दूध पितो त्याचे समर्थन करतात. अशा बातमीला आपणांसारख्यांनी अनुल्लेखाने मारावे हे श्रेयस्कर ठरेल.

In reply to by सुधीर कांदळकर

अवलिया 27/12/2007 - 18:36
जे माहीमच्या खाडीचे गोड पाणी चाखतात गणपती दूध पितो त्याचे समर्थन करतात श्रद्धावंताच्या श्रद्धांचे व बावचळलेल्या पेज थ्री संबधितांचे एकत्र मुल्यमापन करु नका श्रद्धावंताना त्यांच्या श्रद्धांच्या एवजी दुसरे तुम्ही देवु शकत नसाल तर त्यांच्या श्रद्धांवर हल्ला करु नका नाना

In reply to by सुधीर कांदळकर

देवदत्त 27/12/2007 - 23:08
परंतु ब-याच वेळा वादग्रस्ततेमुळे अनावश्यक प्रसिद्धी मिळते. हे असते. परंतु इथे जास्त वाद नाही आहे. मला त्याची प्रसिद्धी करायची म्हणून मी इथे लिहिले नाही. (असे वाक्य मी आधीच लेखात लिहिले होते. पण नंतर काढून टाकले.) लेखात जे काही लिहिले तो तर कहरच. त्यावर ती मूळ बातमी त्यांच्या संकेत स्थळावर "मनोरंजन" ह्या विभागात होती. (आता अमिताभ, अभिषेक, विवेक ओबेराय मनोरंजन क्षेत्रात आहेत म्हणून काय ही बातमी तिथे टाकावी. असो, पुन्हा उगाच वाद नको :( )

छोटा डॉन 27/12/2007 - 20:02
"श्रद्धावंताना त्यांच्या श्रद्धांच्या एवजी दुसरे तुम्ही देवु शकत नसाल तर त्यांच्या श्रद्धांवर हल्ला करु नका" श्रध्देचे जरूर समर्थन करू पण अंधश्रध्देचे कदापी नाही. माहीमची खाडी, गणपतीचे दूध पिणे या सर्व गोष्टी अंधश्रध्देतच मोडतात .......... श्रध्दाळू [छोटा डॉन]

In reply to by छोटा डॉन

अवलिया 28/12/2007 - 16:15
श्रध्देचे जरूर समर्थन करू पण अंधश्रध्देचे कदापी नाही. माहीमची खाडी, गणपतीचे दूध पिणे या सर्व गोष्टी अंधश्रध्देतच मोडतात .......... जरा श्रद्धा व अंधश्रद्धेतला फरक समजावुन सांगता..? पुराव्याशिवाय विश्वास म्हणजे श्रद्धा. श्रद्धा असते तेव्हा तर्क चालत नसतो. म्हणजेच डोळसपणे श्रद्धा असणे हि अतार्किक गोष्ट आहे. श्रद्धा मुळातच अंध असते विकृत श्रद्धा म्हणु शकता पण पुन्हा प्रश्न विकृत कशाला म्हणायचे? तेव्हा ज्याच्या त्याच्यावर सोडवुन देणे उत्तम गिधाडे. दुसरे काय? प्रेषक सुधीर कांदळकर ( गुरू, 2007-12-27 18:32) . परंतु ब-याच वेळा वादग्रस्ततेमुळे अनावश्यक प्रसिद्धी मिळते. प्रस्तुत लेखक तसेच प्रतिक्रिया देणारे हे सर्व सुसंस्कृत लोक आहेत. टा ऑ इं मधील प्रस्तुत बातमीची आपणांसारख्या माननीय व सुसंस्कृत लोकांकडून प्रतिक्रिया घेण्याची लायकी नाही. अशा बातम्या वेगळ्या लोकांसाठी आहेत जे माहीमच्या खाडीचे गोड पाणी चाखतात गणपती दूध पितो त्याचे समर्थन करतात. अशा बातमीला आपणांसारख्यांनी अनुल्लेखाने मारावे हे श्रेयस्कर ठरेल. मुळात श्रद्धेचा संबध नसताना वरती सलणारा उल्लेख आला म्हणुन उत्तर. नाना

In reply to by छोटा डॉन

श्रध्देचे जरूर समर्थन करू पण अंधश्रध्देचे कदापी नाही. तुम्हि कोन टिकोजीराव लागले जे श्रद्धेचे समर्थन करु लागले? म्हणे श्रध्देचे जरूर समर्थन करू गरज काय तुमच्या समर्थनाची........ खरा डॉन (बाकीचे क्लोन)

इनोबा म्हणे 29/12/2007 - 15:28
च्या... हे जरा अती होतंय असं नाही का वाटत तुम्हाला? ज्या अमिताभने केवळ प्राप्तीकर चूकवण्यासाठी अमेरीकेचे नागरीकत्व स्विकारले त्याला काही लोक सहानुभूती दाखवतात म्हणजे काय?अभिनेता म्हणून तो कसाही असो!पण माणूस म्हणून तो 'कसा' आहे हे स्वतः त्याच्या भावाने एक पुस्तकात प्रसिद्ध केले आहे.तेव्हा त्याचे समर्थन करण्याची गरज नाही असे वाटते.(बोफोर्स घोटाळा विसरू नका) प्रसारमाध्यमांची 'आगीत वांगे भाजण्याची त-हा' संपुर्ण देशाला कळली आहे,विषयाला सोडून तुम्ही लोक 'श्रद्धा आणी अंधश्रद्धा' या 'कोंबडी आधी का अंडे आधी' सारख्या 'काश्मीर प्रश्न्नावर' भांडीआपट करत आहात. प्रसारमाध्यमांचा स्वार्थीपणा आता लपून राहिलेला नाही आणी त्यांची खरी गरज असलेला तथाकथीत 'पेज थ्री' वर्ग ही समाजापुढे नागडा पडला आहे,अमिताभची आई असण्याशिवाय तेजी बच्चन यांचे निराळे कर्तुत्व ते काय्?असे असताना त्यांच्या मृत्यू आणी अंत्यसंस्काराची एवढी जाहिरातबाजी कशाला हवी?अमिताभ त्याच्या आईची कशी सेवा करत होता आणी त्याच्या आईबापावर त्याचे किती प्रेम आहे ही 'बातमी' होऊ शकते याचेच आश्चर्य वाटते.शिवाय त्यांच्या अंत्यसंस्काराला येणारा 'पेज थ्री' वर्ग आणी त्या निमीत्ताने त्यांना बघायला आलेला 'पंखा' वर्ग ही या सर्व अधःपतनाला जबाबदार आहे.

In reply to by इनोबा म्हणे

अवलिया 29/12/2007 - 18:36
ज्या अमिताभने केवळ प्राप्तीकर चूकवण्यासाठी अमेरीकेचे नागरीकत्व स्विकारले त्याला काही लोक सहानुभूती दाखवतात म्हणजे काय? माझ्यामते तो अनिवासी भारतीय होता अमेरीकन नागरिकत्व घेतले नव्हते अनिवासी भारतीय कुणिपण तुम्ही सुद्धा होवु शकता जर तुमचे वास्तव्य कायद्यातिल तरतुदी नुसार भारताबाहेर काहि कअलाकरता झाले असेल तर अनिवासी भारतीय होणे काही गैर नाही कारण आपले अनेक आय टी मधील भारतीय अनिवासी भारतीय म्हणुन गणले जातात यात प्राप्तीकर चुकविणे नसुन करनियोजन म्हणता येइल जे अजिबात गैर नाही विषयाला सोडून तुम्ही लोक 'श्रद्धा आणी अंधश्रद्धा' या 'कोंबडी आधी का अंडे आधी' सारख्या 'काश्मीर प्रश्न्नावर' भांडीआपट करत आहात. श्रद्धेचा विषय मी आणला नाही पण ज्या पद्धतीने पेज थ्री व कुठल्यातरी गोष्टीवर विश्वास ठेवणारे यांची जी तुलना केली ती अत्यंत घृणास्पद व चीड आणणारी होती नाना

देवदत्त 29/12/2007 - 23:33
"ज्या अमिताभने केवळ प्राप्तीकर चूकवण्यासाठी अमेरीकेचे नागरीकत्व स्विकारले त्याला काही लोक सहानुभूती दाखवतात म्हणजे काय?" "अमिताभची आई असण्याशिवाय तेजी बच्चन यांचे निराळे कर्तुत्व ते काय्?असे असताना त्यांच्या मृत्यू आणी अंत्यसंस्काराची एवढी जाहिरातबाजी कशाला हवी?" हे जरा वैयक्तिक होते आहे असे मला वाटते. त्या दैनिकात ते कोणी लिहिले त्या माणसाशी मला काही घेणे देणे नाही. मी जे काही लिहिले ते 'एखाद्या व्यक्तीवर' आक्षेप घेण्यासाठी लिहिले नाही. माझे अमिताभ बच्चन किंवा कै. तेजी बच्चन ह्यांच्याशी काही जवळीक असेल म्हणून मी ते लिहिले नाही. माझे म्हणणे फक्त 'त्या दर्जाहीन वृत्ती'विषयी होते. ज्यात एखाद्या माणसाच्या (मग तो कोणीही असो) घरी सूतक असताना हे लोक स्वत:च्या कामाकरीता कुठल्याही थरावर जाऊन विचित्र निरीक्षणे करून काहीही विधाने छापतात त्याच्या विरोधात होते. (अवांतरः सध्या संपादनात अक्षरे ठळक/तिरके करणे उपलब्ध नाही. म्हणून दुसर्‍यांची विधाने "अवतरणात" टाकली आहेत. नंतर संपादित करेन.)

इनोबा म्हणे 30/12/2007 - 00:12
नाना व देवदत्त या सदस्य मंडळींच्या चरणी डोके आपटून... माझ्या लिखाणातला अर्थ समजून घेण्याऐवजी तुम्ही त्याचा जो 'सबसे तेज' अनर्थ केला त्याबद्दल बोलू,ज्या विषयावर देवदत्त यांनी लिखाण केले आहे तो विषयच मूळी वैयक्तीक स्वातंत्र्याशी निगडीत आहे,असे असताना ते 'हे जरा वैयक्तीक होते आहे' असे कसे म्हणू शकतात?देवदत्त यांनी केलेले 'खेदाने म्हणावे लागते की अमिताभ चा पण समावेश या लोकात होतो ....' हे विधान व्यक्तीकेंद्रीत नव्हते काय? आपल्या देशात शेतकर्‍यांच्या आत्महत्यांसारखे भिषण प्रश्न्न असताना 'मिडीया' नामक भस्मासूराने जो काही उच्छाद मांडला आहे,मी त्याच्याबद्दलच बोललो आहे.प्रस्तूत लेखानंतर काही प्रतिक्रीया या विषयाला सोडून अमिताभ यांचे समर्थन करणार्‍या होत्या म्हणूनच मला काही विधाने जाणीवपुर्वक करावी लागली. नाना यांनी माझ्या ज्या विधानावर आक्षेप घेतला ते विधान मूळातच ज्यांनी या विषयात 'श्रद्धेच्या' विषयाची मिसळ केली त्यांना उद्देषून होते.राहता राहिले 'अनिवासी भारतीय' या मुद्याचे तर अमिताभ यांना देव मानणारा एक मोठा वर्ग या देशात आहे,असे असताना केवळ 'कर चूकवण्यासाठी' केलेली ही कृती समर्थनीय आहे असे मानने चूकीचे आहे असे माझे वैयक्तीक मत आहे. महाराष्ट्रात इतकी वर्ष काढल्यानंतरही ज्या अमिताभने आजपर्यंत पंढरपूरसाठी एक रूपयाची ही मदत केली नाही त्या अमिताभने केवळ 'कर' चूकवण्यासाठी(पुन्हा तेच) तिरूपती बालाजी देवस्थानला नऊ कोटी रूपयांची देणगी दिली याला काय म्हणावे?

In reply to by इनोबा म्हणे

देवदत्त 30/12/2007 - 00:56
ज्या विषयावर देवदत्त यांनी लिखाण केले आहे तो विषयच मूळी वैयक्तीक स्वातंत्र्याशी निगडीत आहे,असे असताना ते 'हे जरा वैयक्तीक होते आहे' असे कसे म्हणू शकतात? मी लेखात तेच लिहिले होते की एखाद्याच्या वैयक्तिक जीवनात घुसण्याचा त्यांना(पत्रकारांना) काही अधिकार नाही. अमिताभ किंवा अभिषेक बच्चन चांगले आहेत त्यांचा वैयक्तिक छळ मांडू नका असे नाही म्हटले. देवदत्त यांनी केलेले 'खेदाने म्हणावे लागते की अमिताभ चा पण समावेश या लोकात होतो ....' हे विधान व्यक्तीकेंद्रीत नव्हते काय? तुम्ही नीट वाचले तर कळेल की ते विधान मी केले नाही.(तुम्ही मोबाईलमध्ये वाचताय का? त्यात, निदान माझ्या मोबाईलमध्ये तरी, तिरपी/ठळक अक्षरेही सरळ ,मुख्य प्रवाहातील वाटतात) मी त्या विधानाच्या विरोधात लिहिले होते. आता त्यात वाटले असेल की मी अमिताभ ला समर्थन देण्यासाठी पूर्ण प्रतिक्रिया लिहिली होती. तरीही अभिषेकच्या लग्नानंतर ही अमिताभ ह्यांनी मिडीया ची माफी मागितली हेही मला पटले नाही. ह्यात अमिताभ पेक्षा कोणीही झाल्याप्रकाराबद्दल मिडियाची माफी मागणे पटत नाही. त्यातील पुढील वाक्य कृपया उगाच वाद निर्माण होऊ नये हे पहा. हे ही मीच लिहिले होते. त्याचा अर्थ ही तोच होता की असल्या विधानांमुळे वाद निर्माण होऊ शकतो. आता ह्यात मी वैयक्तिक विधानांवर थेट आक्षेप घेतला नाही, एक मत देऊन सुचवणी केली व नंतर दुसर्‍या विधानांवर थेट आक्षेप घेतला असे नको हे पुढील वेळी मी ध्यानात ठेवीन. :) असो, ते म्हणतात काय ते 'बाल की खाल' हा प्रकार होऊ नये असे मला वाटते म्हणून हे स्पष्टीकरण.
भरपूर वेळा, भरपूर ठिकाणी वृत्तपत्रांनी, वृत्तवाहिन्यांनी बातमीला मसाला लावून सांगणे, खोट्या प्रकारे एखाद्या गोष्टीला पुढे आणणे, किंवा एखाद्या गोष्टीचा त्यांच्या स्वार्थाकरीता फायदा कसा करून घेतला ह्याबाबत चर्चा होत असते. त्यांच्या वागण्यावर नेहमीच प्रश्नचिन्ह उभे असते. आता मी नेहमीच प्रसारमाध्यमांच्या विरोधात नाही. त्यांच्यामुळे बऱ्याच गोष्टींना वाचा फुटते. सामान्यांना फायदा होतोच. पण त्यांनी स्वत:ला काही मर्यादेत ठेवावे असे सर्वांचेच मत आहे. हे सर्व लिहिण्याचे कारण म्हणजे, परवाच्या दैनिकात वाचलेली बातमी.

महान इजिप्शियन संस्कृती

सागर ·

छान आहे लेख. अभ्यासपूर्ण आहे. तुम्हाला इतिहासात रस आहे असे दिसते. आपली आवड मिळतीजुळती आहे बहुतेक. वरील लेखात एक चूक मात्र सांगविशी आटते, क्षमस्व. 'अप्पर इजिप्त' म्हणजे दक्षिण इजिप्त आणि 'लोअर इजिप्त' म्हणजे उत्तर इजिप्त. कारण असे की, नाईल नदी ही जगातिल एकमेव प्रमुख नदी आहे जी उत्तरवाहिनी आहे. आणि म्हणूनच जे नाईलच्या उगमाजवळ ते 'वर' आणि जे शेवटाजवळ ते 'खाली'. हे प्रचिन इजिप्शियन संस्कृति चे एक 'युनिक' असे लक्षण आहे. 'हायरोम्लाइट' हे 'हायरोग्लिफ' असे आहे बहुतेक. 'हिप्पोक्रेटस' ग्रीक होता. बिपिन.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

सागर 26/12/2007 - 15:53
बिपीन , या माहितीबद्दल अनेक धन्यवाद. दोन्ही बदल लेखात केले आहेत (अभ्यासपूर्ण मार्गदर्शकांच्या प्रतिसादांमुळे आनंदीत होऊन झालेल्या चुका सुधारण्यास तयार असलेला) सागर

प्रियाली 25/12/2007 - 03:33
विरस करायचा नाही पण झाल्यास क्षमस्व! तरीही सांगावेसे वाटते की असे लेख लिहिताना कृपया, अधिक माहिती गोळा करून लिहा. बिपिन यांनी वर चुका काढल्या आहेतच. अधिक चुका: तुतान खामेन हे अत्यंत चुकीचे नाव. तुतन खामुन चालले असते किंवा मूळ नाव तुत-आँख-अमुन हवे. तुतन खामुनचा अर्थ अमुन या सर्वोच्च इजिप्शियन देवाची जिवंत प्रतिकृती. फराओ नाही फॅरोह् पण ही केवळ लेखनातील चूक. इमोटेस नाही इमहॉटेप हे दिजॉं म्हणजे काय ते ही कळले नाही. इमहॉटेपने Djoser या राजासाठी (उच्चार बहुधा दोसीर) पायर्‍यांचे पिरॅमिड्स बांधले होते आणि इमहॉटेप हा जगातील आद्य स्थापत्त्यशास्त्रज्ञ गणला जातो. हिपोक्रेट्स आणि हायरोम्लाइटबद्दल वाचून असे लेख प्रसिद्ध करण्यापूर्वी तुम्ही इजिप्शियन संस्कृतीचा अभ्यास अधिक करावा असे वाटले. स्पष्ट मताबद्दल राग मानू नये. या इतक्या चुका वर वर दिसल्या. खोलात अधिकही चुका असाव्यात असे वाटते. संशोधनपर किंवा तथ्याधारीत लेखात त्या अक्षम्य आहेत.

In reply to by प्रियाली

सागर 26/12/2007 - 18:45
प्रियाली ताई , सर्वप्रथम तुम्हाला अनेक धन्यवाद की हा लेख वाचून त्यांतील नेमक्या उणीवा तुम्ही दाखवून दिल्या. बर्‍याच दिवसांपूर्वी (खरे तर अनेक वर्षांपूर्वी ) लिहिलेल्या लेखात चुका असू शकतील याचा विचार न करताच हा लेख प्रकाशित केला होता. असो. विरस करायचा नाही पण झाल्यास क्षमस्व! तरीही सांगावेसे वाटते की असे लेख लिहिताना कृपया, अधिक माहिती गोळा करून लिहा. बिपिन यांनी वर चुका काढल्या आहेतच. माझा विरस करायचा नाही ही तुमची भावना मला कळाली. आणि मोठ्या मनाने चुका दाखवून देत आहात याबद्दल आपला आभारी आहे. अधिक चुका: तुतान खामेन हे अत्यंत चुकीचे नाव. तुतन खामुन चालले असते किंवा मूळ नाव तुत-आँख-अमुन हवे. तुतन खामुनचा अर्थ अमुन या सर्वोच्च इजिप्शियन देवाची जिवंत प्रतिकृती. हा बदल केला आहे. आणि अधिक माहितीसाठी एक संदर्भाची लिंक देखील दिली आहे. फराओ नाही फॅरोह् पण ही केवळ लेखनातील चूक. इमोटेस नाही इमहॉटेप चुकीची दुरुस्ती केली आहे हे दिजॉं म्हणजे काय ते ही कळले नाही. इमहॉटेपने Djoser या राजासाठी (उच्चार बहुधा दोसीर) पायर्‍यांचे पिरॅमिड्स बांधले होते आणि इमहॉटेप हा जगातील आद्य स्थापत्त्यशास्त्रज्ञ गणला जातो. मी खूप वर्षांपूर्वी एका पुस्तकात ही माहिती वाचली होती. दुर्दैवाने पुस्तकाचे नावही आठवत नाही आणि कोठे याबद्दल संदर्भही सापडत नाहीये. या कारणाने ही अर्थहीन माहिती लेखातून काढून टाकली . हिपोक्रेट्स आणि हायरोम्लाइटबद्दल वाचून असे लेख प्रसिद्ध करण्यापूर्वी तुम्ही इजिप्शियन संस्कृतीचा अभ्यास अधिक करावा असे वाटले. चूक एकदम मान्य. माझ्या ग्रीक संस्कृतीच्या लेखनातील हा भाग अनावधानाने कॉपी पेस्ट झाला होता. तो नष्ट केला आहे. स्पष्ट मताबद्दल राग मानू नये. या इतक्या चुका वर वर दिसल्या. खोलात अधिकही चुका असाव्यात असे वाटते. संशोधनपर किंवा तथ्याधारीत लेखात त्या अक्षम्य आहेत. प्रियालीताई स्पष्ट आणि परखड मतांबद्दल राग का यावा? उलट तुमच्या या स्पष्ट मतांमुळे मलाच हा लेख अचूक करण्यास मदत झाली आहे. तेव्हा राग तर अजिबात नाही, तुम्ही जेवढ्या अधिक चुका दाखवाल, सूचना कराल तेवढा माझ्यातही बदल हा होणार आहेच. आणि तुमचा हेतु निखळ आणि प्रामाणिक आहे तेव्हा वेळोवेळी यापुढेही तुम्ही तुमची मते सांगून मार्गदर्शन करीत रहावे ही विनंती. धन्यवाद सागर

ऋषिकेश 25/12/2007 - 05:26
इतक्या मोठ्या संस्कृतीचा हा परिचय बर्‍याच अंगाने तुटपुंजा वाटला. प्रियालीताईंशी सहमत.. लेख बाळबोध आहे. माहितीपर लेख नीट संशोधन करून लिहिल्यास वाचणार्‍यास वेगळाच आनंद मिळतो. तसेच शैलीही विस्कळीत वाटली. एखाद्या लेखातील अथवा पुस्तकातील वेगवेगळ्या परिच्छेदांचे भाषांतर असावे असा कधी कधी भास झाला (असे असल्यास कृपया नमुद करावे) वाईट मानू नका पण पुराणकथांमधे ढोबळपणा चालतो, पण अश्या लेखांत बारिकसा तपशीलही अचुक असण्याची अपेक्षा आहे. असो, आवड आहे तेव्हा तुम्ही अधिक अभ्यास केल्याशिवाय राहणार नाही याचा विश्वास वाटतो. पुढील लेखनासाठी अनेकोत्तम शुभेच्छा! -ऋषिकेश

In reply to by ऋषिकेश

सागर 26/12/2007 - 18:56
प्रतिसादाबद्दल धन्यवाद ऋषिकेश, तसेच शैलीही विस्कळीत वाटली. एखाद्या लेखातील अथवा पुस्तकातील वेगवेगळ्या परिच्छेदांचे भाषांतर असावे असा कधी कधी भास झाला (असे असल्यास कृपया नमुद करावे) खरेतर हा लेख मी बर्‍याच वर्षांपूर्वी लिहिला होता आणि त्यावेळी अनेक वेगवेगळ्या पुस्तकांचा आधार घेतला होता.त्यामुळे शैली विस्कळीत वाटत असेल तर त्याबद्दल क्षमस्व आहे. पण हा लेख मी सर्वस्वी माझ्या भाषेतच लिहिण्याचा प्रयत्न केला होता. आणि भाषांतर असावे असा भास जो तुम्हाला झाला त्याकरितादेखील क्षमस्व. पण हा लेख म्हणजे कोणत्याही उतार्‍याचे भाषांतर नक्कीच नाही हे मात्र मी सांगू शकतो. कदाचित अनेक संदर्भ घेतल्यामुळे त्या त्या ठिकाणी मूळ संदर्भाचा भाव उमटला असेन. अशाच चुका दाखवून देत रहावे म्हणजे यांपुढील लेखांत अशा चुका टाळता येतील धन्यवाद सागर

२००१ साली वडाळा येथील आयमॅक्क्स मध्ये याच विषयावरील एक दोनएक तासांचा लघुपट पाहिला. त्याच्या स्मृति जाग्या झाल्या. जास्त संदर्भ हाताळून विशेष़द्नांच्या मार्गदर्शनाने लिहिले तर मजा येईल. पुलेशु.

In reply to by सुधीर कांदळकर

सागर 26/12/2007 - 18:58
जास्त व्यासंगाची जरूर आहे. सुधीरराव, अशा विषयाला हात घालण्यापूर्वी व्यासंग अधिक हवा हे खरे आहे. यापुढे अशा चुका नक्की टाळेन. सागर

In reply to by सागर

सुरेख. आपल्या अप्रतिम प्रतिसादाची तारीफ करावी तेवढी थोडीच. सोबत जोडलेल्या महितीबद्दल धन्यवाद.

चतुरंग 25/12/2007 - 22:52
त्यामुळे विरस करत नाही पण खूपच सुधारणा हवी. फक्त माहिती व अभ्यासपूर्ण लेख ह्यात फार फरक आहे. असो. संस्कृत्यांचा - असा शब्द नाहीये - संस्कृतींचा असे हवे. चतुरंग

In reply to by चतुरंग

सागर 26/12/2007 - 19:02
चतुरंग (हे नाव चतुरस्त्र बुद्धी असल्याचे द्योतक असल्याने आवडले.) खूपच सुधारणा हवी. या लेखाकरिता मिळालेल्या तुमच्यासकट अनेक हितचिंतकांचे प्रतिसाद पाहून माझीही अशीच भावना झाली आहे. आणि यापुढे असे लेखन करताना नक्कीच आधी संदर्भाची खात्री करेन, मगच लिहिन. संस्कृत्यांचा - असा शब्द नाहीये - संस्कृतींचा असे हवे. हा बदल केला आहे. पुनश्च धन्यवाद सागर

पुष्कर 26/12/2007 - 11:33
यातल्या अनेक गोष्टींबाबत पुरातत्त्ववेत्त्यांमध्ये दुमत( किंवा अनेकमत) आहे.(उदा.-सुमेरियन संस्कृती ही जगातली सर्वात पहिली संस्कृती मानली जाते.) >>'ग्रहण' दर १८ वर्षे १० दिवसांनी होते, हे इजिप्शियनांना माहित होते.>> यात आपण कोणत्या ग्रहणाबद्दल बोलत आहात? कारण माझ्या माहितीप्रमाणे (चू.भू.द्या.घ्या.) पृथ्वीवर दरवर्षी २/३ सूर्यग्रहणे आणि ५/६ चंद्रग्रहणे होतात. एकाच ठिकाणी आढळणार्‍या ग्रहणांबाबतीत पाहिले तरी तुम्ही दिलेला आकडा हा सूर्य/चंद्रग्रहणाच्या बाबतीत सत्य नाही. >>हा पिरॅमिडस् चा काळ साधारणत: इ.स.पूर्व ४,४०० ते इ.स.पूर्व ४,२०० असा सुमारे ५०० वर्षांचा मानला जातो.>> इसपू. ४४०० ते इसपू.४२०० म्हणजे २०० वर्षे होतात. प्रियाली आणि बिपीन यांनी काही मुद्देसूद चुका काढल्या आहेतच. त्यांचाही विचार करा. पण ह्या अश्या सूचनांनी दबून/निराश होऊन जाऊ नका. तुमच्या लेखामुळे काही नव्या गोष्टीही आम्हाला कळल्या. नवनवीन विषयाला तुम्ही स्पर्श करत आहात. तेव्हा लिखाण चालू द्या. पुढच्या अधिक अभ्यासपूर्ण लेखनासाठी शुभेच्छा.

In reply to by पुष्कर

सागर 26/12/2007 - 19:18
प्रतिसादाबद्दल धन्यवाद पुष्कर, यातल्या अनेक गोष्टींबाबत पुरातत्त्ववेत्त्यांमध्ये दुमत( किंवा अनेकमत) आहे.(उदा.-सुमेरियन संस्कृती ही जगातली सर्वात पहिली संस्कृती मानली जाते.) मान्य, पण ज्ञात असलेली (म्हणजे जिचे पुरावे उपलब्ध आहेत अशी) सुमेरियन संस्कृती ही पहिली मानवी संस्कृती मानली जाते. तसे माया , मायसिनियन आणि मिनोअन या संस्कृतींच्या कालखंडाबद्दलही पुरातत्ववेत्त्यांमध्ये दुमत आहेच. >>'ग्रहण' दर १८ वर्षे १० दिवसांनी होते, हे इजिप्शियनांना माहित होते.>> यात आपण कोणत्या ग्रहणाबद्दल बोलत आहात? कारण माझ्या माहितीप्रमाणे (चू.भू.द्या.घ्या.) पृथ्वीवर दरवर्षी २/३ सूर्यग्रहणे आणि ५/६ चंद्रग्रहणे होतात. एकाच ठिकाणी आढळणार्‍या ग्रहणांबाबतीत पाहिले तरी तुम्ही दिलेला आकडा हा सूर्य/चंद्रग्रहणाच्या बाबतीत सत्य नाही. पुष्कर , येथे एक विनंती करावीशी वाटते की , तुमच्याकडे ही माहिती असेल तर कृपया ती द्यावी. कारण माझ्या माहितीप्रमाणे एकाच ठिकाणी पुन्हा सूर्यग्रहण होण्यासाठी आजच्या कालमानाप्रमाणे २२ वर्षे लागतात. आणि ६०००-६५०० वर्षांपूर्वी हा काल १८ वर्षांचा असणे अशक्य नाहिये. माहिती अभावी अजून हा बदल मी लेखात केला नाहिये. तुम्ही संदर्भ देऊ शकाल का? म्हणजे ही देखील माहिती अद्ययावत करता येईल. >>हा पिरॅमिडस् चा काळ साधारणत: इ.स.पूर्व ४,४०० ते इ.स.पूर्व ४,२०० असा सुमारे ५०० वर्षांचा मानला जातो.>> इसपू. ४४०० ते इसपू.४२०० म्हणजे २०० वर्षे होतात. येथे गणितच काय पण डोके पण चक्रावले माझे. असो, या.सहज लक्षात येणार्‍या (खरे तर सहज टाळता येणार्‍या) चुकीबद्दल क्षमस्व. प्रियाली आणि बिपीन यांनी काही मुद्देसूद चुका काढल्या आहेतच. त्यांचाही विचार करा. प्रियालीताई आणि बिपीनरावांचे अनेक धन्यवाद आणि त्यांच्या चुका दुरुस्त केल्या आहेत. पण ह्या अश्या सूचनांनी दबून/निराश होऊन जाऊ नका. तुमच्या लेखामुळे काही नव्या गोष्टीही आम्हाला कळल्या. नवनवीन विषयाला तुम्ही स्पर्श करत आहात. तेव्हा लिखाण चालू द्या. पुढच्या अधिक अभ्यासपूर्ण लेखनासाठी शुभेच्छा. या उत्साहवर्धक प्रतिसादाबद्दल धन्यवाद. दबून आणि निराश न होता अधिक जोमाने लेखन करेन. खरे सांगायचे तर तुम्हा सर्व टीकाकारांचा मी आभारी आहे. कारण टीका झाली तरच चुकांत सुधारणा होते. नवीन विषयांवर लेखन करण्याचा मानस नक्की आहे. आणि सुमेरियन , मायसिनियन आणि मिनोअन संस्कृतीवर एका लेखात माहिती देण्याचा विचार आहेच.पाहूयात कसे जमते ते... धन्यवाद सागर

सुनील 26/12/2007 - 22:13
ग्रीक समजला जाणारा टॉलेमी ही तत्त्ववेत्ता मुळात इजिप्शियन होता असे वाचले होते. अशी आणखीही काही उदाहरणे असू शकतील. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by सुनील

प्रियाली 27/12/2007 - 01:46
टोलेमी हा अलेक्झांडरचा मित्र ज्याने इजिप्तची सत्ता ग्रहण केली तो ग्रीक. तत्ववेत्ता टोलेमी हा नाही. तत्त्ववेत्ता टोलेमी जो इसवी सनानंतर झाला तो रक्ताने ग्रीक पण नागरिकत्वाने इजिप्शियन असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

धनंजय 26/12/2007 - 22:35
अभ्यास करून चुका सुधारण्याची तुमची वृत्ती स्तुत्य आहे. > इतिहास संशोधक आणि पुराणशास्त्रज्ञ यांच्या मते > 'तुतनखामुन' चा पिरॅमिड जगातील सर्वोत्कृष्ट पिरॅमिड आहे. यात तुम्हाला त्या राजाचे "दफनगृह" असे तर म्हणायचे नाही? पिरॅमिड या विशिष्ट आकाराच्या इमारती आहेत. त्या वेगळ्या. "राजांच्या दरीत" खडकाळ टेकड्यांत लेण्या कोरून दफनगृहे बांधली गेलीत. पैकी एका लेणीत 'तुतनखामुन' सापडला. तो प्रसिद्ध आहे, कारण ते दफनगृह जवळजवळ परिपूर्ण सापडले, लुटलेले नव्हते. अभ्यासकांसाठी ही पर्वणीच होती. पण तुतनखामुन हा फारसा महत्त्वाचा राजा नव्हता. असो. या निमित्ताने तुमच्या आवडीचा अभ्यास तुमच्याकडून होतो आहे. शुभेच्छा!

In reply to by धनंजय

प्रियाली 27/12/2007 - 02:01
>>पण तुतनखामुन हा फारसा महत्त्वाचा राजा नव्हता. हो आणि किंचित नाही असे म्हणता येईल. महत्त्वाचा राजा नव्हता कारण त्याने ९ व्या वर्षी सत्ताग्रहण केले आणि १८ वर्षी तो मारला गेला त्यामुळे त्याचे राज्य आय/ अय या त्याच्या वजिरामार्फत चालवले गेल्याची शक्यता अधिक पण अगदीच महत्त्वाचा नव्हता असे नाही. तुतनखामुनचे वडिल आंखनेतन यांनी वेगळा धर्म/ पंथ स्थापन करून मूळ इजिप्शियन धर्म आणि देवता यांवर बंदी घातली. प्रजेत यामुळे प्रचंड असंतोष होता. राज्यात बंड होण्याची चिन्हे होती. तुतनखामुनच्या राज्यात प्रजेला मूळ धर्म पाळायची परवानगी मिळाली. या काळात काही युद्धे लढली जाऊन राज्यात शांतताही प्रस्थापित झाली. प्रत्यक्षात तरूण किंग टट युद्ध लढायला गेला नसावा. पण अर्थातच तुतनखामुन म्हणजे खुफु, रामसीस किंवा क्लिओपात्रा नाही.

अवलिया 27/12/2007 - 17:50
भारतीय पुराणकथांकडे बाष्कळ कथा म्हणुन त्यांची अवहेलना करणारे भारतीय इतिहासाला पराभुतांचा इतिहास म्हणुन हिणवणारे जे जे भारतीय ते ते त्याज्य मानणारे सुशिक्षीत लोक इतर देशांच्या इतिहासाविषयी इतके आपुलकिने बोलतात व माहिती ठेवतात हे पाहुन आनंद वाटलाओ अवांतरः रक्त रक्ताकडे धाव घेते नाना

छान आहे लेख. अभ्यासपूर्ण आहे. तुम्हाला इतिहासात रस आहे असे दिसते. आपली आवड मिळतीजुळती आहे बहुतेक. वरील लेखात एक चूक मात्र सांगविशी आटते, क्षमस्व. 'अप्पर इजिप्त' म्हणजे दक्षिण इजिप्त आणि 'लोअर इजिप्त' म्हणजे उत्तर इजिप्त. कारण असे की, नाईल नदी ही जगातिल एकमेव प्रमुख नदी आहे जी उत्तरवाहिनी आहे. आणि म्हणूनच जे नाईलच्या उगमाजवळ ते 'वर' आणि जे शेवटाजवळ ते 'खाली'. हे प्रचिन इजिप्शियन संस्कृति चे एक 'युनिक' असे लक्षण आहे. 'हायरोम्लाइट' हे 'हायरोग्लिफ' असे आहे बहुतेक. 'हिप्पोक्रेटस' ग्रीक होता. बिपिन.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

सागर 26/12/2007 - 15:53
बिपीन , या माहितीबद्दल अनेक धन्यवाद. दोन्ही बदल लेखात केले आहेत (अभ्यासपूर्ण मार्गदर्शकांच्या प्रतिसादांमुळे आनंदीत होऊन झालेल्या चुका सुधारण्यास तयार असलेला) सागर

प्रियाली 25/12/2007 - 03:33
विरस करायचा नाही पण झाल्यास क्षमस्व! तरीही सांगावेसे वाटते की असे लेख लिहिताना कृपया, अधिक माहिती गोळा करून लिहा. बिपिन यांनी वर चुका काढल्या आहेतच. अधिक चुका: तुतान खामेन हे अत्यंत चुकीचे नाव. तुतन खामुन चालले असते किंवा मूळ नाव तुत-आँख-अमुन हवे. तुतन खामुनचा अर्थ अमुन या सर्वोच्च इजिप्शियन देवाची जिवंत प्रतिकृती. फराओ नाही फॅरोह् पण ही केवळ लेखनातील चूक. इमोटेस नाही इमहॉटेप हे दिजॉं म्हणजे काय ते ही कळले नाही. इमहॉटेपने Djoser या राजासाठी (उच्चार बहुधा दोसीर) पायर्‍यांचे पिरॅमिड्स बांधले होते आणि इमहॉटेप हा जगातील आद्य स्थापत्त्यशास्त्रज्ञ गणला जातो. हिपोक्रेट्स आणि हायरोम्लाइटबद्दल वाचून असे लेख प्रसिद्ध करण्यापूर्वी तुम्ही इजिप्शियन संस्कृतीचा अभ्यास अधिक करावा असे वाटले. स्पष्ट मताबद्दल राग मानू नये. या इतक्या चुका वर वर दिसल्या. खोलात अधिकही चुका असाव्यात असे वाटते. संशोधनपर किंवा तथ्याधारीत लेखात त्या अक्षम्य आहेत.

In reply to by प्रियाली

सागर 26/12/2007 - 18:45
प्रियाली ताई , सर्वप्रथम तुम्हाला अनेक धन्यवाद की हा लेख वाचून त्यांतील नेमक्या उणीवा तुम्ही दाखवून दिल्या. बर्‍याच दिवसांपूर्वी (खरे तर अनेक वर्षांपूर्वी ) लिहिलेल्या लेखात चुका असू शकतील याचा विचार न करताच हा लेख प्रकाशित केला होता. असो. विरस करायचा नाही पण झाल्यास क्षमस्व! तरीही सांगावेसे वाटते की असे लेख लिहिताना कृपया, अधिक माहिती गोळा करून लिहा. बिपिन यांनी वर चुका काढल्या आहेतच. माझा विरस करायचा नाही ही तुमची भावना मला कळाली. आणि मोठ्या मनाने चुका दाखवून देत आहात याबद्दल आपला आभारी आहे. अधिक चुका: तुतान खामेन हे अत्यंत चुकीचे नाव. तुतन खामुन चालले असते किंवा मूळ नाव तुत-आँख-अमुन हवे. तुतन खामुनचा अर्थ अमुन या सर्वोच्च इजिप्शियन देवाची जिवंत प्रतिकृती. हा बदल केला आहे. आणि अधिक माहितीसाठी एक संदर्भाची लिंक देखील दिली आहे. फराओ नाही फॅरोह् पण ही केवळ लेखनातील चूक. इमोटेस नाही इमहॉटेप चुकीची दुरुस्ती केली आहे हे दिजॉं म्हणजे काय ते ही कळले नाही. इमहॉटेपने Djoser या राजासाठी (उच्चार बहुधा दोसीर) पायर्‍यांचे पिरॅमिड्स बांधले होते आणि इमहॉटेप हा जगातील आद्य स्थापत्त्यशास्त्रज्ञ गणला जातो. मी खूप वर्षांपूर्वी एका पुस्तकात ही माहिती वाचली होती. दुर्दैवाने पुस्तकाचे नावही आठवत नाही आणि कोठे याबद्दल संदर्भही सापडत नाहीये. या कारणाने ही अर्थहीन माहिती लेखातून काढून टाकली . हिपोक्रेट्स आणि हायरोम्लाइटबद्दल वाचून असे लेख प्रसिद्ध करण्यापूर्वी तुम्ही इजिप्शियन संस्कृतीचा अभ्यास अधिक करावा असे वाटले. चूक एकदम मान्य. माझ्या ग्रीक संस्कृतीच्या लेखनातील हा भाग अनावधानाने कॉपी पेस्ट झाला होता. तो नष्ट केला आहे. स्पष्ट मताबद्दल राग मानू नये. या इतक्या चुका वर वर दिसल्या. खोलात अधिकही चुका असाव्यात असे वाटते. संशोधनपर किंवा तथ्याधारीत लेखात त्या अक्षम्य आहेत. प्रियालीताई स्पष्ट आणि परखड मतांबद्दल राग का यावा? उलट तुमच्या या स्पष्ट मतांमुळे मलाच हा लेख अचूक करण्यास मदत झाली आहे. तेव्हा राग तर अजिबात नाही, तुम्ही जेवढ्या अधिक चुका दाखवाल, सूचना कराल तेवढा माझ्यातही बदल हा होणार आहेच. आणि तुमचा हेतु निखळ आणि प्रामाणिक आहे तेव्हा वेळोवेळी यापुढेही तुम्ही तुमची मते सांगून मार्गदर्शन करीत रहावे ही विनंती. धन्यवाद सागर

ऋषिकेश 25/12/2007 - 05:26
इतक्या मोठ्या संस्कृतीचा हा परिचय बर्‍याच अंगाने तुटपुंजा वाटला. प्रियालीताईंशी सहमत.. लेख बाळबोध आहे. माहितीपर लेख नीट संशोधन करून लिहिल्यास वाचणार्‍यास वेगळाच आनंद मिळतो. तसेच शैलीही विस्कळीत वाटली. एखाद्या लेखातील अथवा पुस्तकातील वेगवेगळ्या परिच्छेदांचे भाषांतर असावे असा कधी कधी भास झाला (असे असल्यास कृपया नमुद करावे) वाईट मानू नका पण पुराणकथांमधे ढोबळपणा चालतो, पण अश्या लेखांत बारिकसा तपशीलही अचुक असण्याची अपेक्षा आहे. असो, आवड आहे तेव्हा तुम्ही अधिक अभ्यास केल्याशिवाय राहणार नाही याचा विश्वास वाटतो. पुढील लेखनासाठी अनेकोत्तम शुभेच्छा! -ऋषिकेश

In reply to by ऋषिकेश

सागर 26/12/2007 - 18:56
प्रतिसादाबद्दल धन्यवाद ऋषिकेश, तसेच शैलीही विस्कळीत वाटली. एखाद्या लेखातील अथवा पुस्तकातील वेगवेगळ्या परिच्छेदांचे भाषांतर असावे असा कधी कधी भास झाला (असे असल्यास कृपया नमुद करावे) खरेतर हा लेख मी बर्‍याच वर्षांपूर्वी लिहिला होता आणि त्यावेळी अनेक वेगवेगळ्या पुस्तकांचा आधार घेतला होता.त्यामुळे शैली विस्कळीत वाटत असेल तर त्याबद्दल क्षमस्व आहे. पण हा लेख मी सर्वस्वी माझ्या भाषेतच लिहिण्याचा प्रयत्न केला होता. आणि भाषांतर असावे असा भास जो तुम्हाला झाला त्याकरितादेखील क्षमस्व. पण हा लेख म्हणजे कोणत्याही उतार्‍याचे भाषांतर नक्कीच नाही हे मात्र मी सांगू शकतो. कदाचित अनेक संदर्भ घेतल्यामुळे त्या त्या ठिकाणी मूळ संदर्भाचा भाव उमटला असेन. अशाच चुका दाखवून देत रहावे म्हणजे यांपुढील लेखांत अशा चुका टाळता येतील धन्यवाद सागर

२००१ साली वडाळा येथील आयमॅक्क्स मध्ये याच विषयावरील एक दोनएक तासांचा लघुपट पाहिला. त्याच्या स्मृति जाग्या झाल्या. जास्त संदर्भ हाताळून विशेष़द्नांच्या मार्गदर्शनाने लिहिले तर मजा येईल. पुलेशु.

In reply to by सुधीर कांदळकर

सागर 26/12/2007 - 18:58
जास्त व्यासंगाची जरूर आहे. सुधीरराव, अशा विषयाला हात घालण्यापूर्वी व्यासंग अधिक हवा हे खरे आहे. यापुढे अशा चुका नक्की टाळेन. सागर

In reply to by सागर

सुरेख. आपल्या अप्रतिम प्रतिसादाची तारीफ करावी तेवढी थोडीच. सोबत जोडलेल्या महितीबद्दल धन्यवाद.

चतुरंग 25/12/2007 - 22:52
त्यामुळे विरस करत नाही पण खूपच सुधारणा हवी. फक्त माहिती व अभ्यासपूर्ण लेख ह्यात फार फरक आहे. असो. संस्कृत्यांचा - असा शब्द नाहीये - संस्कृतींचा असे हवे. चतुरंग

In reply to by चतुरंग

सागर 26/12/2007 - 19:02
चतुरंग (हे नाव चतुरस्त्र बुद्धी असल्याचे द्योतक असल्याने आवडले.) खूपच सुधारणा हवी. या लेखाकरिता मिळालेल्या तुमच्यासकट अनेक हितचिंतकांचे प्रतिसाद पाहून माझीही अशीच भावना झाली आहे. आणि यापुढे असे लेखन करताना नक्कीच आधी संदर्भाची खात्री करेन, मगच लिहिन. संस्कृत्यांचा - असा शब्द नाहीये - संस्कृतींचा असे हवे. हा बदल केला आहे. पुनश्च धन्यवाद सागर

पुष्कर 26/12/2007 - 11:33
यातल्या अनेक गोष्टींबाबत पुरातत्त्ववेत्त्यांमध्ये दुमत( किंवा अनेकमत) आहे.(उदा.-सुमेरियन संस्कृती ही जगातली सर्वात पहिली संस्कृती मानली जाते.) >>'ग्रहण' दर १८ वर्षे १० दिवसांनी होते, हे इजिप्शियनांना माहित होते.>> यात आपण कोणत्या ग्रहणाबद्दल बोलत आहात? कारण माझ्या माहितीप्रमाणे (चू.भू.द्या.घ्या.) पृथ्वीवर दरवर्षी २/३ सूर्यग्रहणे आणि ५/६ चंद्रग्रहणे होतात. एकाच ठिकाणी आढळणार्‍या ग्रहणांबाबतीत पाहिले तरी तुम्ही दिलेला आकडा हा सूर्य/चंद्रग्रहणाच्या बाबतीत सत्य नाही. >>हा पिरॅमिडस् चा काळ साधारणत: इ.स.पूर्व ४,४०० ते इ.स.पूर्व ४,२०० असा सुमारे ५०० वर्षांचा मानला जातो.>> इसपू. ४४०० ते इसपू.४२०० म्हणजे २०० वर्षे होतात. प्रियाली आणि बिपीन यांनी काही मुद्देसूद चुका काढल्या आहेतच. त्यांचाही विचार करा. पण ह्या अश्या सूचनांनी दबून/निराश होऊन जाऊ नका. तुमच्या लेखामुळे काही नव्या गोष्टीही आम्हाला कळल्या. नवनवीन विषयाला तुम्ही स्पर्श करत आहात. तेव्हा लिखाण चालू द्या. पुढच्या अधिक अभ्यासपूर्ण लेखनासाठी शुभेच्छा.

In reply to by पुष्कर

सागर 26/12/2007 - 19:18
प्रतिसादाबद्दल धन्यवाद पुष्कर, यातल्या अनेक गोष्टींबाबत पुरातत्त्ववेत्त्यांमध्ये दुमत( किंवा अनेकमत) आहे.(उदा.-सुमेरियन संस्कृती ही जगातली सर्वात पहिली संस्कृती मानली जाते.) मान्य, पण ज्ञात असलेली (म्हणजे जिचे पुरावे उपलब्ध आहेत अशी) सुमेरियन संस्कृती ही पहिली मानवी संस्कृती मानली जाते. तसे माया , मायसिनियन आणि मिनोअन या संस्कृतींच्या कालखंडाबद्दलही पुरातत्ववेत्त्यांमध्ये दुमत आहेच. >>'ग्रहण' दर १८ वर्षे १० दिवसांनी होते, हे इजिप्शियनांना माहित होते.>> यात आपण कोणत्या ग्रहणाबद्दल बोलत आहात? कारण माझ्या माहितीप्रमाणे (चू.भू.द्या.घ्या.) पृथ्वीवर दरवर्षी २/३ सूर्यग्रहणे आणि ५/६ चंद्रग्रहणे होतात. एकाच ठिकाणी आढळणार्‍या ग्रहणांबाबतीत पाहिले तरी तुम्ही दिलेला आकडा हा सूर्य/चंद्रग्रहणाच्या बाबतीत सत्य नाही. पुष्कर , येथे एक विनंती करावीशी वाटते की , तुमच्याकडे ही माहिती असेल तर कृपया ती द्यावी. कारण माझ्या माहितीप्रमाणे एकाच ठिकाणी पुन्हा सूर्यग्रहण होण्यासाठी आजच्या कालमानाप्रमाणे २२ वर्षे लागतात. आणि ६०००-६५०० वर्षांपूर्वी हा काल १८ वर्षांचा असणे अशक्य नाहिये. माहिती अभावी अजून हा बदल मी लेखात केला नाहिये. तुम्ही संदर्भ देऊ शकाल का? म्हणजे ही देखील माहिती अद्ययावत करता येईल. >>हा पिरॅमिडस् चा काळ साधारणत: इ.स.पूर्व ४,४०० ते इ.स.पूर्व ४,२०० असा सुमारे ५०० वर्षांचा मानला जातो.>> इसपू. ४४०० ते इसपू.४२०० म्हणजे २०० वर्षे होतात. येथे गणितच काय पण डोके पण चक्रावले माझे. असो, या.सहज लक्षात येणार्‍या (खरे तर सहज टाळता येणार्‍या) चुकीबद्दल क्षमस्व. प्रियाली आणि बिपीन यांनी काही मुद्देसूद चुका काढल्या आहेतच. त्यांचाही विचार करा. प्रियालीताई आणि बिपीनरावांचे अनेक धन्यवाद आणि त्यांच्या चुका दुरुस्त केल्या आहेत. पण ह्या अश्या सूचनांनी दबून/निराश होऊन जाऊ नका. तुमच्या लेखामुळे काही नव्या गोष्टीही आम्हाला कळल्या. नवनवीन विषयाला तुम्ही स्पर्श करत आहात. तेव्हा लिखाण चालू द्या. पुढच्या अधिक अभ्यासपूर्ण लेखनासाठी शुभेच्छा. या उत्साहवर्धक प्रतिसादाबद्दल धन्यवाद. दबून आणि निराश न होता अधिक जोमाने लेखन करेन. खरे सांगायचे तर तुम्हा सर्व टीकाकारांचा मी आभारी आहे. कारण टीका झाली तरच चुकांत सुधारणा होते. नवीन विषयांवर लेखन करण्याचा मानस नक्की आहे. आणि सुमेरियन , मायसिनियन आणि मिनोअन संस्कृतीवर एका लेखात माहिती देण्याचा विचार आहेच.पाहूयात कसे जमते ते... धन्यवाद सागर

सुनील 26/12/2007 - 22:13
ग्रीक समजला जाणारा टॉलेमी ही तत्त्ववेत्ता मुळात इजिप्शियन होता असे वाचले होते. अशी आणखीही काही उदाहरणे असू शकतील. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by सुनील

प्रियाली 27/12/2007 - 01:46
टोलेमी हा अलेक्झांडरचा मित्र ज्याने इजिप्तची सत्ता ग्रहण केली तो ग्रीक. तत्ववेत्ता टोलेमी हा नाही. तत्त्ववेत्ता टोलेमी जो इसवी सनानंतर झाला तो रक्ताने ग्रीक पण नागरिकत्वाने इजिप्शियन असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

धनंजय 26/12/2007 - 22:35
अभ्यास करून चुका सुधारण्याची तुमची वृत्ती स्तुत्य आहे. > इतिहास संशोधक आणि पुराणशास्त्रज्ञ यांच्या मते > 'तुतनखामुन' चा पिरॅमिड जगातील सर्वोत्कृष्ट पिरॅमिड आहे. यात तुम्हाला त्या राजाचे "दफनगृह" असे तर म्हणायचे नाही? पिरॅमिड या विशिष्ट आकाराच्या इमारती आहेत. त्या वेगळ्या. "राजांच्या दरीत" खडकाळ टेकड्यांत लेण्या कोरून दफनगृहे बांधली गेलीत. पैकी एका लेणीत 'तुतनखामुन' सापडला. तो प्रसिद्ध आहे, कारण ते दफनगृह जवळजवळ परिपूर्ण सापडले, लुटलेले नव्हते. अभ्यासकांसाठी ही पर्वणीच होती. पण तुतनखामुन हा फारसा महत्त्वाचा राजा नव्हता. असो. या निमित्ताने तुमच्या आवडीचा अभ्यास तुमच्याकडून होतो आहे. शुभेच्छा!

In reply to by धनंजय

प्रियाली 27/12/2007 - 02:01
>>पण तुतनखामुन हा फारसा महत्त्वाचा राजा नव्हता. हो आणि किंचित नाही असे म्हणता येईल. महत्त्वाचा राजा नव्हता कारण त्याने ९ व्या वर्षी सत्ताग्रहण केले आणि १८ वर्षी तो मारला गेला त्यामुळे त्याचे राज्य आय/ अय या त्याच्या वजिरामार्फत चालवले गेल्याची शक्यता अधिक पण अगदीच महत्त्वाचा नव्हता असे नाही. तुतनखामुनचे वडिल आंखनेतन यांनी वेगळा धर्म/ पंथ स्थापन करून मूळ इजिप्शियन धर्म आणि देवता यांवर बंदी घातली. प्रजेत यामुळे प्रचंड असंतोष होता. राज्यात बंड होण्याची चिन्हे होती. तुतनखामुनच्या राज्यात प्रजेला मूळ धर्म पाळायची परवानगी मिळाली. या काळात काही युद्धे लढली जाऊन राज्यात शांतताही प्रस्थापित झाली. प्रत्यक्षात तरूण किंग टट युद्ध लढायला गेला नसावा. पण अर्थातच तुतनखामुन म्हणजे खुफु, रामसीस किंवा क्लिओपात्रा नाही.

अवलिया 27/12/2007 - 17:50
भारतीय पुराणकथांकडे बाष्कळ कथा म्हणुन त्यांची अवहेलना करणारे भारतीय इतिहासाला पराभुतांचा इतिहास म्हणुन हिणवणारे जे जे भारतीय ते ते त्याज्य मानणारे सुशिक्षीत लोक इतर देशांच्या इतिहासाविषयी इतके आपुलकिने बोलतात व माहिती ठेवतात हे पाहुन आनंद वाटलाओ अवांतरः रक्त रक्ताकडे धाव घेते नाना
महान इजिप्शियन संस्कृती सुमेरियन संस्कृती ही जगातली सर्वात पहिली संस्कृती मानली जाते. ह्या संस्कृतीने जगाला दिलेली अभूतपूर्व देणगी म्हणजे चक्र. चक्राचे उपयोग किती आहेत हे सांगण्याची गरजच नाही. आजकाल जगातील सर्व वाहने, यंत्रे वगैरे गोष्टी चक्रावरच चालतात. ही सुमेरियन संस्कृती युफ्रेटिस नदीच्या काठी उदयास आली. ज्याप्रमाणे सुमेरियन संस्कृतीचा आधार युफ्रेटिस नदी होती, त्याप्रमाणे इजिप्शियन संस्कृतीचा आधार नाइल नदी होती. यावरुन असे दिसून येते की जगातील बहुतेक प्राचीन संस्कृती नदीकाठी उदयास आल्या होत्या. आपली सिंधू संस्कृतीदेखील नदीकाठीच उदयास आली होती.

विंदा करंदीकरांच्या विरूपिका - (१) २८ जानेवारी १९८०

ॐकार ·

मुक्तसुनीत 20/12/2007 - 10:49
फार फार सुंदर कविता. कितीतरी वर्षानी वाचली ही. धन्यवाद. तुमच्याकडे "अजुनि या विजनातही" आहे का हो ? असेल तर टाका प्लीज ! आणि हो "एक दिवस असा येतो .." ही सुद्धा ! या विरूपिका नव्हेत पण माझ्या लाडक्या आहेत फार !

विसोबा खेचर 20/12/2007 - 22:46
त्यातल्या मला आवडलेल्या, कळलेल्या आणि न समजणार्‍याही (!) विरूपिकांना इथे टंकण्याचा मोह आवरत नाही म्हणून हा उद्योग. स्वागत आहे!.. कचर्‍यातील अन्नांश उचलून जिवंत राहण्याचा हा हक्क आपल्या घटनेत अंतर्भूत आहे का? तसे नसल्यास, सर्वजनिक वस्तूची चोरी केल्याबद्दल आपले सरकार या लोकांवर फिर्याद घालू शकेल की नाही? -- हे प्रश्न जाणकारांनी धसाला लावण्यापूर्वी आजचा दिवस मला साजरा करू दे. जबरा!! तात्या.

धनंजय 20/12/2007 - 23:46
का? (मोठे कारण) प्रजासत्ताक शासन मिळून इतकी वर्षे झाल्यानंतर घटनेने उकिरडा कोरून भूक शमवणार्‍या प्रजेला काय हक्क दिला, काय सत्ता दिली? हा प्रश्न पडतो (तात्कालिक कारण) २६ जानेवारी १९८०ला ३०वा प्रजासत्ताक दिन मोठ्या थाटामाटाने साजरा झाला. २८ जानेवारीला आर.के.लक्ष्मण यांचे ते व्यंगचित्र बहुधा प्रकाशित झाले असावे. नक्की काय? माझ्या निबर झालेल्या संवेदनांना, न्यायबुद्धीला कवी विचारतो, की आपण नेमके काय साजरे करत आहोत? कुणासाठी? ही कविता माझ्यासाठी लिहिलेली आहे. (किंवा माझ्यासारख्याच संवेदना निबर झालेल्या दुसर्‍या कोणासाठी.) अवांतर : वृत्त वगैरे. विंदांचा "संहिता" हा काव्यसंग्रह वाचून (त्यात ही कविता आलेली आहे) मला स्पष्ट दिसले की यात ठेकेबद्ध काव्य आहे, पण पुष्कळदा वृत्त सांगता येई ना. म्हणून उपक्रमावर चर्चा केली होती. http://mr.upakram.org/node/706

प्राजु 21/12/2007 - 01:37
कचर्‍यातील अन्नांश उचलून जिवंत राहण्याचा हा हक्क आपल्या घटनेत अंतर्भूत आहे का? तसे नसल्यास, सर्वजनिक वस्तूची चोरी केल्याबद्दल आपले सरकार या लोकांवर फिर्याद घालू शकेल की नाही? -- हे प्रश्न जाणकारांनी धसाला लावण्यापूर्वी आजचा दिवस मला साजरा करू दे. काय लिहीले आहे... सह्ह्ह्ही. बरच वर्षांनी वाचली ही कविता. - प्राजु.

मुक्तसुनीत 20/12/2007 - 10:49
फार फार सुंदर कविता. कितीतरी वर्षानी वाचली ही. धन्यवाद. तुमच्याकडे "अजुनि या विजनातही" आहे का हो ? असेल तर टाका प्लीज ! आणि हो "एक दिवस असा येतो .." ही सुद्धा ! या विरूपिका नव्हेत पण माझ्या लाडक्या आहेत फार !

विसोबा खेचर 20/12/2007 - 22:46
त्यातल्या मला आवडलेल्या, कळलेल्या आणि न समजणार्‍याही (!) विरूपिकांना इथे टंकण्याचा मोह आवरत नाही म्हणून हा उद्योग. स्वागत आहे!.. कचर्‍यातील अन्नांश उचलून जिवंत राहण्याचा हा हक्क आपल्या घटनेत अंतर्भूत आहे का? तसे नसल्यास, सर्वजनिक वस्तूची चोरी केल्याबद्दल आपले सरकार या लोकांवर फिर्याद घालू शकेल की नाही? -- हे प्रश्न जाणकारांनी धसाला लावण्यापूर्वी आजचा दिवस मला साजरा करू दे. जबरा!! तात्या.

धनंजय 20/12/2007 - 23:46
का? (मोठे कारण) प्रजासत्ताक शासन मिळून इतकी वर्षे झाल्यानंतर घटनेने उकिरडा कोरून भूक शमवणार्‍या प्रजेला काय हक्क दिला, काय सत्ता दिली? हा प्रश्न पडतो (तात्कालिक कारण) २६ जानेवारी १९८०ला ३०वा प्रजासत्ताक दिन मोठ्या थाटामाटाने साजरा झाला. २८ जानेवारीला आर.के.लक्ष्मण यांचे ते व्यंगचित्र बहुधा प्रकाशित झाले असावे. नक्की काय? माझ्या निबर झालेल्या संवेदनांना, न्यायबुद्धीला कवी विचारतो, की आपण नेमके काय साजरे करत आहोत? कुणासाठी? ही कविता माझ्यासाठी लिहिलेली आहे. (किंवा माझ्यासारख्याच संवेदना निबर झालेल्या दुसर्‍या कोणासाठी.) अवांतर : वृत्त वगैरे. विंदांचा "संहिता" हा काव्यसंग्रह वाचून (त्यात ही कविता आलेली आहे) मला स्पष्ट दिसले की यात ठेकेबद्ध काव्य आहे, पण पुष्कळदा वृत्त सांगता येई ना. म्हणून उपक्रमावर चर्चा केली होती. http://mr.upakram.org/node/706

प्राजु 21/12/2007 - 01:37
कचर्‍यातील अन्नांश उचलून जिवंत राहण्याचा हा हक्क आपल्या घटनेत अंतर्भूत आहे का? तसे नसल्यास, सर्वजनिक वस्तूची चोरी केल्याबद्दल आपले सरकार या लोकांवर फिर्याद घालू शकेल की नाही? -- हे प्रश्न जाणकारांनी धसाला लावण्यापूर्वी आजचा दिवस मला साजरा करू दे. काय लिहीले आहे... सह्ह्ह्ही. बरच वर्षांनी वाचली ही कविता. - प्राजु.
3

बालचित्रवाणी, संस्कार, गोट्या आणि असेच काही

ॐकार ·

विसोबा खेचर 18/12/2007 - 10:32
ओंकारशेठ, सुंदर लेख रे! मना घडवी संस्कार आणि ती मालिका छानच होती. मोहन जोशींनी त्यात छान काम केलं होतं! मुलामुलांचीऽऽऽ मजेमजेचीऽऽऽ बालचित्रवाणी फुले पाखरे आनंदाने , आनंदाऽऽनेऽऽ फुले पाखरे आनंदाने गाती गंमत गाऽणीऽ बालचित्रवाणीऽऽ , बालचित्रवाणी मस्तच आहे हे गाणं! :) त्या गोट्याची भूमिका करणार्‍या मुलाचे नाव गाव काही ठाऊक नाही पण आज ती व्यक्ती मनात कायम एक कोपरा निर्माण करून बसली आहे. गोट्याचं काम करणार्‍या त्या मुलाचं आडनांव घाणेकर का काहीसं होतं एवढं मला आठवतंय. 'बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत, कसे रुजावे बीयाणे माळरानी गवतात' हे माझंदेखील अतिशय आवडतं गाणं. आम्ही मित्रमंडळी जेव्हा घरगुती मैफल जमवतो तेव्हा पुष्कळदा हे गाणं मी गातो. कधी पुण्याला आलो तर एखाद-दुसरा पेग पिऊन तुलाही हे गाणं भर हाटेलात ऐकवीन! :) ह्याचे शब्द खालीलप्रमाणे - 'बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत, कसे रुजावे बीयाणे माळरानी गवतात' बिजा हवी निगराणी, हवी मायेची पाखर लख्ख प्रकाश निर्मळ, त्यात कष्टाचा पाझर हवी अंधारल्या राती, चंद्रकिरणांची साथ, कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात! असो.. आपला, (माळरानातला) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

बेसनलाडू 18/12/2007 - 10:37
गोट्याचे नाव जॉय घाणेकर. या सगळ्यांत 'संस्कार' ही मालिका मला सर्वाधिक आवडायची. देव सर, कीर्तने मॅडम सगळी मंडळी ओळखीचीच वाटायची. मोहन जोशींची हेडमास्तरांची अतिशय सुंदर भूमिका. मुलांनीसुद्धा छान कामे केली होती. आणि या सगळ्याची पार्श्वभूमी असलेली शारदाश्रम विद्यामंदिर, भवानी शंकर रोड. बर्‍याच जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. असो. संस्कार मालिकेचे शीर्षकगीतही मस्त. गायन-संगीत श्रीधर फडके चूभूद्याघ्या. तेजस्पर्शाने दूर हो अंधार जैसा मुळांचा वृक्षा असे आधार शिल्पास जैसा आकारी शिल्पकार मना घडवी संस्कार (सुसंस्कृत)बेसनलाडू

देवदत्त 18/12/2007 - 21:50
ॐकार, छान आठवण करून दिली. माझी शाळा दुपारची असायची. आणि बालचित्रवाणी कार्यक्रम सव्वा अकरा ला सुरू व्हायचा. ११:१५ ते ११:३५/४० मग ११:४० ते १२:०० अशा दोन लहान भागात तो कार्यक्रम दाखवायचे. तो कार्यक्रम बघता बघताच मी जेवण करायचो, मग शाळेला जायचो. त्यातील एक कथा नेहमी आठवते. ती बाहुल्या वापरून दाखवलेली. एक मुलगी दुसर्‍या मुलाला स्वच्छतेचे महत्व सांगत असते. त्यात त्या मुलाला शिंक आल्यावर ती मुलगी (दोन्ही बाहुल्याच) स्वतःचा रूमाल देते. तो मुलगा नाक शिंकरून तसाच रूमाल परत देतो. तर ती मुलगी म्हणते: "शीऽऽऽऽऽऽ घाणेरडाऽऽऽऽऽऽ" मग त्याला ती रूमाल धूवून देण्यास सांगते. वगैरे वगैरे. संस्कार हेही छानच होते. संस्कारमधील नेमके सर्व भाग आठवत नाहीत. पण सर्व मुले परीक्षेत बघून लिहिण्याची परवानगी मागतात ते आठवते. तेव्हा मुख्याध्यापक त्यांना परवानगी देतात. आता बघूनच लिहायचे म्हणून ते अभ्यासच करत नाही.पुस्तकाला हातच न लावल्याने नेमके परिक्षेच्या वेळी कुठल्या प्रश्नाचे उत्तर कोठे शोधावे हे ही त्यांना समजेनासे होते. गोट्या मधील च ची भाषा व दोन वजा म्हणजे एक अधिक प्रमाणे दोन नकार म्हणजे एक होकार असा लावलेला अर्थ अजूनही मस्तच वाटतो. आणखी ही भरपूर आठवणी आहेतच.

In reply to by देवदत्त

देवदत्त 18/12/2007 - 22:41
घरी केलेली मिसळ व पाव खाण्यास गेल्याने प्रतिसाद अर्ध्यातच सोडावा लागला ;) सध्या मी बाबुराव अर्नाळकरांचे 'धनंजय' हे पुस्तक वाचतोय. ते वाचताना डोळ्यासमोर 'परमवीर'-कुलदीप पवार व 'हॅलो इन्स्पेक्टर'- रमेश भाटकरच समोर येताहेत. 'धनंजय' ची भूमिका कोणी केली होती हो? त्यातील 'छोटू' बहुधा विजय गोखलेंनी साकार केला होता.

In reply to by देवदत्त

बेसनलाडू 18/12/2007 - 23:05
धनंजय = मोहन जोशीच! त्याचप्रमाणे प्रभाकर ही आणखी एक डिटेक्टिव मालिका असल्याचे आठवते. त्यात प्रभाकर = शफी इनामदार. (स्मरणशील)बेसनलाडू

जुना अभिजित 19/12/2007 - 09:42
अगदी ११ वी १२ वी पर्यंत बाघितली ;-) ११ वाजता कॉलेज असताना सकाळी १० वाजता जेवणाचं ताट टीव्हीसमोर बसून बालचित्रवाणी आणि यूजीसी चे फिजिक्स्/मॅथ्स चे क्लासेस बघायचो. ससा रे ससा तो कापूस जसा त्याने कासवाशी पैज लाविली वेगे वेगे धावू नी डोंगरावर जाऊ ही शर्यत रे आपुली... हे गाणे म्हणणारी चष्मीस मुलगी आणि सोबतचे लहानगे वादक अजूनही आठवतात. ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित

विसोबा खेचर 18/12/2007 - 10:32
ओंकारशेठ, सुंदर लेख रे! मना घडवी संस्कार आणि ती मालिका छानच होती. मोहन जोशींनी त्यात छान काम केलं होतं! मुलामुलांचीऽऽऽ मजेमजेचीऽऽऽ बालचित्रवाणी फुले पाखरे आनंदाने , आनंदाऽऽनेऽऽ फुले पाखरे आनंदाने गाती गंमत गाऽणीऽ बालचित्रवाणीऽऽ , बालचित्रवाणी मस्तच आहे हे गाणं! :) त्या गोट्याची भूमिका करणार्‍या मुलाचे नाव गाव काही ठाऊक नाही पण आज ती व्यक्ती मनात कायम एक कोपरा निर्माण करून बसली आहे. गोट्याचं काम करणार्‍या त्या मुलाचं आडनांव घाणेकर का काहीसं होतं एवढं मला आठवतंय. 'बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत, कसे रुजावे बीयाणे माळरानी गवतात' हे माझंदेखील अतिशय आवडतं गाणं. आम्ही मित्रमंडळी जेव्हा घरगुती मैफल जमवतो तेव्हा पुष्कळदा हे गाणं मी गातो. कधी पुण्याला आलो तर एखाद-दुसरा पेग पिऊन तुलाही हे गाणं भर हाटेलात ऐकवीन! :) ह्याचे शब्द खालीलप्रमाणे - 'बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत, कसे रुजावे बीयाणे माळरानी गवतात' बिजा हवी निगराणी, हवी मायेची पाखर लख्ख प्रकाश निर्मळ, त्यात कष्टाचा पाझर हवी अंधारल्या राती, चंद्रकिरणांची साथ, कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात! असो.. आपला, (माळरानातला) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

बेसनलाडू 18/12/2007 - 10:37
गोट्याचे नाव जॉय घाणेकर. या सगळ्यांत 'संस्कार' ही मालिका मला सर्वाधिक आवडायची. देव सर, कीर्तने मॅडम सगळी मंडळी ओळखीचीच वाटायची. मोहन जोशींची हेडमास्तरांची अतिशय सुंदर भूमिका. मुलांनीसुद्धा छान कामे केली होती. आणि या सगळ्याची पार्श्वभूमी असलेली शारदाश्रम विद्यामंदिर, भवानी शंकर रोड. बर्‍याच जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. असो. संस्कार मालिकेचे शीर्षकगीतही मस्त. गायन-संगीत श्रीधर फडके चूभूद्याघ्या. तेजस्पर्शाने दूर हो अंधार जैसा मुळांचा वृक्षा असे आधार शिल्पास जैसा आकारी शिल्पकार मना घडवी संस्कार (सुसंस्कृत)बेसनलाडू

देवदत्त 18/12/2007 - 21:50
ॐकार, छान आठवण करून दिली. माझी शाळा दुपारची असायची. आणि बालचित्रवाणी कार्यक्रम सव्वा अकरा ला सुरू व्हायचा. ११:१५ ते ११:३५/४० मग ११:४० ते १२:०० अशा दोन लहान भागात तो कार्यक्रम दाखवायचे. तो कार्यक्रम बघता बघताच मी जेवण करायचो, मग शाळेला जायचो. त्यातील एक कथा नेहमी आठवते. ती बाहुल्या वापरून दाखवलेली. एक मुलगी दुसर्‍या मुलाला स्वच्छतेचे महत्व सांगत असते. त्यात त्या मुलाला शिंक आल्यावर ती मुलगी (दोन्ही बाहुल्याच) स्वतःचा रूमाल देते. तो मुलगा नाक शिंकरून तसाच रूमाल परत देतो. तर ती मुलगी म्हणते: "शीऽऽऽऽऽऽ घाणेरडाऽऽऽऽऽऽ" मग त्याला ती रूमाल धूवून देण्यास सांगते. वगैरे वगैरे. संस्कार हेही छानच होते. संस्कारमधील नेमके सर्व भाग आठवत नाहीत. पण सर्व मुले परीक्षेत बघून लिहिण्याची परवानगी मागतात ते आठवते. तेव्हा मुख्याध्यापक त्यांना परवानगी देतात. आता बघूनच लिहायचे म्हणून ते अभ्यासच करत नाही.पुस्तकाला हातच न लावल्याने नेमके परिक्षेच्या वेळी कुठल्या प्रश्नाचे उत्तर कोठे शोधावे हे ही त्यांना समजेनासे होते. गोट्या मधील च ची भाषा व दोन वजा म्हणजे एक अधिक प्रमाणे दोन नकार म्हणजे एक होकार असा लावलेला अर्थ अजूनही मस्तच वाटतो. आणखी ही भरपूर आठवणी आहेतच.

In reply to by देवदत्त

देवदत्त 18/12/2007 - 22:41
घरी केलेली मिसळ व पाव खाण्यास गेल्याने प्रतिसाद अर्ध्यातच सोडावा लागला ;) सध्या मी बाबुराव अर्नाळकरांचे 'धनंजय' हे पुस्तक वाचतोय. ते वाचताना डोळ्यासमोर 'परमवीर'-कुलदीप पवार व 'हॅलो इन्स्पेक्टर'- रमेश भाटकरच समोर येताहेत. 'धनंजय' ची भूमिका कोणी केली होती हो? त्यातील 'छोटू' बहुधा विजय गोखलेंनी साकार केला होता.

In reply to by देवदत्त

बेसनलाडू 18/12/2007 - 23:05
धनंजय = मोहन जोशीच! त्याचप्रमाणे प्रभाकर ही आणखी एक डिटेक्टिव मालिका असल्याचे आठवते. त्यात प्रभाकर = शफी इनामदार. (स्मरणशील)बेसनलाडू

जुना अभिजित 19/12/2007 - 09:42
अगदी ११ वी १२ वी पर्यंत बाघितली ;-) ११ वाजता कॉलेज असताना सकाळी १० वाजता जेवणाचं ताट टीव्हीसमोर बसून बालचित्रवाणी आणि यूजीसी चे फिजिक्स्/मॅथ्स चे क्लासेस बघायचो. ससा रे ससा तो कापूस जसा त्याने कासवाशी पैज लाविली वेगे वेगे धावू नी डोंगरावर जाऊ ही शर्यत रे आपुली... हे गाणे म्हणणारी चष्मीस मुलगी आणि सोबतचे लहानगे वादक अजूनही आठवतात. ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित
मुलामुलांचीऽऽऽ मजेमजेचीऽऽऽ बालचित्रवाणी फुले पाखरे आनंदाने , आनंदाऽऽनेऽऽ फुले पाखरे आनंदाने गाती गंमत गाऽणीऽ बालचित्रवाणीऽऽ , बालचित्रवाणी तात्यांचा लेख वाचून मी ही जुन्या काळात रमलो आणि आठवण आली ती बालचित्रवाणीची. त्यातल्या गाण्यांची, छोट्या छोट्या कार्यक्रमांची. अगदी पाण्याचे उपयोग, फळे-भाज्या यांतील जीवनस्त्त्वे यांची उजळणी करणारे छोटे छोटे प्रसंग ते दात स्वच्छ ठेवण्याबाबत दाखवली जाणारी "शीऽऽऽ, दात किती किडलेत हिचे' ही ओळ आठवून देणारी छोट्या मुलीची आणि सोबत तिच्या बाहुलीची प्रतिमा; अशी असंख्य क्षणचित्रं डोळ्यासमोर तरळली. त्याचसोबत 'किलबिल किलबिल पक्षी बोलती....

खूप काही हरवलं आहे!

विसोबा खेचर ·

विसुनाना 17/12/2007 - 19:40
आम्हीही अगदी त्याच काळातले. 'गेले ते दिन गेले...' असं म्हणत नॉस्टाल्जिया कुरवाळण्याइतके जुनेपुराणे झालो नसलो तरी निर्भेळ आनंद देणार्‍या गोष्टी कमी होत चालल्या आहेत हे मात्र नक्कीच. गावागावातही बस, कारच्यामागून पळणारी, टाटा करणारी नागडी,उघडी पोरे नाहीत आता... पण अंगभर कपडे घातलेल्या नव्या पोरांचा निरागसपणा मात्र नाहीसा झालाय. मी इथे हे जे काही बरळतोय त्याचा संदर्भ आपल्यापैकी किती वाचकांना लागेल हे मला माहिती नाही! :) असेच असेच...!

नंदन 17/12/2007 - 19:46
पण 'केतकीच्या वनी तिथे' मधला एकंदरीतच जो साधेपणा आणि सात्विकपणा आहे ना, तो आज तरी मला खूप हरवल्यासारखा वाटतो. आपल्याला माहित्ये, की एखादं गाणं हे बर्‍याचदा एखादा प्रसंग, एखाद्या व्यक्तिशी निगडीत असतं. ते ते गाणं लागलं की माणसाला त्या गाण्याशी निगडीत असलेल्या गोष्टी आपोआप आठवायला लागतात. -- अगदी. पूर्ण सहमत. इतका की, माझ्या डोक्यातलंच इथे कसं लिहिलं गेलं हा प्रश्न पडावा :). माझं आजोळ आमच्याच कॉलनीत होतं. आजोबांना आवडणारी माशांच्या आमटीची वाटी घरून तिकडे पोचवली की, ही दुसरी आजी जेवायलाच थांबवून घ्यायची. रेडिओवर हमखास बारा वाजताचा हा मराठी गाण्यांचा कार्यक्रम चालू असायचा. तो कार्यक्रम आणि पाटावर बसून होणारं ते बटाट्याची भाजी, ब्राह्मणी पद्धतीची चिंच-गुळाची आमटी, सुधारस आणि मऊसूत पोळ्यांचं जेवण या दोन गोष्टी एकमेकांपासून अजूनही वेगळ्या काढता येत नाहीत. हा लेख वाचून त्या आठवणी जाग्या झाल्या. योगायोग म्हणजे 'सातच्या आत घरात' या चित्रपटातही एका प्रसंगात (सुहास जोशींची अंगणात तुळशीची पूजा सुरू असताना) हेच गाणं (केतकीच्या वनी...) पार्श्वभूमीवर ऐकू येतं. जुना, सात्विक काळ सूचित करणारं. त्याला कॉन्ट्रास्ट म्हणून मग लगेच त्या आत आल्यावर नात इंग्रजी गाण्यांवर थिरकताना दाखवली आहे. असो. जुन्या काळी सारंच काही चांगलं होतं, असं अर्थातच नाही. पण सध्या आलेला कोरडेपणा, बाजारूपणा नव्हता हे मात्र खरं.

तात्या मी तुमच्याशी सहमत आहे. मी कित्येक दिवस टि.वी. चालु करित नाही. मला ते सहन होत नाही. अलिकडेच मी माझेशब्दवर सुमन कल्यापूरची काही गाणी लोड केली आहेत. किमान महाजालावरतरी सुखाने भ्रमण करतायावे हि अपेक्षा. संजय अभ्यंकर.

प्राजु 17/12/2007 - 20:01
पण.. वरती जी काहि साधेपणा संपल्याची तक्रार आहे ती मात्र मान्य नाही. इथे परदेशांत राहताना आजूबजूला राहणारी भारतीय मंडळी इतकी एकमेकाला धरून असतात की आपण कुठे तरी वेगळ्या ठिकाणि आहोत असे नाही वाटत. हां, मॉल संस्कृतिविषयी म्हणाल तर मि म्हणेन कदाचित ती सध्याची गरज आहे. गाणी आजही खूप चांगलि येताहेत. कदाचित तुमच्या अपेक्षा नाहि पूर्ण होणार त्यानी. याचा अर्थ आधीची गाणी चांगली नव्हती असा कोणी घेऊ नये. ती तर उत्तमच होती. आणि आकाशवाणीचे म्हणाल तर मी स्वतः आकशवाणीची निवेदिका होते. आणि आजही आकाशवाणी ऐकणारा खूप मोठा वर्ग समाजात आहे. अगदि नव्या पिढितसुद्धा. - प्राजु.

तात्या, आमच्याकडे औरंगाबाद-परभणी केंद्रावर आम्हीही कधीही असेच कार्यक्रम ऐकायचो. पण, हल्ली ते तुमचे एफ. एम. वाले आमच्याकडेही आले, त्यामुळे सरकारी आकाशवाणीची प्रसारण क्षमता कमी झाली आणि रेडियो क्लियर चालत नाही. मुंबईच्या कार्यक्रमातील अकरा की साडे अकराचे वेळेतील मराठी गाणी ऐकायला आम्हालाही आवडायचे. बाकी, आपण व्यक्त केलेल्या शब्दभावनेशी आपल्या इतकाच सहमत..... मॊल...त्या सुंदर तरुण्या.....याबद्दल आमचा एक कवी मित्र म्हणतो------- (विषयांतराबद्दल क्षमस्व पण लिहिल्यावाचून होत नाही ) मी अलिकडं दुकानातून वा भाजीमंडईतून किराणा किंवा भाजीपाला घेत नाही. तिथला भाजीपाला स्वस्त आणि ताजा असतो म्हणून किंवा हातात पिशवी घेऊन बाजारात फिरणं मनाला वेदनादायी आणि प्रतिष्ठेला धोक्याचंअसतं म्हणून मी मॊल किंवा बिग-बझार मधे जातो. तिथल्या थंडगार आणि प्रसन्न वातावरणात माझी खरेदी सुरु होते. सुंदर अशा सेल्सगर्ल्स ने अगत्यानं स्वागत केलं की, आयुष्य सार्थकी- लागल्यासारखं वाटतं मग नको असलेल्या वस्तूंचीही मी मनमुराद शॊपींग करतो जिलेट,सॊस, क्रिम,परफ्युम एक ना दोन..... माझी खरेदी संपते कॊम्प्युटरवरचं बील हाता येतं मी पैसे देतो....आनंदानं घरी येतो. न आणलेल्या किंवा आणलेल्या सामानावरुन भांडण वगैरे होत पण तेही सवयीचं झाल्यामुळे काही वाटत नाही. (महानगरातला मी: या कवितेतल्या वरील काही ओळी. कवी: पी.विठ्ठ्ल : महाराष्ट्र प्रतिभा, दिवाळी अंक २००७)
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सहज 17/12/2007 - 21:26
वा तात्या लहानपणच्या आठवणीत नेलेत. "श्रृतिका" "बिनाका गीतमाला-अमीन सायानी" "बालोद्यान" "बातम्या" रविवार संध्याकाळी लागणारे "किर्तन" आठवतेय, परगावचे पाहूणे अचानक आलेले , आई-आजी स्वयपाकघरातच अडकलेल्या. आता ते चुकीचे वाटते. आठवड्यातून एक दिवस टिव्हीवर सिनेमा असायचा. आता २४/७/३६५ तरी समाधान नाही. आता लोक दुसर्‍यांकडे आली तरी त्यांच्या घरी येऊन आपल्या आवडत्या मालीका बघतात. तेव्हा काय होते आणि आता काय आहे हे कायमच असणार आहे....आपण भाग्यवान ते दिवस आपल्या मिळाले म्हणुन ते दिवस आपण कोरून जपून ठेवले आहेत. कधीतरी, आज तुम्ही एक जुनी पेटी उघडलीत तशी उघडून खुश व्हायचे. एका मित्राकडे जमून बाहेर जायचा प्रोग्रम केला असतो, नेमकी सर येते एक-दोन मित्र जमायला उशीर होतो. बाकीचे सगळे वाट बघत असताना ज्याच्या घरी जमलो आहे त्याची मायमाउली मस्त चहा व गरमगरम भजीचे ताट समोर आणून ठेवते. भजीला तशी चव परत कधी येत नाही, चहाचा स्वाद बेंच मार्क बनतो. न मागता अचानक मिळालेला व आयुष्यभराकरता तृप्त केलेला क्षण आपल्याला लाभला असतो. असाच कधीतरी आपल्या लोकांच्यात उघडायला. शेयर करायला.

In reply to by सहज

सर्किट 18/12/2007 - 01:43
आठवतेय, परगावचे पाहूणे अचानक आलेले , आई-आजी स्वयपाकघरातच अडकलेल्या. आता ते चुकीचे वाटते. तेव्हाही ते चुकीचेच होते, फक्त आता वाटायला लागले. जात्यावर दळताना आजी ओव्या करायची, म्हणून आज बायकोला जात्यावर दळायला लावणे कितपत योग्य आहे ? फक्त मराठी साहित्यात ओव्या निर्माण होत नाहीत म्हणून ? (हे उदाहरण स्मृतिरंजनात रमणार्‍या पुलंनी दिलेले आहे, मी फक्त टंकले.) - सर्किट

आजानुकर्ण 17/12/2007 - 21:35
केतकीच्या बनी सारखीच आठवणारी आणि डोळ्यात पाणी आणणारी गाणी म्हणजे वाट इथे स्वप्नातील संपली जणू आणि सखी मंद झाल्या तारका ही. 'आपली आवड' सारखे कार्यक्रमही आठवतात आणि संध्याकाळचा सहासाडेसहाला (कामगार विश्व च्या आधी लागणारा) "१०, २०, ३०, ४०, ५०, ६०, ७०, ८०, ९०, १०० साई सुट्ट्यो.. ललला ललला ललला" वगैरे धून असलेला एक छोट्या दोस्तांसाठीचा कार्यक्रम. गेले ते दिवस. (गहिवरलेला) आजानुकर्ण

धनंजय 17/12/2007 - 22:40
मलाही मराठी भावगीते तर एकदम हळवी करतात... त्या काळची चित्रपटांतली हिंदी गाणी फार आवडतात. तरी आजच्या काळातलेही काही तपशील सुखाचे म्हणून मनात नोंदवण्याचा मी आवर्जून प्रयत्न करतो. आजच्या बालकांची पिढी त्यांच्या मोठेपणी आजच्या परिस्थितीबद्दल अशाच हळहळ-युक्त प्रेमाने बोलेल. तेव्हा, माझ्या म्हातारपणात, त्यांच्याशी सुखसंवाद साधता आला पाहिजे ना!

सर्किट 17/12/2007 - 22:32
"केतकीच्या बनी तिथे" हे माझे अत्यंत आवडते गाणे. सुधीर मोघेंच्या "मित्रा, एका जागी नाही, असे फार थांबायचे" ह्या कवितेला ह्या गाण्याची चाल मी बसवली होती. इतक्या सुंदर गाण्याची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद, तात्या. - सर्किट

ऋषिकेश 17/12/2007 - 22:37
बहोत खुब! नॉस्टॅल्जिक करून हुरहुर वाटायला लावणार लेख. मला रेडियो बरोबरच लहानपणी सकाळी "बालचित्रवाणी" लागायचं त्याचं संगीत, सुरभी चं संगीत, फिल्म्स डिविजन की भेट वाले कार्यक्रम, अगदी आपण यांना पाहिलत का हे ही आठवतं :) -ऋषिकेश

तात्या,ह्या तुझ्या लेखाने परत त्या 'मंतरलेल्या दिवसात ' मनाने जाऊन पोहोचले, हातातून निसटून जाणार्‍या वाळू सारखे ते दिवस ही निसटून गेले आहेत..खूपच नॉस्टाल्जिक व्हायला झालं..(बर्‍याच जणांचं असंच झालं आहे हे वरील प्रतिसादांतून जाणवत आहेच,) स्वाती

विसोबा खेचर 18/12/2007 - 09:01
सर्व वाचकांचे मनापासून आभार मानतो... विसुनाना, गावागावातही बस, कारच्यामागून पळणारी, टाटा करणारी नागडी,उघडी पोरे नाहीत आता... पण अंगभर कपडे घातलेल्या नव्या पोरांचा निरागसपणा मात्र नाहीसा झालाय. क्या बात है, खरं आहे! :) नंदनशेठ, तो कार्यक्रम आणि पाटावर बसून होणारं ते बटाट्याची भाजी, ब्राह्मणी पद्धतीची चिंच-गुळाची आमटी, सुधारस आणि मऊसूत पोळ्यांचं जेवण या दोन गोष्टी एकमेकांपासून अजूनही वेगळ्या काढता येत नाहीत. खल्लास! प्राजू, गाणी आजही खूप चांगलि येताहेत. कदाचित तुमच्या अपेक्षा नाहि पूर्ण होणार त्यानी. याचा अर्थ आधीची गाणी चांगली नव्हती असा कोणी घेऊ नये. ती तर उत्तमच होती. आधीची बरीचशी उत्तमच होती, हल्लीचीही काही काही बरी असतात, नाही असं नाही. परंतु प्रमाण खूप कमी झालंय एवढं मात्र मला जाणवतं! नाही म्हणायला, संदीप खरेची गाणी मला आवडतात! बिरुटेशेठ, मग नको असलेल्या वस्तूंचीही मी मनमुराद शॊपींग करतो जिलेट,सॊस, क्रिम,परफ्युम एक ना दोन..... तुमच्या मित्राची कविता पुरेशी बोलकी आहे! मस्त आहे...:) सहजराव, बाकीचे सगळे वाट बघत असताना ज्याच्या घरी जमलो आहे त्याची मायमाउली मस्त चहा व गरमगरम भजीचे ताट समोर आणून ठेवते. भजीला तशी चव परत कधी येत नाही, चहाचा स्वाद बेंच मार्क बनतो. न मागता अचानक मिळालेला व आयुष्यभराकरता तृप्त केलेला क्षण आपल्याला लाभला असतो. क्या बात है! असो! कर्ण, ऋषिकेश, धन्याशेठ, बिपिनराव, सर्कीट, सर्व मंडळींचे पुन्हा एकदा आभार... आपला, (जुनापुराणा!) तात्या.

खरच तात्या, ते दिवस गेले. परवा सन्ध्याकाळी "हा खेळ सावल्यान्चा", "जगाच्या पाठीवर", "पिन्जरा" ह्या जुन्या सिनेमान्ची गाणी लावली आणि शान्तपणे ऐकत बसलो. १० मिनीटात ८० च्या दशकात पोहोचलो. कामगार विश्व --- खरच सुन्दर, त्यात ए गाणे अगदी नेहमी लागायचे "चान्दणे टिपूर हालतो वारा", अगदी आवर्जून ऐकायचो. दूरदर्शन वरच्या बातम्या पण सुन्दर वाटायच्या. महिन्यातून एकदा गावातल्या करमरकरान्च्या बन्गल्याला भेट ठरलेली असायची, ते सुन्दर पुतळे पुन्हा पुन्हा बघावेसे वाटत. आता गावात जातो पण वेळ नाही मिळत. असो, ते दिन गेले, फक्त आठवणी राहील्या. प्रशान्त.

अवलिया 18/12/2007 - 13:43
वा तात्या व इतर सर्व मंडळी अतिशय सुंदर.......मन भरुन आलं..... (कोण रे तो तिकडे याला मध्यम वर्गीय रडगाणे म्हणतोय.... ठोक द्या चांगला त्याला.... हात रे....) नाना

विजय पाटील 18/12/2007 - 14:00
मलाही आठवते कि मीही रोज सकाळी सात ते दहा (कधी कधी सहा ) या वेळेत आकाशवाणी मुंबई व सांगली यावरील कार्यक्रम नेहमी आवडायचे (९० ते ९७ च्या काळातले कारण मी ८५ चा). सकाळचे अभंग, गीरवाणवाणी,बातम्या खुप आवडत होत्या. -विजय

धोंडोपंत 18/12/2007 - 16:22
वा वा वा वा वा तात्या, अप्रतिम लेख. अतिशय सुंदर कथन. अरे आमच्या मनातल्या गोष्टी तू शब्दात मांडल्यास. सात पाचला लागणार्‍या बातम्या आठवल्या ' आकाशवाणी पुणे....सुधा नरवणे प्रादेशिक बातम्या देत आहेत". वा वा वा वा. त्या आधी सकाळी ६.०० वाजता मंगल प्रभात. त्यात अण्णांनी गायलेले अभंग, काय मजा होती. पुन्हा प्रपंच ही मालिका होती. त्यात टेकाडे भावजी, मीनावहिनी आणि प्रभाकरपंत असायचे. अनेक गोड गाणी ऐकायला मिळायची, केतकीच्या बनी तिथे नाचला ग मोरं बरोबर, नाविका रे वारा वाहे रे..., तुला ते आठवेल का सारे?... गेलं यार गेलं सगळं पाश्चात्यांच्या प्रभावाखाली आपली संस्कृती चिरडली गेली याची खंत आहे. फारच सुंदर लेख झालाय. अजून या स्वरूपाचे लेखन येऊ दे. आपला, (आतूर) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

In reply to by धोंडोपंत

अवलिया 18/12/2007 - 16:29
पाश्चात्यांच्या प्रभावाखाली आपली संस्कृती चिरडली गेली याची खंत आहे. येवढे हताश होवु नका. पुणे मुंबइ म्हणजे महाराष्ट्र नाही. थोडे थांबा काजळी धरली म्हणजे विस्तव संपला असे नाही भारतीय संस्कृती सर्व पचवुन पुनश्चः तेजाने झळकेल असा आम्हाला पुर्ण विश्वास आहे. हा थोडा त्याग करावा लागेल, जीवनशैली बदलावी लागेल. ती तशी पण बदलावी लागेलच (अमेरीकेची ग्रहस्थिती काय सुचवितेः, भैरवी सुरु होत आहे) बदल हा स्थायी भाव आहे जगाचा नियम आहे तरी हताश होवु नका नाना

विजुभाऊ 28/01/2010 - 09:52
रेडीओवर पुरुषोत्तम जोशी या नावाचे खणखणीत आवाजाचे एक व्यक्तीमत्व होते. शृतीका त्या आवाजाशिवाय पूर्णच होत नसत. त्यांची "वाटसरू" शृतीका अजूनही पुणे केंद्रावर जपून ठेवली आहे. कधीमधी ती लावली जाते तेंव्हा देव पावल्यासारखे वाटते. याकूब सईद गजरा सादर करायचे त्याचे लज्जत विसरली न जाणारी. टीव्हीवर "लोकू सन्याल" त्यांच्या स्पेश्यल आवाजात इंग्रजी बातम्या द्यायच्या तेवढा खर्जातला आवाज आजतागायत ऐकायला मिळाला नाही

शुचि 28/01/2010 - 10:12
सगळ मान्य. पण हे लक्षात घ्या - त्या गाण्यानी आपल्या मेन्दूचा जो भाग उत्तेजीत झाला, महाराजा , आजकालच्या नव्या गाण्यानी , नव्या पीढीच तोच मेन्दूचा भाग उत्तेजीत होतो. शेवटी अनुभव सन्कलन प्रक्रिया तीच. *************** आम्ही काय कुणाचे खातो तो र्आम अम्हाला देतो

सगळं अगदी मनातलं लिखाण.... (B T W अजूनही सकाळी आकाशवाणीच्या 'अस्मिता' वाहिनीवर यातलं बरच काही ऐकता येतं.... मी ऐकतो...) महेश

भानस 28/01/2010 - 11:25
मी पुन्हा लहान झालेय. :) अनेक जुन्या आठवणी जाग्या झाल्या. छान लेख.

सुधीर काळे 28/01/2010 - 11:50
आता तुम्हा 'नववृद्धां'ना असे वाटत असेल तर आम्हा 'अतिवृद्धां'ना कसे वाटत असेल? हाहाहा! ------------------------ सुधीर काळे एकही वक्तमें उसके आनेसे था चाँदनीका समाँ रोशनीका धुआँ, कोई कहने लगा माहताब आ गया, कोई कहने लगा आफताब आ गया!

उदय सप्रे 28/01/2010 - 12:52
खूपश्या गोष्टी मला पण जाणवतात , पण म्हणून नवीन सर्वच टाकाऊ नाहिये हो ! अजून सुध्दा रात्री ११ ला बेला के फूल आम्ही ऐकतो, अजूनसुध्दा एफ्.एम.१०० वर शनिवार रविवार अतिशय सुंदर अशी मराठी गाणे सुरेख निवेदनासह ऐकायला मिळतात्.अजून्सुध्दा झी.मराठी वर "सार्वजनीक महाआरत्यांची संचालिका गेली कित्येक तपे बरळणारे निवेदन आणि क्ष्क्ष्क्ष्क्ष म्हणून एकदा जोरदार टाळ्या व्हायला हव्यात , असे म्हणते" पण अभिलाषा चेल्लम , राहुल सक्सेना सारखे जन्माने अमराठी असून सुरेख गाणारे आवाज ऐकू येतातच ! अजूनसुध्दा अजय अतुल चा नटरंग जीवनात रंग भरतोच ! अजून्सुध्दा किंचित् अश्लील्पणाचा टच असणारा थ्री ईडियट्स दुसर्‍यांदा पहावासा वाटतोच ! अजून्सुध्दा रात्री १० ल मुंबई "ब" लागते , अजून्सुध्दा बुधवारी नाट्यपराग लागतोच्.....अजून्सुध्दा गुरू ठाकूर सारखे उमदे कवी , संदीप खरे-सलील कुलकर्णी सारखी मंडळी छान काम करताना ऐकू येतातच ! एकच झालय तात्या , सध्ध्या जाहिरातीचा जमाना आलाय , त्यातून अगदी स्तार वरील मुकाबला मधे श्रेया घोषाल्-शंकर महादेवन सारखे गुणी कलाकार सुध्दा सुटत नाहीत ! त्यामुळे तुमच्या - आमच्यासारख्या चोखंदळ वाचक्-चाहत्या वर्गाची फारच पंचाईत होते ! अजून्सुध्दा मातीच्या चुली , आनंदाचे झाड, तू तिथं मी , यंदा कर्तव्य आहे, पा सारखे सिनेमे होतातच..... प्रश्न इतकाच आहे की दोन डोळे, दोन कान यांनी नेमकं कसं काय टिपावं ? अजून्सुध्दा सामाजिक जाणीव असणारी "श्रियुत गंगाधर टिपरे" काळजाला हात घालतेच (झी टी.व्ही. ने दिलेली एकमेव मालिका ज्यात सगळी पात्र आपल्याच घरची वाटली ! श्यामला पण आमच्या आईसरखीच साधी सुती साडी नेसून स्व्यंपाक करते , कपाळावरचा घाम उलट्या हाताने टिपते.....) तेंव्हा तात्या.....कालाय तस्मै नमः म्हणायचं , पण आपलं ते चांगलं सोडायचं नाही आणि नवीन चांगलं असेल ते आवर्जून प्रशंसा करायची आणि मग जे वाईट आहे ते वाईट आहे हे पण म्हणायचं , सगळेच जण वाईट मार्ग आवडणारे नाहियेत तात्या , त्यांना तुमच्यासारख्या बुजुर्ग मार्गदर्शनाची आत्यंतिक आवश्यकता आहे.तरच ते म्हणतील..... "आम्ही चालवू हा पुढे वारसा !" तात्या, तुमची तळमळ जाणवली आणि नवीन पिढीची जळजळ पण जाणवली , पण आमच्या धाकट्या चिन्मय ने जेंव्हा "पुकारता चला हूं मैं" शाळेत म्हटले तेंव्हा पटले , काय ऐकायचे ते आपणच घडवायला हवे तर, आणि तरच ना त्यांना कळणार? रागावू नका तात्या , तुमच्यावर , तुमच्या सखोल वाचन, लेखनावर अपार जीव जडलाय म्हणून हे लिहिण्याचं धाडस करतोय , नसेल पटत तर "वेडा आहे हा उदय सप्रे!" असं म्हणून सोडून द्या , पण पटलं तर ते पण नक्की कळवा ! उदय सप्रे

ज्ञानेश... 28/01/2010 - 13:13
तात्यासो, काही संदर्भ लागले नाहीत, मात्र एकूण लेख आवडला. असे लिखाण वाचले म्हणजे आमच्या पिढीने खूप काही मिस केले आहे की काय, असे वाटते.

रेडिओवरचा प्रभातवंदन हा कार्यक्रम सातच्या शाळेत जायच्या गडबडीत कायम ऐकू येत असे... आणि रात्री ९ ३० ला असणार्‍या श्रुतिका ..... ( त्यातल्या काहींना मी स्थानिक रडकथा म्हणायचो पण ऐकायचोच... त्यातला तो टिपिकल डोअरबेलचा आवाज अजून ऐकू येतो) _____________________________ माझ्या कारकीर्दीला परवा बारा वर्षं पूर्ण होतील.... कोणत्याही न्यूज चॅनलवर त्याबद्दल दाखवलं नाही....असूया वाटली.....पण तुम्हाला दोन हजार वर्षांनी कळेल की मीच बरोबर होतो

अन्वय 28/01/2010 - 15:00
तात्या लइ भारी वाटलं वाचून. जुंन ते सोनच तात्या. आजच्या युगाला त्या काळाची सर कुठून येणार?

प्रशु 29/01/2010 - 03:00
अजुनही रोज सकाळी आई आकाशवाणी चालु करते, ५:३० वाजता.... सुंदर गाणी असतात..... पण झोपमोड होते म्हणुन मी आरडा ओरडा करायाचो. पण आता नाही करणार. कोण जाणे काहि दिवसांनी ते सुख सुद्धा दुरापास्त होईल...

पाषाणभेद 29/01/2010 - 03:49
वा तात्या. तुमचा जुना लेख परत वरती आला अन तो वाचून मनाचा ठाव घेतला. बिपिन कार्यकर्ते म्हणतात तसे हे माझेच बालपण आहे हो. नव्या पिढीचा एक आनंदाचा ठेवा हिरावला गेलाय या ग्लोबलायझेशन मुळे. ते दिवस पुन्हा येणे नाही. ------------------------ The universal symbol for diabetes डायबेटीस विरुद्ध लढा - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या-(इंजन मेक्यॅनीक) (वरची माझी स्वाक्षरी आहे, पदवी किंवा शिक्षण नाही.)

फारएन्ड 29/01/2010 - 07:06
एकदम आवडले! पुण्यात ते सकाळी ६ ला 'अ' वर लागायची अशी बरीच गाणी (भक्तिगीते). सुधा नरवणेंबाबत एकदम सहमत :)

क्रान्ति 29/01/2010 - 08:45
तात्या, अगदी बालपणात घेऊन गेला लेख. स्वगृहातला रेडिओ तर माझ्याच माहेरचा वाटला! त्या काळातल्या मनाच्या श्रीमंतीवर आणि समृद्धीवर पोसलो आहोत, याचा आजही सार्थ अभिमान वाटतो. लेखावरचे सगळ्या मंडळींचे प्रतिसादही पुरेसे बोलके आहेत. बर्‍याच दिवसांनी मनातलं, मनासारखं वाचायला मिळालं. :) क्रान्ति अग्निसखा

अमोल केळकर 30/01/2010 - 12:11
मस्त लेख साधारण २ वर्ष पुर्वीचा लेख असुनही आजची परिस्थितीही लेखात वर्णन केल्याप्रमाणे तंतोतंत लागू पडत आहे. बर्‍याच जुन्या ( चांगल्या ) गोष्टी हरवत चालल्या आहेत. अमोल केळकर -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

शिल्पा ब 03/09/2010 - 10:39
हम्म..मलाही nostalgic व्हायला होतं..मी तुमच्यापेक्षा बरीच लहान असूनही आमचे दिवस किती छान असेच वाटते... प्रत्येक माणसाला तसेच वाटत असेल...आपल्या आठवणी असतात त्या काळात... आताच्या मुलांना सुद्धा काही काळाने तसेच वाटेल... लेख छान.

स्पा 03/09/2010 - 14:27
माझ्या लहानपणी रामायण ,महाभारत ,लागल्यावर रस्ते ओस पडलेले मला आठवतात ............. हल्ली नाही तसं होत ....... एकता कपूर चे महाभारत सर्वांना माहित असेलच... सध्या कुठल्याश्या मराठी वाहिनीवर कर्णाची मालिका बघितली... हसून हसून वाट लागली माझी .......

विसुनाना 17/12/2007 - 19:40
आम्हीही अगदी त्याच काळातले. 'गेले ते दिन गेले...' असं म्हणत नॉस्टाल्जिया कुरवाळण्याइतके जुनेपुराणे झालो नसलो तरी निर्भेळ आनंद देणार्‍या गोष्टी कमी होत चालल्या आहेत हे मात्र नक्कीच. गावागावातही बस, कारच्यामागून पळणारी, टाटा करणारी नागडी,उघडी पोरे नाहीत आता... पण अंगभर कपडे घातलेल्या नव्या पोरांचा निरागसपणा मात्र नाहीसा झालाय. मी इथे हे जे काही बरळतोय त्याचा संदर्भ आपल्यापैकी किती वाचकांना लागेल हे मला माहिती नाही! :) असेच असेच...!

नंदन 17/12/2007 - 19:46
पण 'केतकीच्या वनी तिथे' मधला एकंदरीतच जो साधेपणा आणि सात्विकपणा आहे ना, तो आज तरी मला खूप हरवल्यासारखा वाटतो. आपल्याला माहित्ये, की एखादं गाणं हे बर्‍याचदा एखादा प्रसंग, एखाद्या व्यक्तिशी निगडीत असतं. ते ते गाणं लागलं की माणसाला त्या गाण्याशी निगडीत असलेल्या गोष्टी आपोआप आठवायला लागतात. -- अगदी. पूर्ण सहमत. इतका की, माझ्या डोक्यातलंच इथे कसं लिहिलं गेलं हा प्रश्न पडावा :). माझं आजोळ आमच्याच कॉलनीत होतं. आजोबांना आवडणारी माशांच्या आमटीची वाटी घरून तिकडे पोचवली की, ही दुसरी आजी जेवायलाच थांबवून घ्यायची. रेडिओवर हमखास बारा वाजताचा हा मराठी गाण्यांचा कार्यक्रम चालू असायचा. तो कार्यक्रम आणि पाटावर बसून होणारं ते बटाट्याची भाजी, ब्राह्मणी पद्धतीची चिंच-गुळाची आमटी, सुधारस आणि मऊसूत पोळ्यांचं जेवण या दोन गोष्टी एकमेकांपासून अजूनही वेगळ्या काढता येत नाहीत. हा लेख वाचून त्या आठवणी जाग्या झाल्या. योगायोग म्हणजे 'सातच्या आत घरात' या चित्रपटातही एका प्रसंगात (सुहास जोशींची अंगणात तुळशीची पूजा सुरू असताना) हेच गाणं (केतकीच्या वनी...) पार्श्वभूमीवर ऐकू येतं. जुना, सात्विक काळ सूचित करणारं. त्याला कॉन्ट्रास्ट म्हणून मग लगेच त्या आत आल्यावर नात इंग्रजी गाण्यांवर थिरकताना दाखवली आहे. असो. जुन्या काळी सारंच काही चांगलं होतं, असं अर्थातच नाही. पण सध्या आलेला कोरडेपणा, बाजारूपणा नव्हता हे मात्र खरं.

तात्या मी तुमच्याशी सहमत आहे. मी कित्येक दिवस टि.वी. चालु करित नाही. मला ते सहन होत नाही. अलिकडेच मी माझेशब्दवर सुमन कल्यापूरची काही गाणी लोड केली आहेत. किमान महाजालावरतरी सुखाने भ्रमण करतायावे हि अपेक्षा. संजय अभ्यंकर.

प्राजु 17/12/2007 - 20:01
पण.. वरती जी काहि साधेपणा संपल्याची तक्रार आहे ती मात्र मान्य नाही. इथे परदेशांत राहताना आजूबजूला राहणारी भारतीय मंडळी इतकी एकमेकाला धरून असतात की आपण कुठे तरी वेगळ्या ठिकाणि आहोत असे नाही वाटत. हां, मॉल संस्कृतिविषयी म्हणाल तर मि म्हणेन कदाचित ती सध्याची गरज आहे. गाणी आजही खूप चांगलि येताहेत. कदाचित तुमच्या अपेक्षा नाहि पूर्ण होणार त्यानी. याचा अर्थ आधीची गाणी चांगली नव्हती असा कोणी घेऊ नये. ती तर उत्तमच होती. आणि आकाशवाणीचे म्हणाल तर मी स्वतः आकशवाणीची निवेदिका होते. आणि आजही आकाशवाणी ऐकणारा खूप मोठा वर्ग समाजात आहे. अगदि नव्या पिढितसुद्धा. - प्राजु.

तात्या, आमच्याकडे औरंगाबाद-परभणी केंद्रावर आम्हीही कधीही असेच कार्यक्रम ऐकायचो. पण, हल्ली ते तुमचे एफ. एम. वाले आमच्याकडेही आले, त्यामुळे सरकारी आकाशवाणीची प्रसारण क्षमता कमी झाली आणि रेडियो क्लियर चालत नाही. मुंबईच्या कार्यक्रमातील अकरा की साडे अकराचे वेळेतील मराठी गाणी ऐकायला आम्हालाही आवडायचे. बाकी, आपण व्यक्त केलेल्या शब्दभावनेशी आपल्या इतकाच सहमत..... मॊल...त्या सुंदर तरुण्या.....याबद्दल आमचा एक कवी मित्र म्हणतो------- (विषयांतराबद्दल क्षमस्व पण लिहिल्यावाचून होत नाही ) मी अलिकडं दुकानातून वा भाजीमंडईतून किराणा किंवा भाजीपाला घेत नाही. तिथला भाजीपाला स्वस्त आणि ताजा असतो म्हणून किंवा हातात पिशवी घेऊन बाजारात फिरणं मनाला वेदनादायी आणि प्रतिष्ठेला धोक्याचंअसतं म्हणून मी मॊल किंवा बिग-बझार मधे जातो. तिथल्या थंडगार आणि प्रसन्न वातावरणात माझी खरेदी सुरु होते. सुंदर अशा सेल्सगर्ल्स ने अगत्यानं स्वागत केलं की, आयुष्य सार्थकी- लागल्यासारखं वाटतं मग नको असलेल्या वस्तूंचीही मी मनमुराद शॊपींग करतो जिलेट,सॊस, क्रिम,परफ्युम एक ना दोन..... माझी खरेदी संपते कॊम्प्युटरवरचं बील हाता येतं मी पैसे देतो....आनंदानं घरी येतो. न आणलेल्या किंवा आणलेल्या सामानावरुन भांडण वगैरे होत पण तेही सवयीचं झाल्यामुळे काही वाटत नाही. (महानगरातला मी: या कवितेतल्या वरील काही ओळी. कवी: पी.विठ्ठ्ल : महाराष्ट्र प्रतिभा, दिवाळी अंक २००७)
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सहज 17/12/2007 - 21:26
वा तात्या लहानपणच्या आठवणीत नेलेत. "श्रृतिका" "बिनाका गीतमाला-अमीन सायानी" "बालोद्यान" "बातम्या" रविवार संध्याकाळी लागणारे "किर्तन" आठवतेय, परगावचे पाहूणे अचानक आलेले , आई-आजी स्वयपाकघरातच अडकलेल्या. आता ते चुकीचे वाटते. आठवड्यातून एक दिवस टिव्हीवर सिनेमा असायचा. आता २४/७/३६५ तरी समाधान नाही. आता लोक दुसर्‍यांकडे आली तरी त्यांच्या घरी येऊन आपल्या आवडत्या मालीका बघतात. तेव्हा काय होते आणि आता काय आहे हे कायमच असणार आहे....आपण भाग्यवान ते दिवस आपल्या मिळाले म्हणुन ते दिवस आपण कोरून जपून ठेवले आहेत. कधीतरी, आज तुम्ही एक जुनी पेटी उघडलीत तशी उघडून खुश व्हायचे. एका मित्राकडे जमून बाहेर जायचा प्रोग्रम केला असतो, नेमकी सर येते एक-दोन मित्र जमायला उशीर होतो. बाकीचे सगळे वाट बघत असताना ज्याच्या घरी जमलो आहे त्याची मायमाउली मस्त चहा व गरमगरम भजीचे ताट समोर आणून ठेवते. भजीला तशी चव परत कधी येत नाही, चहाचा स्वाद बेंच मार्क बनतो. न मागता अचानक मिळालेला व आयुष्यभराकरता तृप्त केलेला क्षण आपल्याला लाभला असतो. असाच कधीतरी आपल्या लोकांच्यात उघडायला. शेयर करायला.

In reply to by सहज

सर्किट 18/12/2007 - 01:43
आठवतेय, परगावचे पाहूणे अचानक आलेले , आई-आजी स्वयपाकघरातच अडकलेल्या. आता ते चुकीचे वाटते. तेव्हाही ते चुकीचेच होते, फक्त आता वाटायला लागले. जात्यावर दळताना आजी ओव्या करायची, म्हणून आज बायकोला जात्यावर दळायला लावणे कितपत योग्य आहे ? फक्त मराठी साहित्यात ओव्या निर्माण होत नाहीत म्हणून ? (हे उदाहरण स्मृतिरंजनात रमणार्‍या पुलंनी दिलेले आहे, मी फक्त टंकले.) - सर्किट

आजानुकर्ण 17/12/2007 - 21:35
केतकीच्या बनी सारखीच आठवणारी आणि डोळ्यात पाणी आणणारी गाणी म्हणजे वाट इथे स्वप्नातील संपली जणू आणि सखी मंद झाल्या तारका ही. 'आपली आवड' सारखे कार्यक्रमही आठवतात आणि संध्याकाळचा सहासाडेसहाला (कामगार विश्व च्या आधी लागणारा) "१०, २०, ३०, ४०, ५०, ६०, ७०, ८०, ९०, १०० साई सुट्ट्यो.. ललला ललला ललला" वगैरे धून असलेला एक छोट्या दोस्तांसाठीचा कार्यक्रम. गेले ते दिवस. (गहिवरलेला) आजानुकर्ण

धनंजय 17/12/2007 - 22:40
मलाही मराठी भावगीते तर एकदम हळवी करतात... त्या काळची चित्रपटांतली हिंदी गाणी फार आवडतात. तरी आजच्या काळातलेही काही तपशील सुखाचे म्हणून मनात नोंदवण्याचा मी आवर्जून प्रयत्न करतो. आजच्या बालकांची पिढी त्यांच्या मोठेपणी आजच्या परिस्थितीबद्दल अशाच हळहळ-युक्त प्रेमाने बोलेल. तेव्हा, माझ्या म्हातारपणात, त्यांच्याशी सुखसंवाद साधता आला पाहिजे ना!

सर्किट 17/12/2007 - 22:32
"केतकीच्या बनी तिथे" हे माझे अत्यंत आवडते गाणे. सुधीर मोघेंच्या "मित्रा, एका जागी नाही, असे फार थांबायचे" ह्या कवितेला ह्या गाण्याची चाल मी बसवली होती. इतक्या सुंदर गाण्याची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद, तात्या. - सर्किट

ऋषिकेश 17/12/2007 - 22:37
बहोत खुब! नॉस्टॅल्जिक करून हुरहुर वाटायला लावणार लेख. मला रेडियो बरोबरच लहानपणी सकाळी "बालचित्रवाणी" लागायचं त्याचं संगीत, सुरभी चं संगीत, फिल्म्स डिविजन की भेट वाले कार्यक्रम, अगदी आपण यांना पाहिलत का हे ही आठवतं :) -ऋषिकेश

तात्या,ह्या तुझ्या लेखाने परत त्या 'मंतरलेल्या दिवसात ' मनाने जाऊन पोहोचले, हातातून निसटून जाणार्‍या वाळू सारखे ते दिवस ही निसटून गेले आहेत..खूपच नॉस्टाल्जिक व्हायला झालं..(बर्‍याच जणांचं असंच झालं आहे हे वरील प्रतिसादांतून जाणवत आहेच,) स्वाती

विसोबा खेचर 18/12/2007 - 09:01
सर्व वाचकांचे मनापासून आभार मानतो... विसुनाना, गावागावातही बस, कारच्यामागून पळणारी, टाटा करणारी नागडी,उघडी पोरे नाहीत आता... पण अंगभर कपडे घातलेल्या नव्या पोरांचा निरागसपणा मात्र नाहीसा झालाय. क्या बात है, खरं आहे! :) नंदनशेठ, तो कार्यक्रम आणि पाटावर बसून होणारं ते बटाट्याची भाजी, ब्राह्मणी पद्धतीची चिंच-गुळाची आमटी, सुधारस आणि मऊसूत पोळ्यांचं जेवण या दोन गोष्टी एकमेकांपासून अजूनही वेगळ्या काढता येत नाहीत. खल्लास! प्राजू, गाणी आजही खूप चांगलि येताहेत. कदाचित तुमच्या अपेक्षा नाहि पूर्ण होणार त्यानी. याचा अर्थ आधीची गाणी चांगली नव्हती असा कोणी घेऊ नये. ती तर उत्तमच होती. आधीची बरीचशी उत्तमच होती, हल्लीचीही काही काही बरी असतात, नाही असं नाही. परंतु प्रमाण खूप कमी झालंय एवढं मात्र मला जाणवतं! नाही म्हणायला, संदीप खरेची गाणी मला आवडतात! बिरुटेशेठ, मग नको असलेल्या वस्तूंचीही मी मनमुराद शॊपींग करतो जिलेट,सॊस, क्रिम,परफ्युम एक ना दोन..... तुमच्या मित्राची कविता पुरेशी बोलकी आहे! मस्त आहे...:) सहजराव, बाकीचे सगळे वाट बघत असताना ज्याच्या घरी जमलो आहे त्याची मायमाउली मस्त चहा व गरमगरम भजीचे ताट समोर आणून ठेवते. भजीला तशी चव परत कधी येत नाही, चहाचा स्वाद बेंच मार्क बनतो. न मागता अचानक मिळालेला व आयुष्यभराकरता तृप्त केलेला क्षण आपल्याला लाभला असतो. क्या बात है! असो! कर्ण, ऋषिकेश, धन्याशेठ, बिपिनराव, सर्कीट, सर्व मंडळींचे पुन्हा एकदा आभार... आपला, (जुनापुराणा!) तात्या.

खरच तात्या, ते दिवस गेले. परवा सन्ध्याकाळी "हा खेळ सावल्यान्चा", "जगाच्या पाठीवर", "पिन्जरा" ह्या जुन्या सिनेमान्ची गाणी लावली आणि शान्तपणे ऐकत बसलो. १० मिनीटात ८० च्या दशकात पोहोचलो. कामगार विश्व --- खरच सुन्दर, त्यात ए गाणे अगदी नेहमी लागायचे "चान्दणे टिपूर हालतो वारा", अगदी आवर्जून ऐकायचो. दूरदर्शन वरच्या बातम्या पण सुन्दर वाटायच्या. महिन्यातून एकदा गावातल्या करमरकरान्च्या बन्गल्याला भेट ठरलेली असायची, ते सुन्दर पुतळे पुन्हा पुन्हा बघावेसे वाटत. आता गावात जातो पण वेळ नाही मिळत. असो, ते दिन गेले, फक्त आठवणी राहील्या. प्रशान्त.

अवलिया 18/12/2007 - 13:43
वा तात्या व इतर सर्व मंडळी अतिशय सुंदर.......मन भरुन आलं..... (कोण रे तो तिकडे याला मध्यम वर्गीय रडगाणे म्हणतोय.... ठोक द्या चांगला त्याला.... हात रे....) नाना

विजय पाटील 18/12/2007 - 14:00
मलाही आठवते कि मीही रोज सकाळी सात ते दहा (कधी कधी सहा ) या वेळेत आकाशवाणी मुंबई व सांगली यावरील कार्यक्रम नेहमी आवडायचे (९० ते ९७ च्या काळातले कारण मी ८५ चा). सकाळचे अभंग, गीरवाणवाणी,बातम्या खुप आवडत होत्या. -विजय

धोंडोपंत 18/12/2007 - 16:22
वा वा वा वा वा तात्या, अप्रतिम लेख. अतिशय सुंदर कथन. अरे आमच्या मनातल्या गोष्टी तू शब्दात मांडल्यास. सात पाचला लागणार्‍या बातम्या आठवल्या ' आकाशवाणी पुणे....सुधा नरवणे प्रादेशिक बातम्या देत आहेत". वा वा वा वा. त्या आधी सकाळी ६.०० वाजता मंगल प्रभात. त्यात अण्णांनी गायलेले अभंग, काय मजा होती. पुन्हा प्रपंच ही मालिका होती. त्यात टेकाडे भावजी, मीनावहिनी आणि प्रभाकरपंत असायचे. अनेक गोड गाणी ऐकायला मिळायची, केतकीच्या बनी तिथे नाचला ग मोरं बरोबर, नाविका रे वारा वाहे रे..., तुला ते आठवेल का सारे?... गेलं यार गेलं सगळं पाश्चात्यांच्या प्रभावाखाली आपली संस्कृती चिरडली गेली याची खंत आहे. फारच सुंदर लेख झालाय. अजून या स्वरूपाचे लेखन येऊ दे. आपला, (आतूर) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

In reply to by धोंडोपंत

अवलिया 18/12/2007 - 16:29
पाश्चात्यांच्या प्रभावाखाली आपली संस्कृती चिरडली गेली याची खंत आहे. येवढे हताश होवु नका. पुणे मुंबइ म्हणजे महाराष्ट्र नाही. थोडे थांबा काजळी धरली म्हणजे विस्तव संपला असे नाही भारतीय संस्कृती सर्व पचवुन पुनश्चः तेजाने झळकेल असा आम्हाला पुर्ण विश्वास आहे. हा थोडा त्याग करावा लागेल, जीवनशैली बदलावी लागेल. ती तशी पण बदलावी लागेलच (अमेरीकेची ग्रहस्थिती काय सुचवितेः, भैरवी सुरु होत आहे) बदल हा स्थायी भाव आहे जगाचा नियम आहे तरी हताश होवु नका नाना

विजुभाऊ 28/01/2010 - 09:52
रेडीओवर पुरुषोत्तम जोशी या नावाचे खणखणीत आवाजाचे एक व्यक्तीमत्व होते. शृतीका त्या आवाजाशिवाय पूर्णच होत नसत. त्यांची "वाटसरू" शृतीका अजूनही पुणे केंद्रावर जपून ठेवली आहे. कधीमधी ती लावली जाते तेंव्हा देव पावल्यासारखे वाटते. याकूब सईद गजरा सादर करायचे त्याचे लज्जत विसरली न जाणारी. टीव्हीवर "लोकू सन्याल" त्यांच्या स्पेश्यल आवाजात इंग्रजी बातम्या द्यायच्या तेवढा खर्जातला आवाज आजतागायत ऐकायला मिळाला नाही

शुचि 28/01/2010 - 10:12
सगळ मान्य. पण हे लक्षात घ्या - त्या गाण्यानी आपल्या मेन्दूचा जो भाग उत्तेजीत झाला, महाराजा , आजकालच्या नव्या गाण्यानी , नव्या पीढीच तोच मेन्दूचा भाग उत्तेजीत होतो. शेवटी अनुभव सन्कलन प्रक्रिया तीच. *************** आम्ही काय कुणाचे खातो तो र्आम अम्हाला देतो

सगळं अगदी मनातलं लिखाण.... (B T W अजूनही सकाळी आकाशवाणीच्या 'अस्मिता' वाहिनीवर यातलं बरच काही ऐकता येतं.... मी ऐकतो...) महेश

भानस 28/01/2010 - 11:25
मी पुन्हा लहान झालेय. :) अनेक जुन्या आठवणी जाग्या झाल्या. छान लेख.

सुधीर काळे 28/01/2010 - 11:50
आता तुम्हा 'नववृद्धां'ना असे वाटत असेल तर आम्हा 'अतिवृद्धां'ना कसे वाटत असेल? हाहाहा! ------------------------ सुधीर काळे एकही वक्तमें उसके आनेसे था चाँदनीका समाँ रोशनीका धुआँ, कोई कहने लगा माहताब आ गया, कोई कहने लगा आफताब आ गया!

उदय सप्रे 28/01/2010 - 12:52
खूपश्या गोष्टी मला पण जाणवतात , पण म्हणून नवीन सर्वच टाकाऊ नाहिये हो ! अजून सुध्दा रात्री ११ ला बेला के फूल आम्ही ऐकतो, अजूनसुध्दा एफ्.एम.१०० वर शनिवार रविवार अतिशय सुंदर अशी मराठी गाणे सुरेख निवेदनासह ऐकायला मिळतात्.अजून्सुध्दा झी.मराठी वर "सार्वजनीक महाआरत्यांची संचालिका गेली कित्येक तपे बरळणारे निवेदन आणि क्ष्क्ष्क्ष्क्ष म्हणून एकदा जोरदार टाळ्या व्हायला हव्यात , असे म्हणते" पण अभिलाषा चेल्लम , राहुल सक्सेना सारखे जन्माने अमराठी असून सुरेख गाणारे आवाज ऐकू येतातच ! अजूनसुध्दा अजय अतुल चा नटरंग जीवनात रंग भरतोच ! अजून्सुध्दा किंचित् अश्लील्पणाचा टच असणारा थ्री ईडियट्स दुसर्‍यांदा पहावासा वाटतोच ! अजून्सुध्दा रात्री १० ल मुंबई "ब" लागते , अजून्सुध्दा बुधवारी नाट्यपराग लागतोच्.....अजून्सुध्दा गुरू ठाकूर सारखे उमदे कवी , संदीप खरे-सलील कुलकर्णी सारखी मंडळी छान काम करताना ऐकू येतातच ! एकच झालय तात्या , सध्ध्या जाहिरातीचा जमाना आलाय , त्यातून अगदी स्तार वरील मुकाबला मधे श्रेया घोषाल्-शंकर महादेवन सारखे गुणी कलाकार सुध्दा सुटत नाहीत ! त्यामुळे तुमच्या - आमच्यासारख्या चोखंदळ वाचक्-चाहत्या वर्गाची फारच पंचाईत होते ! अजून्सुध्दा मातीच्या चुली , आनंदाचे झाड, तू तिथं मी , यंदा कर्तव्य आहे, पा सारखे सिनेमे होतातच..... प्रश्न इतकाच आहे की दोन डोळे, दोन कान यांनी नेमकं कसं काय टिपावं ? अजून्सुध्दा सामाजिक जाणीव असणारी "श्रियुत गंगाधर टिपरे" काळजाला हात घालतेच (झी टी.व्ही. ने दिलेली एकमेव मालिका ज्यात सगळी पात्र आपल्याच घरची वाटली ! श्यामला पण आमच्या आईसरखीच साधी सुती साडी नेसून स्व्यंपाक करते , कपाळावरचा घाम उलट्या हाताने टिपते.....) तेंव्हा तात्या.....कालाय तस्मै नमः म्हणायचं , पण आपलं ते चांगलं सोडायचं नाही आणि नवीन चांगलं असेल ते आवर्जून प्रशंसा करायची आणि मग जे वाईट आहे ते वाईट आहे हे पण म्हणायचं , सगळेच जण वाईट मार्ग आवडणारे नाहियेत तात्या , त्यांना तुमच्यासारख्या बुजुर्ग मार्गदर्शनाची आत्यंतिक आवश्यकता आहे.तरच ते म्हणतील..... "आम्ही चालवू हा पुढे वारसा !" तात्या, तुमची तळमळ जाणवली आणि नवीन पिढीची जळजळ पण जाणवली , पण आमच्या धाकट्या चिन्मय ने जेंव्हा "पुकारता चला हूं मैं" शाळेत म्हटले तेंव्हा पटले , काय ऐकायचे ते आपणच घडवायला हवे तर, आणि तरच ना त्यांना कळणार? रागावू नका तात्या , तुमच्यावर , तुमच्या सखोल वाचन, लेखनावर अपार जीव जडलाय म्हणून हे लिहिण्याचं धाडस करतोय , नसेल पटत तर "वेडा आहे हा उदय सप्रे!" असं म्हणून सोडून द्या , पण पटलं तर ते पण नक्की कळवा ! उदय सप्रे

ज्ञानेश... 28/01/2010 - 13:13
तात्यासो, काही संदर्भ लागले नाहीत, मात्र एकूण लेख आवडला. असे लिखाण वाचले म्हणजे आमच्या पिढीने खूप काही मिस केले आहे की काय, असे वाटते.

रेडिओवरचा प्रभातवंदन हा कार्यक्रम सातच्या शाळेत जायच्या गडबडीत कायम ऐकू येत असे... आणि रात्री ९ ३० ला असणार्‍या श्रुतिका ..... ( त्यातल्या काहींना मी स्थानिक रडकथा म्हणायचो पण ऐकायचोच... त्यातला तो टिपिकल डोअरबेलचा आवाज अजून ऐकू येतो) _____________________________ माझ्या कारकीर्दीला परवा बारा वर्षं पूर्ण होतील.... कोणत्याही न्यूज चॅनलवर त्याबद्दल दाखवलं नाही....असूया वाटली.....पण तुम्हाला दोन हजार वर्षांनी कळेल की मीच बरोबर होतो

अन्वय 28/01/2010 - 15:00
तात्या लइ भारी वाटलं वाचून. जुंन ते सोनच तात्या. आजच्या युगाला त्या काळाची सर कुठून येणार?

प्रशु 29/01/2010 - 03:00
अजुनही रोज सकाळी आई आकाशवाणी चालु करते, ५:३० वाजता.... सुंदर गाणी असतात..... पण झोपमोड होते म्हणुन मी आरडा ओरडा करायाचो. पण आता नाही करणार. कोण जाणे काहि दिवसांनी ते सुख सुद्धा दुरापास्त होईल...

पाषाणभेद 29/01/2010 - 03:49
वा तात्या. तुमचा जुना लेख परत वरती आला अन तो वाचून मनाचा ठाव घेतला. बिपिन कार्यकर्ते म्हणतात तसे हे माझेच बालपण आहे हो. नव्या पिढीचा एक आनंदाचा ठेवा हिरावला गेलाय या ग्लोबलायझेशन मुळे. ते दिवस पुन्हा येणे नाही. ------------------------ The universal symbol for diabetes डायबेटीस विरुद्ध लढा - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या-(इंजन मेक्यॅनीक) (वरची माझी स्वाक्षरी आहे, पदवी किंवा शिक्षण नाही.)

फारएन्ड 29/01/2010 - 07:06
एकदम आवडले! पुण्यात ते सकाळी ६ ला 'अ' वर लागायची अशी बरीच गाणी (भक्तिगीते). सुधा नरवणेंबाबत एकदम सहमत :)

क्रान्ति 29/01/2010 - 08:45
तात्या, अगदी बालपणात घेऊन गेला लेख. स्वगृहातला रेडिओ तर माझ्याच माहेरचा वाटला! त्या काळातल्या मनाच्या श्रीमंतीवर आणि समृद्धीवर पोसलो आहोत, याचा आजही सार्थ अभिमान वाटतो. लेखावरचे सगळ्या मंडळींचे प्रतिसादही पुरेसे बोलके आहेत. बर्‍याच दिवसांनी मनातलं, मनासारखं वाचायला मिळालं. :) क्रान्ति अग्निसखा

अमोल केळकर 30/01/2010 - 12:11
मस्त लेख साधारण २ वर्ष पुर्वीचा लेख असुनही आजची परिस्थितीही लेखात वर्णन केल्याप्रमाणे तंतोतंत लागू पडत आहे. बर्‍याच जुन्या ( चांगल्या ) गोष्टी हरवत चालल्या आहेत. अमोल केळकर -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

शिल्पा ब 03/09/2010 - 10:39
हम्म..मलाही nostalgic व्हायला होतं..मी तुमच्यापेक्षा बरीच लहान असूनही आमचे दिवस किती छान असेच वाटते... प्रत्येक माणसाला तसेच वाटत असेल...आपल्या आठवणी असतात त्या काळात... आताच्या मुलांना सुद्धा काही काळाने तसेच वाटेल... लेख छान.

स्पा 03/09/2010 - 14:27
माझ्या लहानपणी रामायण ,महाभारत ,लागल्यावर रस्ते ओस पडलेले मला आठवतात ............. हल्ली नाही तसं होत ....... एकता कपूर चे महाभारत सर्वांना माहित असेलच... सध्या कुठल्याश्या मराठी वाहिनीवर कर्णाची मालिका बघितली... हसून हसून वाट लागली माझी .......
राम राम मंडळी, आज बर्‍याच दिवसांनी सुमन कल्याणपुरांचं एक भावगीत कानी पडलं आणि मी खूप वर्ष मागे गेलो. कुठलं होतं ते भावगीत? 'केतकीच्या वनी तिथे नाचला गं मोर!' अगदी साधंसुधंच परंतु हृदयाला हात घालणारं असं हे भावगीत! पूर्वी आकाशावाणी मुंबई 'ब' नांवाचा एक प्रकार होता. त्यावर कामगारविश्व, आपली गाणी, इत्यादी कार्यक्रमात अशी भावगीतं लागायची हे मला आठवतंय. खूप सुख वाटायचं ही गाणी ऐकताना. साधारणपणे ८०-८५ चा तो काळ असेल! किंवा त्याही आधीचा. साधारणपणे ७५ ते ८५ चं दशक असावं. तेव्हा दूरदर्शनचं आगमन झालं होतं. पण आकाशवाणी मुंबई 'ब' चा तेव्हा बराच प्रभाव होता एवढं मला आठवतंय.

देवगिरी किल्ला : दौलतींचे शहर (दौलतबाद)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे ·

मनोज 15/12/2007 - 00:10
लेख महीतीपुर्ण आहे. आम्ही मराठ्वाड्याचे आसल्याने जास्त पुळका विषेश - छायाचित्रे खूप छान आहेत. (फोटोप्रेमी) मन्या

विसोबा खेचर 15/12/2007 - 00:16
बिरुटेशेठ, केवळ अप्रतिम लेख! चित्रही सुरेख आहेत. विशेष करून रंगमहाल. शिखरावरील दुर्गा तोफही जबरा आहे! औरभी आने दो.. तात्या.

धनंजय 15/12/2007 - 03:18
मागे इथे गेलो होतो तेव्हाचे फोटो मिळाले तर चिकटवतो. मी पूर्ण किल्ल्यासाठी वाटाड्या केला नव्हता, फक्त अंधेरीसाठी, त्यामुळे बर्‍याच ठिकाणी कुतूहल वाटले पण कोणाला काही विचारता आले नाही. तुमचा हा लेख त्यामुळे खूपच पथ्यावर पडला!

ऋषिकेश 15/12/2007 - 03:27
लहानपणी इथे गेलो होतो. मार्गदर्शक घेतला होता. इथला भुलभलैय्या मला चांगलाच लक्षात आहे. इतका निबीड अंधार.. तेल ओतण्याच्या जागा.. एका ठीकाणी असलेला एकदम कमी उंचीचा दरवाजा ज्यामुळे मान झुकवून आत यावे लागेल आणि झुकवली मान की उडव मुंडकं.. वगैरे रचना.. हा किल्ला इतके वर्ष अभेद्य कसा राहिला याची साक्ष जागोजाग पटते!! बाकी लेख उत्तम!

नंदन 15/12/2007 - 08:56
डॉक्टरसाहेब, किल्ल्याचे वर्णन, तुमची शैली आणि छायाचित्रे आवडली. लेख माहितीपूर्ण आणि ओघवता आहे. >>> खरे तर अनेकदा हा किल्ला चढलोय पण, वयपरत्वे जाणीवाही बदलत जातात असे म्हणतात - हे वाक्य विशेष आवडले. आपल्या कीबोर्डमधून उतरलेले [:)] आणखी असेच लेख येथे वाचायला आवडतील. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/) अवांतर -- या लेखावरील प्रतिक्रिया पानाच्या मधोमध (सेंट्रली अलाईन्ड) का दिसत आहेत?

आनंदयात्री 15/12/2007 - 13:30
आपल्या औरंगाबादेत अजुनही बरेच काही आहे ज्यावर बिरुटेसाहेब भरपुर लिहितील. सुंदर अन सचित्र लेख. आवडला. तुम्ही ज्याला दरी म्हटले आहे त्याला खंदक असे म्हटले जाते. भारतमातेच्या मंदिरात संघाचे अजुनही शिबिरे होतात, अन आम्ही त्याला आवर्जुन हजेरी लावयचो. हत्ती हौदाजवळच्या झाडीत अजुनही मोर आहेत. वडिलांबरोबर कित्येकदा किल्ला चढलो आहे. जुन्या आठवणी ताज्या झाल्या. धन्यवाद.

धोंडोपंत 15/12/2007 - 13:55
वा वा प्राध्यापक साहेब, अप्रतिम लेख. सोबत अप्रतिम छायाचित्रे. क्या बात है !! खूप आनंद वाटला आपला लेख वाचून. छायाचित्रांमुळे देवगिरीला जाऊन आल्याचे समाधान मिळाले. आपला, (हर्षभरित) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

धोंडोपंत 15/12/2007 - 14:02
संपादक मंडळास विनंती, अशा स्वरूपाचे लेख नेहमीच्या लेखमालेव्यतिरिक्त एखाद्या वेगळ्या कप्प्यात साठवून मुख्यपृष्ठावर ठेवता आले तर काही कालावधीनंतरही ते सहजतेने उपलब्ध होऊ शकतील. नाहीतर होतं काय की नवीन लेखन आल्यावर जुने लेखन मागे मागे जातं, आणि पुन्हा वाचायचा असल्यास किंवा कोणाला लिंक द्यायची असल्यास फार शोधाशोध करावी लागते. महाराष्ट्रातील किल्ले, पर्यटन स्थळे, ऐतिहासिक ठिकाणे, मंदिरे अशा स्वरूपाचे कप्पे मुख्यपृष्ठावर उपलब्ध झाल्यास फार बरे होईल असे वाटते. अर्थात ही एक सुचवण आहे. आपला, (पर्यायसूचक) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

लेख आणि चित्रे दोन्ही ही सुंदर..शाळेत असतानाच्या औरंगाबाद, दौलताबाद, वेरुळ,अजिंठा ला केलेल्या सहलीची आठवण ताजी झाली. स्वाती

ध्रुव 17/12/2007 - 10:42
अहो अप्रतिम..... वचिन व चित्रे बघुन फार फार आनंद झाला. -- ध्रुव

जुना अभिजित 17/12/2007 - 13:45
दोन वेळा दौलताबादचा किल्ला पाहिला आहे. लेख अतिशय सुंदर आणि माहितीपूर्ण आहे. सर्व चित्र नजरेसमोर उभे राहिले. अताथो दुर्गजिज्ञासा या घाणेकरांच्या पुस्तकात या किल्ल्यावर सविस्तर भाष्य केलेले आहे. वेळ मिळाल्यास त्यातील काही गोष्टी मी इथे देतो. त्यात किल्ल्याच्या मागच्या बाजूला अजिबात तटबंदी नसल्याचा उल्लेख आहे. कदाचित तिकडे डोंगर असल्याने असे असावे. गोवळकोंडा आणि दौलताबादचा किल्ला थोडेफार सारखे वाटतात. का कुणास ठाऊक. बारादरी सारखी गोवळकोंड्यलाही एक इमारत आहे. मात्र दौलताबाद बराच उंच आहे. ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित

प्रतिक्रिया लिहिणा-या सर्वांचे, आणि वाचकांचेही मनापासून आभार, आपल्या कौतुकामुळेच आम्हाला लिहिण्याचे बळ येते !!!
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चित्रा 21/12/2007 - 17:57
लेख आवडला, बरेच दिवस प्रतिक्रिया द्यायचे मात्र राहून गेले. चित्रेही छान. लहानपणी औरंगाबादच्यासहलीला गेले होते आईवडिलांबरोबर ते आठवले.

In reply to by नाना चेंगट

सुहास.. 05/06/2012 - 04:07
बरेच दिवसांत प्रा डॉ चा लेख दिसला नाही. >>> झाल तुझं बोलुन ?? आम्ही गेले सहा महिने विनंती करतोय .....आता पुढल्ल्या औरंगाबाद भेटीत गगांपुरातून , नाहीतर मिलींद कालिजातुन उचलुन आणतो ( ख्यातीप्रमाण !! ) ;) (अवांतर : हाच तो मटामधील लेख जेथुन आम्ही आंजावर आलो :) )

प्रचेतस 04/06/2012 - 15:06
उत्तम आणि तपशीलवार लिखाण. देवगिरी किल्ला यादवांनी बांधला असे सर्रास म्हटले जाते तरी तो त्यापेक्षाही खूप जुना-राष्ट्रकूटकालीन असावा. ८ व्या शतकाच्या आसपासचा. वेरूळच्या अद्वितीय कैलास मंदिराची बांधणी देवगिरीवरच्या समर्थ शासनाशिवाय शक्य नाही. निदान मुख्य किल्ल्याच्या खंदकाचे, भुयारी बोगद्यांचे काम तर नक्कीच राष्ट्रकूटकालीन असावे. इतर तटबंद्यांचा साज नंतरच्या काळात बांधला गेला असावा.

In reply to by प्रचेतस

देवगिरी किल्ला यादवांनी बांधला असे सर्रास म्हटले जाते तरी तो त्यापेक्षाही खूप जुना-राष्ट्रकूटकालीन असावा. ८ व्या शतकाच्या आसपासचा. अगदी बरोबर. राष्ट्रकूट राजा श्रीवल्लभ याने या दुर्गाची उभारणी इसवीसनाच्या आठव्या शतकात केली. पुढे यादव कुळातील वल्लभ यादवाने या बलाढ्य दुर्गाच्या साह्याने आपली राजवट सुरु केली. एक आख्यायिका : एकेकाळी अदिमाया पार्वती अन भगवान शंकर याच परिसरात सारीपाट खेळायला बसले. त्या डावात पार्वती जिंकली ( एक असं शिल्प वेरुळच्या लेणीत आहे. सवडीनं डकवतो) पण संसाराचा डाव उधळून शंकर वेरुळच्या अरण्यात निघून गेले. देवी पार्वतीनं भिल्लीणीचं रुप घेतलं आणि तीही त्याच अरण्यात वास्तव्यास गेली. शंकर आणि भिल्लीण यांचं एकमेकांवर प्रेम जडलं. कोणाचा (डिष्टर्ब ) संपर्क नको म्हणून सर्व देवांना वेरुळच्या डोंगरावर येण्यास शंकरांनी बंदी घातली पण शंकराच्या सहवासाला आतूर झालेली ही देवमंडळी तिथून जवळच असलेल्या डोंगरावर राहावयास आली, तो हाच डोंगर देवगिरी. -दिलीप बिरुटे

सुनील 05/06/2012 - 01:19
उत्खननात वर आल्यामुळे राहून गेलेला लेख वाचायला मिळाला. चांगली माहिती. एकनाथांचे गुरु जनार्दन येथिल किल्लेदार होते ही माहिती नव्यानेच समजली. गुरु जनार्दन सोळाव्या शतकातील तर किल्ला खिलजीने जिंकला तेराव्या शतकातच. म्हणजे ते खिलजीचे (की मोगलांचे?) किल्लेदार होते तर!

मनोज 15/12/2007 - 00:10
लेख महीतीपुर्ण आहे. आम्ही मराठ्वाड्याचे आसल्याने जास्त पुळका विषेश - छायाचित्रे खूप छान आहेत. (फोटोप्रेमी) मन्या

विसोबा खेचर 15/12/2007 - 00:16
बिरुटेशेठ, केवळ अप्रतिम लेख! चित्रही सुरेख आहेत. विशेष करून रंगमहाल. शिखरावरील दुर्गा तोफही जबरा आहे! औरभी आने दो.. तात्या.

धनंजय 15/12/2007 - 03:18
मागे इथे गेलो होतो तेव्हाचे फोटो मिळाले तर चिकटवतो. मी पूर्ण किल्ल्यासाठी वाटाड्या केला नव्हता, फक्त अंधेरीसाठी, त्यामुळे बर्‍याच ठिकाणी कुतूहल वाटले पण कोणाला काही विचारता आले नाही. तुमचा हा लेख त्यामुळे खूपच पथ्यावर पडला!

ऋषिकेश 15/12/2007 - 03:27
लहानपणी इथे गेलो होतो. मार्गदर्शक घेतला होता. इथला भुलभलैय्या मला चांगलाच लक्षात आहे. इतका निबीड अंधार.. तेल ओतण्याच्या जागा.. एका ठीकाणी असलेला एकदम कमी उंचीचा दरवाजा ज्यामुळे मान झुकवून आत यावे लागेल आणि झुकवली मान की उडव मुंडकं.. वगैरे रचना.. हा किल्ला इतके वर्ष अभेद्य कसा राहिला याची साक्ष जागोजाग पटते!! बाकी लेख उत्तम!

नंदन 15/12/2007 - 08:56
डॉक्टरसाहेब, किल्ल्याचे वर्णन, तुमची शैली आणि छायाचित्रे आवडली. लेख माहितीपूर्ण आणि ओघवता आहे. >>> खरे तर अनेकदा हा किल्ला चढलोय पण, वयपरत्वे जाणीवाही बदलत जातात असे म्हणतात - हे वाक्य विशेष आवडले. आपल्या कीबोर्डमधून उतरलेले [:)] आणखी असेच लेख येथे वाचायला आवडतील. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/) अवांतर -- या लेखावरील प्रतिक्रिया पानाच्या मधोमध (सेंट्रली अलाईन्ड) का दिसत आहेत?

आनंदयात्री 15/12/2007 - 13:30
आपल्या औरंगाबादेत अजुनही बरेच काही आहे ज्यावर बिरुटेसाहेब भरपुर लिहितील. सुंदर अन सचित्र लेख. आवडला. तुम्ही ज्याला दरी म्हटले आहे त्याला खंदक असे म्हटले जाते. भारतमातेच्या मंदिरात संघाचे अजुनही शिबिरे होतात, अन आम्ही त्याला आवर्जुन हजेरी लावयचो. हत्ती हौदाजवळच्या झाडीत अजुनही मोर आहेत. वडिलांबरोबर कित्येकदा किल्ला चढलो आहे. जुन्या आठवणी ताज्या झाल्या. धन्यवाद.

धोंडोपंत 15/12/2007 - 13:55
वा वा प्राध्यापक साहेब, अप्रतिम लेख. सोबत अप्रतिम छायाचित्रे. क्या बात है !! खूप आनंद वाटला आपला लेख वाचून. छायाचित्रांमुळे देवगिरीला जाऊन आल्याचे समाधान मिळाले. आपला, (हर्षभरित) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

धोंडोपंत 15/12/2007 - 14:02
संपादक मंडळास विनंती, अशा स्वरूपाचे लेख नेहमीच्या लेखमालेव्यतिरिक्त एखाद्या वेगळ्या कप्प्यात साठवून मुख्यपृष्ठावर ठेवता आले तर काही कालावधीनंतरही ते सहजतेने उपलब्ध होऊ शकतील. नाहीतर होतं काय की नवीन लेखन आल्यावर जुने लेखन मागे मागे जातं, आणि पुन्हा वाचायचा असल्यास किंवा कोणाला लिंक द्यायची असल्यास फार शोधाशोध करावी लागते. महाराष्ट्रातील किल्ले, पर्यटन स्थळे, ऐतिहासिक ठिकाणे, मंदिरे अशा स्वरूपाचे कप्पे मुख्यपृष्ठावर उपलब्ध झाल्यास फार बरे होईल असे वाटते. अर्थात ही एक सुचवण आहे. आपला, (पर्यायसूचक) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

लेख आणि चित्रे दोन्ही ही सुंदर..शाळेत असतानाच्या औरंगाबाद, दौलताबाद, वेरुळ,अजिंठा ला केलेल्या सहलीची आठवण ताजी झाली. स्वाती

ध्रुव 17/12/2007 - 10:42
अहो अप्रतिम..... वचिन व चित्रे बघुन फार फार आनंद झाला. -- ध्रुव

जुना अभिजित 17/12/2007 - 13:45
दोन वेळा दौलताबादचा किल्ला पाहिला आहे. लेख अतिशय सुंदर आणि माहितीपूर्ण आहे. सर्व चित्र नजरेसमोर उभे राहिले. अताथो दुर्गजिज्ञासा या घाणेकरांच्या पुस्तकात या किल्ल्यावर सविस्तर भाष्य केलेले आहे. वेळ मिळाल्यास त्यातील काही गोष्टी मी इथे देतो. त्यात किल्ल्याच्या मागच्या बाजूला अजिबात तटबंदी नसल्याचा उल्लेख आहे. कदाचित तिकडे डोंगर असल्याने असे असावे. गोवळकोंडा आणि दौलताबादचा किल्ला थोडेफार सारखे वाटतात. का कुणास ठाऊक. बारादरी सारखी गोवळकोंड्यलाही एक इमारत आहे. मात्र दौलताबाद बराच उंच आहे. ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित

प्रतिक्रिया लिहिणा-या सर्वांचे, आणि वाचकांचेही मनापासून आभार, आपल्या कौतुकामुळेच आम्हाला लिहिण्याचे बळ येते !!!
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चित्रा 21/12/2007 - 17:57
लेख आवडला, बरेच दिवस प्रतिक्रिया द्यायचे मात्र राहून गेले. चित्रेही छान. लहानपणी औरंगाबादच्यासहलीला गेले होते आईवडिलांबरोबर ते आठवले.

In reply to by नाना चेंगट

सुहास.. 05/06/2012 - 04:07
बरेच दिवसांत प्रा डॉ चा लेख दिसला नाही. >>> झाल तुझं बोलुन ?? आम्ही गेले सहा महिने विनंती करतोय .....आता पुढल्ल्या औरंगाबाद भेटीत गगांपुरातून , नाहीतर मिलींद कालिजातुन उचलुन आणतो ( ख्यातीप्रमाण !! ) ;) (अवांतर : हाच तो मटामधील लेख जेथुन आम्ही आंजावर आलो :) )

प्रचेतस 04/06/2012 - 15:06
उत्तम आणि तपशीलवार लिखाण. देवगिरी किल्ला यादवांनी बांधला असे सर्रास म्हटले जाते तरी तो त्यापेक्षाही खूप जुना-राष्ट्रकूटकालीन असावा. ८ व्या शतकाच्या आसपासचा. वेरूळच्या अद्वितीय कैलास मंदिराची बांधणी देवगिरीवरच्या समर्थ शासनाशिवाय शक्य नाही. निदान मुख्य किल्ल्याच्या खंदकाचे, भुयारी बोगद्यांचे काम तर नक्कीच राष्ट्रकूटकालीन असावे. इतर तटबंद्यांचा साज नंतरच्या काळात बांधला गेला असावा.

In reply to by प्रचेतस

देवगिरी किल्ला यादवांनी बांधला असे सर्रास म्हटले जाते तरी तो त्यापेक्षाही खूप जुना-राष्ट्रकूटकालीन असावा. ८ व्या शतकाच्या आसपासचा. अगदी बरोबर. राष्ट्रकूट राजा श्रीवल्लभ याने या दुर्गाची उभारणी इसवीसनाच्या आठव्या शतकात केली. पुढे यादव कुळातील वल्लभ यादवाने या बलाढ्य दुर्गाच्या साह्याने आपली राजवट सुरु केली. एक आख्यायिका : एकेकाळी अदिमाया पार्वती अन भगवान शंकर याच परिसरात सारीपाट खेळायला बसले. त्या डावात पार्वती जिंकली ( एक असं शिल्प वेरुळच्या लेणीत आहे. सवडीनं डकवतो) पण संसाराचा डाव उधळून शंकर वेरुळच्या अरण्यात निघून गेले. देवी पार्वतीनं भिल्लीणीचं रुप घेतलं आणि तीही त्याच अरण्यात वास्तव्यास गेली. शंकर आणि भिल्लीण यांचं एकमेकांवर प्रेम जडलं. कोणाचा (डिष्टर्ब ) संपर्क नको म्हणून सर्व देवांना वेरुळच्या डोंगरावर येण्यास शंकरांनी बंदी घातली पण शंकराच्या सहवासाला आतूर झालेली ही देवमंडळी तिथून जवळच असलेल्या डोंगरावर राहावयास आली, तो हाच डोंगर देवगिरी. -दिलीप बिरुटे

सुनील 05/06/2012 - 01:19
उत्खननात वर आल्यामुळे राहून गेलेला लेख वाचायला मिळाला. चांगली माहिती. एकनाथांचे गुरु जनार्दन येथिल किल्लेदार होते ही माहिती नव्यानेच समजली. गुरु जनार्दन सोळाव्या शतकातील तर किल्ला खिलजीने जिंकला तेराव्या शतकातच. म्हणजे ते खिलजीचे (की मोगलांचे?) किल्लेदार होते तर!
मिसळपाववर लेणी स्थापत्याबद्दल काही लेखन टाकावे या उद्देशाने एक दिवस वेरूळ लेण्यावर जावे आणि ती माहिती मिसळपाववर, उपक्रमवर किंवा माझे शब्द वर टाकावी म्हणून आम्ही एका मंगळवारी वेरुळला पोहचलो. पण, तिथे हा फलक पाहिला. जरासा नाराज झालो.

मलमूत्र व संस्कृती

आजानुकर्ण ·

विसोबा खेचर 14/12/2007 - 22:56
आपल्याच शरीरातून बाहेर पडणारा एक पदार्थ ओंगळ वाटून त्यावर संस्कृतीच्या, सभ्यतेच्या, सार्वजनिक लेखनाच्या कल्पना ठरवणार्‍यांनी आपली विचारसरणी खरेच खुली आहे का हे तपासणे आवश्यक आहे. एकदा आरशात पहा आपल्या टकलावरही एखादी अदृष्य शेंडी दिसेल. खरं आहे! मलमूत्रासारख्या नैसर्गिक मानवोत्सर्जित पदर्थांमुळे संस्कृती, शिष्टाचार, सभ्यता इत्यादी गोष्टी बर्‍या की वाईट हे ठरूच नये! सत्यनारायनाच्या पूजेच्या दिवशीही दारावर आंब्याच्या टाळ्याऐवजी स्वत:चंच किंवा सार्वजनिक स्वच्छतागृहातून आणलेलं मानवी मलमूत्र फासलं तरी चालेल! ते शुभचिन्ह मानायला हरकत नाही/नसावी!:)) अवांतर - लहानमोठी पेल्यातली वादळे होऊनही लोकं अजूनही आमच्या मिपावरच हौशीहौशीने लिहीत आहेत याचा आनंद वाटला! :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

आजानुकर्ण 14/12/2007 - 23:02
सत्यनारायणाच्या पूजेच्या किंवा सणासुदीच्या दिवशी सारवायला गायीचे मलमूत्र चालते मग मानवी मलमूत्राने काय घोडे मारले आहे? आमची मनोवृत्ती चंचल असल्याच्या संशयावरून मागे आमची ग्रहशांती केली तेव्हा टम्म ढेरी फुगलेल्या एका भटोबाने आम्हाला गोमय व गोमूत्र (अमृताचा अंश हो!...( अमृता नाही अमृत!))खायला लावले होते. मात्र आमच्या मनोवृत्तीवर त्याचा काहीही फरक पडला नाही. गाय बिचारी अस्थिर व चंचल झाली. विनोदाचा भाग सोडा. पण लेखाचा मूळ हेतू आपल्या बंदिस्त विचारसरणीमुळे काय प्रश्न निर्माण होऊ शकतात हा होता. कदाचित तो सफलही झाला नसावा. >> अवांतर - लहानमोठी पेल्यातली वादळे होऊनही लोकं अजूनही आमच्या मिपावरच हौशीहौशीने लिहीत आहेत याचा आनंद..... झालेली वादळे पेल्यातीलच रहावीत अशीच आमचीही इच्छा आहे. मात्र त्याचा अर्थ तत्त्वांना मुरड घालणे हा नाही. (तत्त्वनिष्ठ) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

विसोबा खेचर 14/12/2007 - 23:09
झालेली वादळे पेल्यातीलच रहावीत अशीच आमचीही इच्छा आहे. ती राहतीलच! त्याची काळजी तुम्ही नाही केलीत तरी चालेल! तात्या.

धनंजय 14/12/2007 - 23:26
मला वाटते की त्या विनोदाचे उद्दिष्ट या पुढील वैचित्र्यपूर्ण तर्काने हसू उत्पन्न करणे असे होते : पातळ मळ हा पातळ वांतीसारखा भासत असेल, तर द्रवाचे स्रोत कुल्ले हे ओठांसारखे भासावेत. थोडीतरी किळस वाटल्याशिवाय तो विनोद आहे हे समजूच येत नाही. उदा: झणझणीत मिसळ आठवून खवैय्याने तोंड गच्च मिटले तरी पाणी गळू लागले. झणझणीत मिसळ खाऊन लेचापेचाने डोळे गच्च मिटले तरी पाणी गळू लागले. इथे किळस वाटली नसल्यामुळे "विनोद" असा काहीच वाटत नाही. अगदी फिकट कोटी म्हणा. पाणी गळण्याबाबतच, "बुधवार येताच तिच्या संगतीने" आणि "गुरुवार येताच तिच्या गरमीने" म्हटले तर लगेच ओंगळ विनोद होतो. विनोद समजण्यासाठी इथे मुळात किळस असणे मानसशास्त्रीय दृष्टीने महत्त्वाचे. रोज पछाडलेली इंद्रिये बघणारा डॉक्टर तुम्हाला सांगेल की त्यात ओंगळ असे काही नाही, पण त्या डॉक्टराला त्यात विनोदीसुद्धा काही दिसणार नाही, केवळ फिकट कोटीच दिसेल. गोवर्‍या थापणारीला, आपले घर सारवणार्‍या आमच्या जुन्या लोकांना शेणात किळस वाटत नव्हती पण विनोदही वाटत नव्हता. तस्मात् तसल्या प्रकारचे किस्से विनोदी वाटण्यासाठी किळस वाटणे हे गृहीतक. तुम्हीही विचार करा. तुमच्या ओळखीचा कुंभार "गाढवाची लीद" ऐकल्यावर हसायचा का? (बहुतेक नाही, असे मला वाटते.) मलमूत्रवायूच्या विनोदांनी मला अगदी लहानपणी हसू येत असे, पण काही विशेष प्रयत्न न करता माध्यमिक शाळेपर्यंत हसू यायचे थांबले (असा माझा त्या ठिकाणी प्रतिसाद होता.) माझ्या बाबतीत तरी हा सांस्कृतिक बदल नसून वयानुसार अभिरुची बदलल्याचा फरक होता असे वाटते. संस्कृतीविषयीचा तुमचा मुद्दा कुठल्यातरी विशाल संदर्भात खराच आहे हे पटले. पण या संदर्भात गैरलागू आहे असे वाटते.

In reply to by धनंजय

आजानुकर्ण 14/12/2007 - 23:31
सारासार विचार न करता मनात आलेले विचार येथे टंकले आहेत. तुमचे सर्व मुद्दे मान्य आहेत. मला वेगळ्या दृष्टीकोणातून या विषयावर चर्चा करण्यासाठी लोक प्रवृत्त व्हावेत असे वाटत होते. एकंदर मलमूत्राला ओंगळ समजण्याची सुरुवात केव्हापासून झाली याविषयी काही माहिती तुमच्याकडे आहे का? शरीरातून बाहेर पडणारे सर्व उत्सर्जन यांना श्रेणीवार ओंगळ समजले जाते असे वाटते. घाम आला तर तितका ओंगळ नाही मात्र विष्ठा आली तर ती ओंगळ असे असण्याचे कारण काय असावे?

In reply to by आजानुकर्ण

मनोज 14/12/2007 - 23:59
फार पुर्वीची गोष्ट आहे . गुरू आपल्या शिष्याला म्हणतात - "या जागत सगळ्यात घान गोष्ट काय आहे?" शिष्य खुप विचर करतो पण त्याला काही सुचत नाही. मग सकली प्रतःविधिला गेल्यावर त्याच्या लक्षात येते - आरे आपली विष्ठा हिच ती गोष्ट आहे . तो गुरु काडे आपले उत्तर घेउन जातो. गुरु म्हणतात - आरे पण ही विष्ठा तर काल परियन्ता छान सुन्दर अन्न होते? मग त्याचे असे रुपांतर कसे झाले? मग शिष्याला बोध होतो - हा मनुष्य देह सगळ्यात घान गोष्ट आहे !!! ह्.भ्.प. मनोज महाराज

In reply to by आजानुकर्ण

धनंजय 15/12/2007 - 05:32
साधारणपणे जे प्राणी आपल्यासारखे खाद्य खातात, ज्यांची आतडी आपल्यासारखी असतात, त्यांच्या विष्ठेचा आपल्याला दुर्गंध सहन होत नाही, असे माझे (अभ्यास नसलेले) निरीक्षण आहे. म्हणजे कुत्रा, मांजर, डुक्कर, माकड यांच्या विष्ठेचा दुर्गंध फार वाटतो. आपल्याकडच्या मोकाट चरायला सोडलेली गुरे मात्र मनुष्यविष्ठा सहज खातात, त्यामुळे त्यांना त्याचे वावडे नसावे. गवत खाणार्‍या गुराच्या शेणाचा वास आपल्याला दुर्गंधी वाटत नाही, तीच बाब घोडे, गाढव यांबाबत, हा थोडा घाण वाटतो पण फार नव्हे. (मका आणि मांस खायला दिलेल्या गुरांच्या शेणाला मात्र भयंकर दुर्गंध येतो.) माशांचे आतडे, पक्ष्यांची शीट, (झिंगी) सुंगटातला काळा धागा यांचा "विष्ठेसारखा दुर्गंध" कोणाला वाटल्याचे ऐकिवात नाही. (माशाच्या पोटातला कडवटपणा, उग्र वास त्याच्या पित्ताचा असतो, "विष्ठेचा" नव्हे.) प्राणीसृष्टीत दूर जावे, तर मधमाशांचा मध हा तर बहुतेक सर्व संस्कृतीत खातात (हा माशीच्या पोटातून पुन्हा तोंडात येतो, माशीची ही विष्ठा नव्हे - पण ते असो...) - दुर्गंधाऐवजी आपण त्याला सुगंधच मानतो. बहुतेक प्राण्यांना स्वतःच्या विष्ठेचा तिटकारा असतो. हे मांजराबाबत प्रसिद्धच आहे. पण गुरेदेखील शेण खात नाहीत. डुकरे निसर्गतः स्वतःची विष्ठा खात नाहीत. म्हशी शेणाच्या डबक्यात बसून राहातात, ही बाब माझ्या म्हणण्याच्या विरुद्ध आहे, पण हे अपवादात्मकच. आईच्या दुधावरच असलेल्या बाळाच्या लंगोटीला तितका दुर्गंध येत नाही, पण त्याला नेहमीचे अन्न देऊ लागल्यानंतर घाण येऊ लागते. मी असा तर्क करतो आहे, की आपल्यासारखे पदार्थ खाणार्‍या प्राण्याची विष्ठा ही आपल्या आरोग्याला हानीकारक असण्याची शक्यता जास्त असावी, कारण त्यातले जंतू आपल्या पोटातही तगू शकतील. त्यामुळे त्या वासाचा तिटकारा प्राण्यांना नैसर्गिकच असावा. पण खूपच वेगळ्या प्राण्याच्या विष्ठेतील/पोटातील/आतड्यातील जंतू आपल्याला बहुतेक हानीकारक नसतात. अगदी घ्यायचा तर मधच घ्या! (तरी अगदी लहान बाळाला मध देऊ नये. त्यात कधीकधी बॉट्युलिझमचे जंतू असतात, ज्यांचा मुलांना/मोठ्यांना काही त्रास होत नाही, पण लहान बाळांना होऊ शकतो!) असो. या विषयावर हा माझा केवळ कल्पनाविलास आहे... (दिलेली बारीक सारीक माहिती ठोस आहे. तर्क मात्र कोणी सिद्ध केलेला नाही.)

In reply to by आजानुकर्ण

सहज 15/12/2007 - 07:50
सारासार विचार न करता मनात आलेले विचार टंकले गेले व टंकतच राहीले की वादळे उत्पन्न होऊ शकतात. जरा ह्यावर विचार करावा.

In reply to by धनंजय

विकास 15/12/2007 - 01:15
मलमूत्रवायूच्या विनोदांनी मला अगदी लहानपणी हसू येत असे, पण काही विशेष प्रयत्न न करता माध्यमिक शाळेपर्यंत हसू यायचे थांबले (असा माझा त्या ठिकाणी प्रतिसाद होता.) माझ्या बाबतीत तरी हा सांस्कृतिक बदल नसून वयानुसार अभिरुची बदलल्याचा फरक होता असे वाटते. आपला सर्वच प्रतिसाद पटला, पण त्यातले वरील वाक्य मह्त्वाचे वाटले. मिपावर सध्या स्वातंत्र्याच्या चुकीच्या कल्पना घेउन कधी कधी ओंगळपणा वाटेल असे लिहीलेले दिसते. (मी अजानुकर्णांच्या लेखा बाबत म्हणत नाही, त्यानी त्याची भुमिका स्पष्ट केली आहे, त्यामुळे त्यांना काय म्हणायचे आहे ते कळले). विनोद हा मॅचुरीटीप्रमाणे बदलला पाहीजे असे वाटते. उ.दा. - मुंगीचे विनोद जर येथे परत कोणी लिहू लागले तर बालीश वाटेल तसेच पौंगाडावस्थेत जे काही बोलले जाते त्याचा पुनरूच्चार हा पण येथे पोरकटपणा वाटू शकेल.

In reply to by विकास

सर्किट 15/12/2007 - 08:13
मॅच्युरिटी असती, तर ह्या स्वातंत्र्याला मातेसमान वागवले गेले असते. स्वातंत्र्य मिळाले म्हणून त्याचा वाट्टेल तसा उपयोग करणे, म्हणजे आईने आपले स्तन चोखायला दिले म्हणून त्यांची चित्रे प्रकाशित करून आपल्या इतर चित्रप्रेक्षक मित्रांचा आंबटशौक पूर्ण करण्यासारखे झाले. - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

आजानुकर्ण 15/12/2007 - 10:18
स्वातंत्र्याबरोबर जबाबदारीचीही जाणीव असणे महत्त्वाचे. तीव्र शब्दात आपण हेच सांगितले आहे.

In reply to by विकास

आजानुकर्ण 15/12/2007 - 10:17
स्वातंत्र्याच्या कल्पना चुकीच्या घेणे चुकीचे तर आहेच. पण स्वतःच्या कल्पना दुसर्‍यांवर लादणेही चुकीचे आहे. किंबहुना मिसळपावावर ठिकाणी (मला ओंगळ वाटलेले) लेखन चालले मग इथे दुसर्‍यांना ओंगळ वाटलेले लेखन का काढले हा महत्त्वाचा प्रश्न होता. मला व्यनिद्वारे अनेकांनी विचारणा केल्याने मी माझ्या भाषेत स्पष्टीकरण दिले. वाचकांची म्यॅच्युरिटी वाढली पाहिजे हे तर अत्त्यावश्यक आहे.

आजानुकर्ण शी सहमत आहे. १) घरी अंगणात व ओट्यावर सडा, माड्या ओसरी स्वयंपाकघर वगैरे ठीकाणी मात्र सारवणे यात कधी घाण वाटली नाही. वर्गात प्रत्येक जण आपापला पट्टा सारवत असे. शेण घमेल्यातून गोळा करुन आणण्यात कधिच घाण वाटली नाही. २) गोमुत्र शिंपडताना घाण वाटली नाही पण पिताना मात्र तोंड कडू वाटे , श्रावणीत पंचगव्य खावेच लागे. ३) शेणात पाय भरला तर घाण वाटायची नाही, पण माणसाच्या विष्टेत पाय पडला तर घाण वाटे. "आरारा ग्वॉत पाय भरला जा धुन ये. " असे म्हटले जायचे. ४) शेतात, विशेषतः केळीत माणसाच्या विष्टेला "सोनखत" म्हटले जायचे. (चविष्ट) प्रकाश घाटपांडे

क्रेमर 22/07/2010 - 22:15
रोचक व सद्यपरिस्थितीवर नेमके भाष्य (काय हा द्रष्टेपणा!) करणारा लेख. -क्रेमर (पूर्वीचा अक्षय पुर्णपात्रे (पूर्वीचा कर्क)) _________________ सोळा कुकांनी मिसळीची वाट लावली आहे का? बाकी चालू द्या.

वारकर्‍यांसाठी वैद्यकीय पथकात काम करणार्‍या एकाने किस्सा सांगितला. वारकर्‍यांचे मलमूत्र विसर्जनासाठी एका शेतकरी कुटुंबाने शेतात चर खांडुन व्यवस्था करुन ठेवली होती. यातुन वारकर्‍यांची सोय तर झाली पण त्याचे धान्योत्पादन खुप वाढले. एवढ उत्तम खत फुकट मिळाले होते. शहरातल्या सगळ्या लोकांच्या मलमुत्राचे सोनखत झाले तर काय होईल असा विचार डोकावुन गेला.

utkarsh shah 30/07/2010 - 22:51
एकदा मलमूत्र ओंगळ ठरवले की कामे करताना त्याच्याशी संबंध येणारे भंगीही ओंगळ ओंगलपना हा आपल्या संस्कारावर पन अवलंबून असतो. चिंचेच अथवा लिंबाच नाव घेताच अनेकांच्या तोन्डाला पाणी सुटते. जे आपल्या मनात घट्ट रुजुन बसले आहे ते एवढ्या सहज टाळता येने शक्य नाही....

विसोबा खेचर 14/12/2007 - 22:56
आपल्याच शरीरातून बाहेर पडणारा एक पदार्थ ओंगळ वाटून त्यावर संस्कृतीच्या, सभ्यतेच्या, सार्वजनिक लेखनाच्या कल्पना ठरवणार्‍यांनी आपली विचारसरणी खरेच खुली आहे का हे तपासणे आवश्यक आहे. एकदा आरशात पहा आपल्या टकलावरही एखादी अदृष्य शेंडी दिसेल. खरं आहे! मलमूत्रासारख्या नैसर्गिक मानवोत्सर्जित पदर्थांमुळे संस्कृती, शिष्टाचार, सभ्यता इत्यादी गोष्टी बर्‍या की वाईट हे ठरूच नये! सत्यनारायनाच्या पूजेच्या दिवशीही दारावर आंब्याच्या टाळ्याऐवजी स्वत:चंच किंवा सार्वजनिक स्वच्छतागृहातून आणलेलं मानवी मलमूत्र फासलं तरी चालेल! ते शुभचिन्ह मानायला हरकत नाही/नसावी!:)) अवांतर - लहानमोठी पेल्यातली वादळे होऊनही लोकं अजूनही आमच्या मिपावरच हौशीहौशीने लिहीत आहेत याचा आनंद वाटला! :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

आजानुकर्ण 14/12/2007 - 23:02
सत्यनारायणाच्या पूजेच्या किंवा सणासुदीच्या दिवशी सारवायला गायीचे मलमूत्र चालते मग मानवी मलमूत्राने काय घोडे मारले आहे? आमची मनोवृत्ती चंचल असल्याच्या संशयावरून मागे आमची ग्रहशांती केली तेव्हा टम्म ढेरी फुगलेल्या एका भटोबाने आम्हाला गोमय व गोमूत्र (अमृताचा अंश हो!...( अमृता नाही अमृत!))खायला लावले होते. मात्र आमच्या मनोवृत्तीवर त्याचा काहीही फरक पडला नाही. गाय बिचारी अस्थिर व चंचल झाली. विनोदाचा भाग सोडा. पण लेखाचा मूळ हेतू आपल्या बंदिस्त विचारसरणीमुळे काय प्रश्न निर्माण होऊ शकतात हा होता. कदाचित तो सफलही झाला नसावा. >> अवांतर - लहानमोठी पेल्यातली वादळे होऊनही लोकं अजूनही आमच्या मिपावरच हौशीहौशीने लिहीत आहेत याचा आनंद..... झालेली वादळे पेल्यातीलच रहावीत अशीच आमचीही इच्छा आहे. मात्र त्याचा अर्थ तत्त्वांना मुरड घालणे हा नाही. (तत्त्वनिष्ठ) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

विसोबा खेचर 14/12/2007 - 23:09
झालेली वादळे पेल्यातीलच रहावीत अशीच आमचीही इच्छा आहे. ती राहतीलच! त्याची काळजी तुम्ही नाही केलीत तरी चालेल! तात्या.

धनंजय 14/12/2007 - 23:26
मला वाटते की त्या विनोदाचे उद्दिष्ट या पुढील वैचित्र्यपूर्ण तर्काने हसू उत्पन्न करणे असे होते : पातळ मळ हा पातळ वांतीसारखा भासत असेल, तर द्रवाचे स्रोत कुल्ले हे ओठांसारखे भासावेत. थोडीतरी किळस वाटल्याशिवाय तो विनोद आहे हे समजूच येत नाही. उदा: झणझणीत मिसळ आठवून खवैय्याने तोंड गच्च मिटले तरी पाणी गळू लागले. झणझणीत मिसळ खाऊन लेचापेचाने डोळे गच्च मिटले तरी पाणी गळू लागले. इथे किळस वाटली नसल्यामुळे "विनोद" असा काहीच वाटत नाही. अगदी फिकट कोटी म्हणा. पाणी गळण्याबाबतच, "बुधवार येताच तिच्या संगतीने" आणि "गुरुवार येताच तिच्या गरमीने" म्हटले तर लगेच ओंगळ विनोद होतो. विनोद समजण्यासाठी इथे मुळात किळस असणे मानसशास्त्रीय दृष्टीने महत्त्वाचे. रोज पछाडलेली इंद्रिये बघणारा डॉक्टर तुम्हाला सांगेल की त्यात ओंगळ असे काही नाही, पण त्या डॉक्टराला त्यात विनोदीसुद्धा काही दिसणार नाही, केवळ फिकट कोटीच दिसेल. गोवर्‍या थापणारीला, आपले घर सारवणार्‍या आमच्या जुन्या लोकांना शेणात किळस वाटत नव्हती पण विनोदही वाटत नव्हता. तस्मात् तसल्या प्रकारचे किस्से विनोदी वाटण्यासाठी किळस वाटणे हे गृहीतक. तुम्हीही विचार करा. तुमच्या ओळखीचा कुंभार "गाढवाची लीद" ऐकल्यावर हसायचा का? (बहुतेक नाही, असे मला वाटते.) मलमूत्रवायूच्या विनोदांनी मला अगदी लहानपणी हसू येत असे, पण काही विशेष प्रयत्न न करता माध्यमिक शाळेपर्यंत हसू यायचे थांबले (असा माझा त्या ठिकाणी प्रतिसाद होता.) माझ्या बाबतीत तरी हा सांस्कृतिक बदल नसून वयानुसार अभिरुची बदलल्याचा फरक होता असे वाटते. संस्कृतीविषयीचा तुमचा मुद्दा कुठल्यातरी विशाल संदर्भात खराच आहे हे पटले. पण या संदर्भात गैरलागू आहे असे वाटते.

In reply to by धनंजय

आजानुकर्ण 14/12/2007 - 23:31
सारासार विचार न करता मनात आलेले विचार येथे टंकले आहेत. तुमचे सर्व मुद्दे मान्य आहेत. मला वेगळ्या दृष्टीकोणातून या विषयावर चर्चा करण्यासाठी लोक प्रवृत्त व्हावेत असे वाटत होते. एकंदर मलमूत्राला ओंगळ समजण्याची सुरुवात केव्हापासून झाली याविषयी काही माहिती तुमच्याकडे आहे का? शरीरातून बाहेर पडणारे सर्व उत्सर्जन यांना श्रेणीवार ओंगळ समजले जाते असे वाटते. घाम आला तर तितका ओंगळ नाही मात्र विष्ठा आली तर ती ओंगळ असे असण्याचे कारण काय असावे?

In reply to by आजानुकर्ण

मनोज 14/12/2007 - 23:59
फार पुर्वीची गोष्ट आहे . गुरू आपल्या शिष्याला म्हणतात - "या जागत सगळ्यात घान गोष्ट काय आहे?" शिष्य खुप विचर करतो पण त्याला काही सुचत नाही. मग सकली प्रतःविधिला गेल्यावर त्याच्या लक्षात येते - आरे आपली विष्ठा हिच ती गोष्ट आहे . तो गुरु काडे आपले उत्तर घेउन जातो. गुरु म्हणतात - आरे पण ही विष्ठा तर काल परियन्ता छान सुन्दर अन्न होते? मग त्याचे असे रुपांतर कसे झाले? मग शिष्याला बोध होतो - हा मनुष्य देह सगळ्यात घान गोष्ट आहे !!! ह्.भ्.प. मनोज महाराज

In reply to by आजानुकर्ण

धनंजय 15/12/2007 - 05:32
साधारणपणे जे प्राणी आपल्यासारखे खाद्य खातात, ज्यांची आतडी आपल्यासारखी असतात, त्यांच्या विष्ठेचा आपल्याला दुर्गंध सहन होत नाही, असे माझे (अभ्यास नसलेले) निरीक्षण आहे. म्हणजे कुत्रा, मांजर, डुक्कर, माकड यांच्या विष्ठेचा दुर्गंध फार वाटतो. आपल्याकडच्या मोकाट चरायला सोडलेली गुरे मात्र मनुष्यविष्ठा सहज खातात, त्यामुळे त्यांना त्याचे वावडे नसावे. गवत खाणार्‍या गुराच्या शेणाचा वास आपल्याला दुर्गंधी वाटत नाही, तीच बाब घोडे, गाढव यांबाबत, हा थोडा घाण वाटतो पण फार नव्हे. (मका आणि मांस खायला दिलेल्या गुरांच्या शेणाला मात्र भयंकर दुर्गंध येतो.) माशांचे आतडे, पक्ष्यांची शीट, (झिंगी) सुंगटातला काळा धागा यांचा "विष्ठेसारखा दुर्गंध" कोणाला वाटल्याचे ऐकिवात नाही. (माशाच्या पोटातला कडवटपणा, उग्र वास त्याच्या पित्ताचा असतो, "विष्ठेचा" नव्हे.) प्राणीसृष्टीत दूर जावे, तर मधमाशांचा मध हा तर बहुतेक सर्व संस्कृतीत खातात (हा माशीच्या पोटातून पुन्हा तोंडात येतो, माशीची ही विष्ठा नव्हे - पण ते असो...) - दुर्गंधाऐवजी आपण त्याला सुगंधच मानतो. बहुतेक प्राण्यांना स्वतःच्या विष्ठेचा तिटकारा असतो. हे मांजराबाबत प्रसिद्धच आहे. पण गुरेदेखील शेण खात नाहीत. डुकरे निसर्गतः स्वतःची विष्ठा खात नाहीत. म्हशी शेणाच्या डबक्यात बसून राहातात, ही बाब माझ्या म्हणण्याच्या विरुद्ध आहे, पण हे अपवादात्मकच. आईच्या दुधावरच असलेल्या बाळाच्या लंगोटीला तितका दुर्गंध येत नाही, पण त्याला नेहमीचे अन्न देऊ लागल्यानंतर घाण येऊ लागते. मी असा तर्क करतो आहे, की आपल्यासारखे पदार्थ खाणार्‍या प्राण्याची विष्ठा ही आपल्या आरोग्याला हानीकारक असण्याची शक्यता जास्त असावी, कारण त्यातले जंतू आपल्या पोटातही तगू शकतील. त्यामुळे त्या वासाचा तिटकारा प्राण्यांना नैसर्गिकच असावा. पण खूपच वेगळ्या प्राण्याच्या विष्ठेतील/पोटातील/आतड्यातील जंतू आपल्याला बहुतेक हानीकारक नसतात. अगदी घ्यायचा तर मधच घ्या! (तरी अगदी लहान बाळाला मध देऊ नये. त्यात कधीकधी बॉट्युलिझमचे जंतू असतात, ज्यांचा मुलांना/मोठ्यांना काही त्रास होत नाही, पण लहान बाळांना होऊ शकतो!) असो. या विषयावर हा माझा केवळ कल्पनाविलास आहे... (दिलेली बारीक सारीक माहिती ठोस आहे. तर्क मात्र कोणी सिद्ध केलेला नाही.)

In reply to by आजानुकर्ण

सहज 15/12/2007 - 07:50
सारासार विचार न करता मनात आलेले विचार टंकले गेले व टंकतच राहीले की वादळे उत्पन्न होऊ शकतात. जरा ह्यावर विचार करावा.

In reply to by धनंजय

विकास 15/12/2007 - 01:15
मलमूत्रवायूच्या विनोदांनी मला अगदी लहानपणी हसू येत असे, पण काही विशेष प्रयत्न न करता माध्यमिक शाळेपर्यंत हसू यायचे थांबले (असा माझा त्या ठिकाणी प्रतिसाद होता.) माझ्या बाबतीत तरी हा सांस्कृतिक बदल नसून वयानुसार अभिरुची बदलल्याचा फरक होता असे वाटते. आपला सर्वच प्रतिसाद पटला, पण त्यातले वरील वाक्य मह्त्वाचे वाटले. मिपावर सध्या स्वातंत्र्याच्या चुकीच्या कल्पना घेउन कधी कधी ओंगळपणा वाटेल असे लिहीलेले दिसते. (मी अजानुकर्णांच्या लेखा बाबत म्हणत नाही, त्यानी त्याची भुमिका स्पष्ट केली आहे, त्यामुळे त्यांना काय म्हणायचे आहे ते कळले). विनोद हा मॅचुरीटीप्रमाणे बदलला पाहीजे असे वाटते. उ.दा. - मुंगीचे विनोद जर येथे परत कोणी लिहू लागले तर बालीश वाटेल तसेच पौंगाडावस्थेत जे काही बोलले जाते त्याचा पुनरूच्चार हा पण येथे पोरकटपणा वाटू शकेल.

In reply to by विकास

सर्किट 15/12/2007 - 08:13
मॅच्युरिटी असती, तर ह्या स्वातंत्र्याला मातेसमान वागवले गेले असते. स्वातंत्र्य मिळाले म्हणून त्याचा वाट्टेल तसा उपयोग करणे, म्हणजे आईने आपले स्तन चोखायला दिले म्हणून त्यांची चित्रे प्रकाशित करून आपल्या इतर चित्रप्रेक्षक मित्रांचा आंबटशौक पूर्ण करण्यासारखे झाले. - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

आजानुकर्ण 15/12/2007 - 10:18
स्वातंत्र्याबरोबर जबाबदारीचीही जाणीव असणे महत्त्वाचे. तीव्र शब्दात आपण हेच सांगितले आहे.

In reply to by विकास

आजानुकर्ण 15/12/2007 - 10:17
स्वातंत्र्याच्या कल्पना चुकीच्या घेणे चुकीचे तर आहेच. पण स्वतःच्या कल्पना दुसर्‍यांवर लादणेही चुकीचे आहे. किंबहुना मिसळपावावर ठिकाणी (मला ओंगळ वाटलेले) लेखन चालले मग इथे दुसर्‍यांना ओंगळ वाटलेले लेखन का काढले हा महत्त्वाचा प्रश्न होता. मला व्यनिद्वारे अनेकांनी विचारणा केल्याने मी माझ्या भाषेत स्पष्टीकरण दिले. वाचकांची म्यॅच्युरिटी वाढली पाहिजे हे तर अत्त्यावश्यक आहे.

आजानुकर्ण शी सहमत आहे. १) घरी अंगणात व ओट्यावर सडा, माड्या ओसरी स्वयंपाकघर वगैरे ठीकाणी मात्र सारवणे यात कधी घाण वाटली नाही. वर्गात प्रत्येक जण आपापला पट्टा सारवत असे. शेण घमेल्यातून गोळा करुन आणण्यात कधिच घाण वाटली नाही. २) गोमुत्र शिंपडताना घाण वाटली नाही पण पिताना मात्र तोंड कडू वाटे , श्रावणीत पंचगव्य खावेच लागे. ३) शेणात पाय भरला तर घाण वाटायची नाही, पण माणसाच्या विष्टेत पाय पडला तर घाण वाटे. "आरारा ग्वॉत पाय भरला जा धुन ये. " असे म्हटले जायचे. ४) शेतात, विशेषतः केळीत माणसाच्या विष्टेला "सोनखत" म्हटले जायचे. (चविष्ट) प्रकाश घाटपांडे

क्रेमर 22/07/2010 - 22:15
रोचक व सद्यपरिस्थितीवर नेमके भाष्य (काय हा द्रष्टेपणा!) करणारा लेख. -क्रेमर (पूर्वीचा अक्षय पुर्णपात्रे (पूर्वीचा कर्क)) _________________ सोळा कुकांनी मिसळीची वाट लावली आहे का? बाकी चालू द्या.

वारकर्‍यांसाठी वैद्यकीय पथकात काम करणार्‍या एकाने किस्सा सांगितला. वारकर्‍यांचे मलमूत्र विसर्जनासाठी एका शेतकरी कुटुंबाने शेतात चर खांडुन व्यवस्था करुन ठेवली होती. यातुन वारकर्‍यांची सोय तर झाली पण त्याचे धान्योत्पादन खुप वाढले. एवढ उत्तम खत फुकट मिळाले होते. शहरातल्या सगळ्या लोकांच्या मलमुत्राचे सोनखत झाले तर काय होईल असा विचार डोकावुन गेला.

utkarsh shah 30/07/2010 - 22:51
एकदा मलमूत्र ओंगळ ठरवले की कामे करताना त्याच्याशी संबंध येणारे भंगीही ओंगळ ओंगलपना हा आपल्या संस्कारावर पन अवलंबून असतो. चिंचेच अथवा लिंबाच नाव घेताच अनेकांच्या तोन्डाला पाणी सुटते. जे आपल्या मनात घट्ट रुजुन बसले आहे ते एवढ्या सहज टाळता येने शक्य नाही....
चौगुले साहेबांच्या विनोदांना उडवण्यावरून मोठी धुळवड झाली आणि वातावरण तंग झाले. अनेकांनी तर त्यांना मलमूत्र ही गलिच्छ वस्तू आहे हे समजू लागल्यापासून मलमूत्र विसर्जनच कायमचे बंद करून टाकले आहे की काय अशी शंकाही माझ्या मनाला चाटून गेली. कित्येकांनी व्यक्तिगत निरोपाद्वारे चौकशी करून चौगुल्यांचे तथाकथित ओंगळ लेखन तुम्हाला कसे आवडते हा प्रश्न केला? मी जबाबदारीने वागावे व उगाच ट ला ट जोडू नये अशीही आगंतुक सूचना झाली. पण हा प्रसंग व काही दिवसांपूर्वी वाचलेले लेख यांच्या घुसळणीतूनच मनात काही विचार आले. फार दिवसांपूर्वी वाचलेल्या एका कथेतील काही भाग आठवतो.

माझ्या जातीपाती, माझे धर्म, माझा 'परजात'प्रवेश! :)

विसोबा खेचर ·

देवदत्त 05/12/2007 - 00:16
मस्त हो तात्या एकदम. व्हेन इन रोम.... च्या तत्वावर जिथे आपण खातोय तिकडचेच होऊन खाल्ले तर वेगळीच मजा असते. मी बंगळुरला २ वर्षे होतो, तिथे तसला व्ह्यायचा (खाण्याकरीता) प्रयत्न केला पण नाही तो खाण्याचा स्वाद अवगत करू शकलो. पण त्या वातावरणात राहून आपले नेहमीचे जेवणही त्याच जातीचे बनून चाखले. बाकी नंतर...

सुनील 05/12/2007 - 00:29
वा तात्या, या बाबतीत आपली "जात"कुळी एकच!! परवाच्या थँक्स्-गिविंगला "सनी" बनून टर्की चापायला काय मज्जा आली! "सुनील" राहून खाल्ली असती तर कदाचित वातड लागली असती!! जे देशाबाबत तेच परदेशाबाबतही. आता सॅन फ्रान्सिस्कोसारख्या अठरापगड जाती-धर्माच्या पद्धतीचे जेवण देणार्‍या शहराच्या अगदी जवळ राहूनदेखील वर्षानुवर्षे नुसते डाळ्-भात खाणारे महाभागसुद्धा असतात हो! असतात काही जण जन्मजात दुर्दैवी, काय करणार? असेच खाण्या-पिण्यावर लेख येऊद्यात!!

सर्किट 05/12/2007 - 01:40
सालं कुल्याला बेंड फुटेस्तोवर तिखट खाणं, ही भटाब्राह्मणांची कामं नव्हेत! :) अगदी बरोबर !!! तेथे पाहिजे "जातीचे" ! सुंदर लेख तात्या ! लहानपणी माझ्या मित्रमंडळीत मी एकटा ब्राह्मण होतो. त्यामुळे घरचा वरणभात सोडून मला काहीही आवडायचे ! "कुल्याला बेंडं" झाल्यावर हे सगळे कमी करावे लागले. पण अजूनही मस्त वर्‍हाडी ठेचा, जवसाचं तेल, आणि बाजरीच्या भाकरी असा एखाद्या "माउलीने" आशिर्वाद दिला, तर मागेपुढे न पाहता हाण हाण हाणतो ! इतर कुठल्याही कारणांसाठी नकोत परंतु खाद्यपदार्थांचे वैविध्य टिकविण्यासाठी तरी जातीपाती हव्यात! क्या बात है !! शिर्‍या सोनवणे किंवा रम्या जीवतोडे अशा माझ्या मित्रांकडे साधी पालकाची पातळभाजी (फदफदे) जो रंग आणि चव घेऊन जन्मायची, की पुण्यात्तल्या लग्नात जो त्याच नावाचा एक प्रकार मिळतो, त्याची कीव येते. आमच्या खुशाल देवतळे किंवा मुरल्या नन्नावरे कडे "टकलाला घाम फोडणारी" कोंबडी खाताना त्यांच्या आया "बामनं बिगडली की" असे कौतुकाने बोलायच्या, त्याने त्या कोंबडीलाही पाझर फुटायचा ! - (देशस्थ दांडगा) सर्किट

बेसनलाडू 05/12/2007 - 03:04
तात्या, शेवटी जातीवर गेलातच म्हणायचे! पण ही अशा पद्धतीने जात दाखवायला लागलात, तर भारतीय दंडसंहितेच्या कोणत्याही कलमाअंतर्गत खटला भरता यायचा नाही; तेव्हा आगे बढो. असला जातीयवाद भारतात बोकाळणे हेच राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीने हितावह नाही काय? ;) (जातीयवादी)बेसनलाडू बाकी सवड असताना (आणि मी मुंबईला असताना) दादरला वाट वाकडी केलीत तर सिंधुदुर्ग किंवा सायबिणीमध्ये सोलकढी भात आणि तळलेली कोलंबी किंवा सुरमई हाणू. घरी येणार असलात तर आईला सांगून डाळमेथी / बेळगावी मसुरीची आमटी / मुगागाठी, पापलेटचं भुजणं, सोलकढी भात आणि गरमागरम पोळ्या... काय म्हणता? नाश्त्याला येत असाल, तर आप्पे-चटणी, वरून साजूक तूप घातलेली खांडवी वगैरे :) कळवा मग! (गौड सारस्वत अस्वल)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

विसोबा खेचर 05/12/2007 - 11:49
बाकी सवड असताना (आणि मी मुंबईला असताना) दादरला वाट वाकडी केलीत तर सिंधुदुर्ग किंवा सायबिणीमध्ये सोलकढी भात आणि तळलेली कोलंबी किंवा सुरमई हाणू. घरी येणार असलात तर आईला सांगून डाळमेथी / बेळगावी मसुरीची आमटी / मुगागाठी, पापलेटचं भुजणं, सोलकढी भात आणि गरमागरम पोळ्या... काय म्हणता? नाश्त्याला येत असाल, तर आप्पे-चटणी, वरून साजूक तूप घातलेली खांडवी वगैरे :) कळवा मग! अरे एवढं सगळं देणार असलास तर आपण साला झालं गेलं सगळं विसरून पुन्हा विनायकाशी दोस्ती करायला तयार आहोत! :) अगदी खरंच देवाच्यान! मस्करी नाय....! :) 'तात्या असं म्हणत होता' म्हणून वाटल्यास सांगून बघ त्याला! कोकणी माणूस आहे म्हणावं, मनात काही नसतं आमच्या! असो, नक्की घरी येईन तुझ्या! सायबिणीत पण जाऊ. पण सॉरी टू से, शिंदुदूर्गवाला मात्र हल्ली बिघडला! पूर्वीची चव आता राहिली नाही! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

बेसनलाडू 05/12/2007 - 12:24
अरे एवढं सगळं देणार असलास तर आपण साला झालं गेलं सगळं विसरून पुन्हा विनायकाशी दोस्ती करायला तयार आहोत! :) राहू द्या हो तात्या. आपण दोघेही लाचखोर नाही :)) खानेपिने की बात अलग अपनी जगह आप-मेरे बीच; लडाईझगडा, तात्त्विक वाद अलग अपनी जगह आप-मेरे बीच ;) मुंबईत आल्यावर दादरचा बेत बाकी आता पक्काच समजतो; त्याप्रमाणे पुढची तजवीज तेव्हा करता येईल :) (वेगवेगळा)बेसनलाडू पण सॉरी टू से, शिंदुदूर्गवाला मात्र हल्ली बिघडला! पूर्वीची चव आता राहिली नाही! सिंधुदुर्ग मध्ये मिळणार्‍या फ्राय पापलेटचा नि हलव्याचा आकार जसजसा कमी होत गेला आणि हाटेल रिनोवेट केल्यावर आधीची लाकडी सजावट जाऊन श्टीलची चकचकीत, बाकदार नक्ष्यांची बाकडी लागली, तेव्हा चवीबद्दल शंका येऊ लागलीच होती. मागच्या भारतदौर्‍यात तेथे मोरी मसाला आणि सुरमई फ्राय हे दोनच आयटेम्स 'खाण्यायोग्य' राहिल्याचे लक्षात आले. पाण्यासारख्या, फिकट (गुलाबी म्हणता येणार नाही अशा) रंगाच्या सोलकढीने झालेली निराशा पुढे चवीचे काय होणार याचे भाकीत वर्तविण्यास पुरेशी होती. वर्षभरातच एक उत्तम हाटेल व्यापारीकरणाच्या लाटेत वाहून गेले की काय, असे वाटते. (सिंधुदुर्गप्रेमी)बेसनलाडू

In reply to by विसोबा खेचर

धोंडोपंत 05/12/2007 - 13:38
तात्या, फोकलीच्या, सायबिणीत जातांना आम्हाला विसरू नकोस. बेसनलाडवापेक्षा आपल्या घराच्या ते जवळ आहे. तू गेल्यावेळी आला असतांना, आपण महाराष्ट्र बँकेसमोर पान खाऊन जिथे थुंकत उभे होतो, त्याच्या बरोब्बर समोर. आपला, (घाणेरडा) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

In reply to by विसोबा खेचर

धोंडोपंत 05/12/2007 - 14:01
अरे एवढं सगळं देणार असलास तर आपण साला झालं गेलं सगळं विसरून पुन्हा विनायकाशी दोस्ती करायला तयार आहोत! :) अगदी खरंच देवाच्यान! मस्करी नाय....! :) 'तात्या असं म्हणत होता' म्हणून वाटल्यास सांगून बघ त्याला! कोकणी माणूस आहे म्हणावं, मनात काही नसतं आमच्या! हे काय रे तात्या? काय वाचतोय आम्ही? एवढी अगतिकता? ????? तेही ज्या माणसाने इतके किडे केले त्याच्यासाठी ????? सर्कीटाची मेहनत पाण्यात गेली म्हणायची. आपला, (आश्चर्यचकित) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

किमयागार 05/12/2007 - 08:57
अध्यक्ष महोदय, भाईकाका पून्हा स्वप्नात आले तर त्यांना हा लेख जरूर वाचायला द्या हो! परत असे उठसुठ कुणाच्याही स्वप्नात कडमडणार नाहीत ही ग्यारंटी आमची. असे का म्हणून विचारताय? तुम्हाला फारसं पचत नाही, पण तरीही थोडं स्पष्टचं बोलतो हो! अहो काय ही बौद्धीक दिवाळखोरी?? माणूस 'ऍडव्हान्स' बुद्धीमत्तेचा नाही म्हणता?? अहो मग हे इतर प्राण्यांनी कशाला सांगायाला पाहिजे??? कै च्या कै!! ज्याला कुणाला शंका असेल त्याने आपला हा लेख वाचावा. आणि प्राण्यांना कुठे असता जात विचारता? अगदी बरोबर हो!! अल्सेशियन,पॉमेरियन, डॉबरमॅन ह्या तर माणसाच्याच जाती की!!उगीच नाही आम्ही आमच्या कार्यालयात बॉसला 'डॉबरमॅन' म्हणत!! तुम्ही कुठे कुठे चरता ह्यावरच जर लेख खरडायचा होता, तर तुमचे सामाज्ञ ज्ञान स्पष्ट करणारे हे जाती पाती आणि प्राण्यांचे भारूड कशाला हो? नाही का? तसेही तुम्ही कुठे कुठे चरता हे तुमच्याच लिखाणातून आम्ही पन्नासदा वाचले आहे. आता कंटाळा आला बुवा!! काही ताजे असेल तर लिहा. रौशनी सारखे चटकदार असेल अजूनच उत्तम!! आपलेच संकेतस्थळ आहे म्हणून लोकांना तीच शिळी तर्री पुन्हा उकळी मारून वाढायची, हे योग्य आहे का अध्यक्ष? -किगार *********************************************************** अल्कोहोलचा परिणाम दुसरे काय?

In reply to by किमयागार (verified= न पडताळणी केलेला)

विसोबा खेचर 05/12/2007 - 09:14
तुम्हाला फारसं पचत नाही, पण तरीही थोडं स्पष्टचं बोलतो हो! पचतं हो! आम्हाला सगळं पचतं! तुमच्या सारखे स्पष्ट बोलणारेदेखील आम्ही अनेकदा पचवले आहेत! किंबहुना तुम्ही केव्हा थुंकताय याची आम्ही वाटच पाहात होतो! :) तसेही तुम्ही कुठे कुठे चरता हे तुमच्याच लिखाणातून आम्ही पन्नासदा वाचले आहे. आता कंटाळा आला बुवा!! अहो मग नका ना वाचत जाऊ आमचे लेख! आपलेच संकेतस्थळ आहे म्हणून लोकांना तीच शिळी तर्री पुन्हा उकळी मारून वाढायची, हे योग्य आहे का अध्यक्ष? लोकांना आम्ही काय वाढायचं किंवा काय नाही हे आम्ही ठरवणार! आमचं लेखन वाचायचं किंवा नाही हे लोक ठरवतील! तात्या.

धोंडोपंत 05/12/2007 - 09:08
वा वा वा वा, तात्या अप्रतिम लेख. अभिनंदन. क्या बात है! अख्खा तात्या अस्सलपणे या लेखात उतरलाय. सागुती, सोलकढी आणि सुरमई म्हणजे आमचा ही जीव की प्राण हो. अहाहा !!!! तात्या, जग खरचं सुंदर आहे रे. गावाला झकास वाईचं ग्लासभर घेऊन त्यावर "बांगडोभाताचं "जेवण आणि त्यानंतर खळ्यातल्या बकुळीच्या झाडाखाली , खाटेवर लोळत आजूबाजूस पान-तंबाकूचे सडासंमार्जन , त्यानंतर झकास झोप. वा वा वा वा. सुख सुख म्हणतात ते हेच. आपला, (सुखासक्त) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

In reply to by धोंडोपंत

पुष्कर 06/12/2007 - 09:51
सडासंमार्जन हा शब्द वाचताना चुकून मी "स" आणि "सं " च्या जागांची अदलाबदल केली. पण पुन्हा एकदा नीट वाचले तेव्हा उलगडा झाला. साला आपल्याच मनात खोट :-) (आपल्याच लायनीत उभा असलेला) पुष्कराक्ष

जुना अभिजित 05/12/2007 - 10:00
एकदम झकास लेख. हैदराबादेतला हलीमसुद्धा चापून आलेलो आहे. तुम्ही म्हणता त्यात यत्किंचितही चूक नाही. जिथे जाऊ तिथलं बनून राहिलं की चेन्नैमध्येही अडचण येत नाही. मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित

नंदन 05/12/2007 - 10:49
लेख, तात्या. मटण-वडे, सुरमई, सोलकढी बरोबरच शिंदुदुर्गातल्या फणसाची भाजी, काकडीचा धोंडस, शेवेचे (खडखडे) लाडू, केळफुलाची भाजी, ओल्या काजूंची उसळ यासारख्या शाकाहारी पदार्थांनाही तोड नाही. बाकी सम्राट/चेतना/पंचवटी गौरव किंवा मंगळदास मार्केटजवळच्या राजधानीत वेगवेगळ्या फरसाणांपासून डाळ-ढोकली, हांडवो, उंधियो हादडणार्‍या तात्याभाई पटेल/मेह्ता आणि सोड्यांची खिचडी, कोलमीचं कालवण, बिरडं इ.मध्ये रमणार्‍या तात्या गुप्ते/प्रधानाची वाट पाह्तोय :) नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

In reply to by नंदन

बेसनलाडू 05/12/2007 - 10:54
शिंदुदुर्गात जाऊन शेवेचे लाडु वगैरे आठवले, पण मालवणचे खाजे नाहीत :( ये बात कुछ हजम नही हुई :( ('मालवणी'प्रेमी)बेसनलाडू

In reply to by नंदन

आनंदयात्री 05/12/2007 - 11:05
म्हणतो .... देशस्थ कुलकर्णी, जोशी व्हा की कधी, एक लेख होउन जाउद्या शाकाहारी .... काय म्हणता ? तसेच "ग्लेन फिडिच .." वैगेरे विषय पण अस्पर्शित आहे अजुन .... (ग्लेन फिडिच अन समजातीय पेयांवर लेखांची वाट पहाणारा) आनंदयात्री

In reply to by नंदन

विसोबा खेचर 05/12/2007 - 11:25
शिंदुदुर्गातल्या फणसाची भाजी, काकडीचा धोंडस, शेवेचे (खडखडे) लाडू, केळफुलाची भाजी, ओल्या काजूंची उसळ यासारख्या शाकाहारी पदार्थांनाही तोड नाही. क्या बात है नंदनशेठ, हे बाकी अगदी खरं! हे सगळं खाताना मी आलटून-पालटून 'अभ्यंकर-वालावलकर' असा असतो! :) बाकी सम्राट/चेतना/पंचवटी गौरव किंवा मंगळदास मार्केटजवळच्या राजधानीत वेगवेगळ्या फरसाणांपासून डाळ-ढोकली, हांडवो, उंधियो हादडणार्‍या तात्याभाई पटेल/मेह्ता हम्म! भातबाजारातल्या सुरती भोजनालयातील दूधपाक, पात्रा, डाळढोकली अने खमण! वा वा! नंदनसेठ, तमे एकदम चोक्कस बात करे छे! :) आणि सोड्यांची खिचडी, कोलमीचं कालवण, बिरडं इ.मध्ये रमणार्‍या तात्या गुप्ते/प्रधानाची वाट पाह्तोय :) हम्म! बाजीप्रभूचे इमान सांगी..:) बाकी ह्या सगळ्यासोबतच तात्या कारखानीसांना कानवलेही खूप प्रिय आहेत! :) साले कानवले करावेत तर कायस्थांनीच! ग्रँटरोडच्या बी मेरवान आणि मंडळी किंवा मेट्रो जवळील कयानी-बास्तानी मधला मावा केक, ब्रुम-मस्का, डब्बल आमलेट, आणि पावमस्का खातांना आपण 'तात्या इराणी' किंवा 'तात्या बाटलीवाला' असतो! :) क्रॉफर्ड मार्केट जवळील ग्रँट हाऊस कॅन्टीन मध्ये वर तळलेली हिरवी मिरची असलेला खिमा आणि सोबत पाव, किंवा तिकडचा झिंगा फ्राय राईस, किंवा गावठी कोंबडी खाताना मी ग्रॅटहाऊस समोरीलच पोलिस कमिशनरच्या हापिसातला अकाउंटस डिपार्टमेन्टचा हेडक्लार्क 'तात्या कानविंदे' असतो तर सायनच्या मॉडर्न लंच होम मध्ये पापलेट मच्छी कढी खातांना मी 'तात्या शेट्टी' असतो! 'तात्या दुबे' किंवा 'तात्या मिश्रा' बनून व्हीटी समोरील बोराबाजार स्ट्रीटच्या तोंडावरील 'पंचम पुरी' मध्ये पुरी पात्तळभाजी खायला किंवा फोर्टातल्या मथुराभुवनमधले पेढे आणि आटीव दूध प्यायला मजा येते! मित्तल टॉवरमधल्या २० मजल्यावरच्या एका मल्टीनॅशनल कंपणीचा शी ई ओ 'तात्या ओबेरॉय'बनून कुणा 'पायल वडेधरा' नावाच्या 'आयटम!' शेक्रेट्री सोबत नरीमन पॉईंटच्या स्टेटस मध्ये जेवायला खूप मजा येते तर म्हापश्यात सांजच्या टायमाला 'तात्या डिकास्टा' बनून म्हापश्यातच बनलेली देशी दारू प्ययला आणि 'तात्या चिखलीकर' बनून कर्लीचं कालवण खायला खूप मजा येते! :) आपला, (बहुजन समाजातला) तात्या.

रामराजे 05/12/2007 - 11:14
नमस्कार तात्या, फारच चमचमीत लेख लिहिलात हं अगदी..... वाचुनचं पोटात कावळे ओरडायला लागले! भाईंच्या 'माझे खाद्यजीवन' नंतर बर्‍याच दिवसांनी असं काहीतरी वाचायला मिळाले.

मंडळी, कालच माझ्या स्वप्नात भाईकाका आले होते. म्हणाले, "तात्या गधड्या, तुझं ते रौशनी वगैरे पुरे आता, काहीतरी चांगलं खाण्यापिण्यावर, संगीतावर लिही रे! मी ते वाचेन कौतुकाने!":) भाईकाकांनी आत्ताच मला सांगितल कि तात्या "सध्या" शब्द लिहायचा विसरला. मला तेव्हा जे लिहिता आल नाही ते सूक्ष्म लिंग रुप धारण करुन तात्या करवी आता लिहिन. प्रकाश घाटपांडे

ध्रुव 05/12/2007 - 13:17
वा वा तात्या, अगदी मनातले भाव लिहीलेत. पण खरं सांगतो, तुम्ही म्हणलात तसंच, जात बदलल्याशिवाय खाण्याची मजा नाही येत. तुमचा, -- (जातबदललेला)ध्रुव

झकासराव 05/12/2007 - 17:25
काय मस्ताड लेख आहे. तात्या लय भारी लिवलय. आज सकाळीच मी झणझणीत मिसळ चापली. त्यावर मागुन तर्री घेतली. तर तो हाटेलातला पोर्‍या घेवुन तर आला आणि मला म्हणाला सायेब तर्री आहे. सँपल नाही. त्यावर मी झकासराव पाटिल कोल्हापुरकर होतो म्हणुन असु दे वाढ असच म्हणालो. :) जात पात मानत नाही किंवा मानतो ह्यापेक्षा अस मानन आवडल :)

केशवसुमार 05/12/2007 - 18:06
डोळयाला त्रास आणि **** उपास अशी अवस्था झाली आहे हे वाचून. साला ह्या राणिच्या देशात जीभेचे भारी हाल हो..आणि आम्ही पडलो प्राण्याची प्रेते न खाणरे घासपूस वाले.. त्यात तात्या तुम्ही अस काहीतरी चमचमीत लिहा.. नोकरी गेली गा च्या गा त.. ...कधी एकदा परत येतोयं आणि ह्या चिभेचे चोचले भागवतो अस झालयं.. (प्राण्यांची प्रेते न खाणारा)केशवसुमार (तात्याशेठ लेख आवडला हे सांगणे न लगे)

विसुनाना 05/12/2007 - 19:30
वा! खावडीवरचा आणखी एक चविष्ट लेख. असला जिव्हा चाळवणारा लेख वाचून मलासुद्धा परत एकदा एकेक करून जातधर्म बदलायला लागणार. :) तात्याभाई शहा, तात्यामोशाय चट्टोपाध्याय, तात्यागारू रेड्डी या जातीप्रवेशाचे राह्यलेच की तात्या! आणि हो तात्या, भाईकाका कितीही म्हणाले तरी रोशनी मात्र सुरू राहू दे.

सुनील 06/12/2007 - 07:26
जुन्या हैद्राबादेत रोज्याच्या दिवसात मिळणारं हलीम! आहाहा.. काय विचारता मंडळी! गव्हाची कणीक आणि मटण वापरून केलेला गुरगुट्या भातासारखा हा एक अजब पदार्थ! मग मी 'तात्या खान' किंवा कुणी 'अस्लम मुहम्मद तात्या' बनतो आणि गरमागरम हलीम अगदी चवीचवीने आणि अलगदपणे चमचा चमचा जिभेवर ठेवतो! आहाहा काय साली चव असते हलीमला! तात्या, जरा हे वाचा (२ जाने २००६ ची पोस्ट). अगदी हनीफभाईसारखा नव्हे पण "खाणेबल" हलीम आम्हीदेखील बनवतो बरे का!! सध्या उसगावात आहे, एकदा ठाण्याल्या परतल्यावर खाऊ घालीन, अर्थात तुमची इच्छा असेल तर!!!! http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/91063.html?1156944743 सुनील (शेख)

प्राजु 06/12/2007 - 08:08
अगदी भरभरून लिहिलं आहे हो! तात्या, बरं थोडंच लिहीलं आता, नाहीतर.. लगेचची फ्लाईट पकडून भारतात यावं लागलं असतं मला हे सगळे खाण्यासाठी. अगदी छान झाला आहे हा लेख. एकदम प्रशस्त. कोल्हापूर मधल्या बिंदू चौकातल्या "जयहिंद दरबार" या हॉटेल मध्ये जाऊन एकदा तिथे मटण कबाब, कोल्हापूरी चिकन, तांबडा आणि पांधरा रस्सा चाखून या... पण तिथेही तात्या खान बनूनच जावं लागेल. :) तसेच, दिल्लीच्या करोलबाग च्या "काके दा ढाबा" मध्ये मस्त गरमा गरम तंदूर रोटी , कढाई पनीर आणि बेंगन दा भरता हे ही चाखून या.. तिथे मात्र तात्या सिंग किवा तात्या कौर बनून जावे लागेल... असाच आणखीही एखादा लेख येऊदे. * या खाण्या पिण्यासाठी रोशनीला नका विसरू. भाईकाका कधी पुन्हा आले स्वप्नात तर माझ्यातर्फे माफी मागा आणि रोशनी पूर्ण करा. - प्राजु.

विसोबा खेचर 06/12/2007 - 08:48
भरभरून प्रतिसाद देणार्‍या सर्व रसिक वाचक खवैय्या मंडळींचे अगदी पोटभऽऽर आभार मानतो...:) मिलिंदा, तुझ्या मित्रमंडळींची नांवं बाकी एकदम भारी आहेत! :) केशवसुमारा, मांसाहारी पदार्थांना तू बहाल केलेला 'प्राण्यांची प्रेते!' हा भयानक शब्द आवडला! :) नानासाहेब, आपण म्हणता त्याप्रमाणे तात्याभाई शहा, तात्यामोशाय चट्टोपाध्याय, तात्यागारू रेड्डी या जातीप्रवेशाचे उल्लेख राहिले खरे! विजयवाडा, गुंतूर इत्यादी ठिकाणी मी तात्यागारू रेड्डी बनून थोडीफार खादाडी केली आहे. सुनीलराव, अगदी हनीफभाईसारखा नव्हे पण "खाणेबल" हलीम आम्हीदेखील बनवतो बरे का!! सध्या उसगावात आहे, एकदा ठाण्याल्या परतल्यावर खाऊ घालीन, अर्थात तुमची इच्छा असेल तर!!!! अगदी अवश्य! आपल्या हातचं हलीम खायला मी अतिशय उत्सुक आहे. केव्हा परतताय उसगावातून? :) आणि माझी इच्छा का नसेल? कुणी प्रेमाने माझ्या आवडीचा पदार्थ करून खाऊ घालणार असेल तर त्याला 'नाही' म्हणण्याचा करंटेपणा मी कधीच करणार नाही! :) प्राजू, कोल्हापुरातल्या जयहिंद दरबारला एक दिवस नक्की भेट देईन. * या खाण्या पिण्यासाठी रोशनीला नका विसरू. भाईकाका कधी पुन्हा आले स्वप्नात तर माझ्यातर्फे माफी मागा आणि रोशनी पूर्ण करा. रौशनी जरूर पूर्ण करीन. आणि हो, माफीबिफी मागण्याइतपत भाईकाका रागावलेले नाहीत! :) नाहीतर.. लगेचची फ्लाईट पकडून भारतात यावं लागलं असतं मला हे सगळे खाण्यासाठी. लगेच निघून ये! नवर्‍याला म्हणावं, "तात्याच्या संगती समर्थ भोजनालयाच्या डेटवर जायचंय. चुपचाप परवानगी दे!" :) असो, सर्वांचे पुन्हा एक डाव, एक पळी आभार...! :) (अन्नपूर्णेचा भक्त) तात्या.

सर्किट 06/12/2007 - 09:22
मिलिंदा, तुझ्या मित्रमंडळींची नांवं बाकी एकदम भारी आहेत! :) आणि ती माझी सर्वात जवळची मित्रमंडळी आहेत, आजवर ! ह्यात आमच्या महादेव सातपैशाच्या घरच्या घुगर्‍यांचा उल्लेख राहिला. ऑक्टोबर नव्हेंबराकडे ह्य लोकांच्या शेतात पिकते. तेव्हा म्हादेव नेहमी शाळेत हजर नसायचा. त्याला एकदा विचारले, तेव्हा हे घुगर्‍यांचे गुपीत समजले. घुगर्‍या हा सर्वोत्कृष्ट पदार्थ म्हणजे त्या काळात शेतात पिकलेल्या सगळ्या धान्यांची एकत्रित केलेली उसळ.. गहू, डाळी, आणि सगळी द्विदल किंवा एकदल धान्ये ह्यांची घनघोर तिखट घालून केलेली उसळ म्हणजे घुगर्‍या..,... आमच्या म्हादेव सातपैशाबरोबर त्याच्या शेतात जावून ह्या घुगर्‍या त्याच्या आई-वडीलांसोबत काम करणार्‍या शेतमजुरांसोबत खाताना, त्यांच्या कष्टाचे चीज झाल्याची भावना त्यांच्या बोलण्यातून दिसणे, ह्यासारखे दुसरे भाग्य काय ? - सर्किट सातपैशे

यनावाला 08/12/2007 - 14:42
श्री. तात्या यांचा हा अप्रतिम लेख वाचताना पु.ल.देशपांडे यांच्या "माझे खाद्यजीवन " या लेखाची आठवण अपरिहार्यपणे होते. ज्याची अन्नावरची वासना उडाली आहे, ज्याला भूक लागत नाही, जेवण जात नाही अशा माणसाने जर हा लेख वाचायला घेतला तर वाचता वाचताच त्याचा जठराग्नी प्रदीप्त होत जाईल.लेख वाचून संपल्यावर तो एखाद्या चांगल्या हॉटेलात जेवण्यासाठी धाव घेईल. असे या लेखात शब्दसामर्थ्य आहे. श्री. तात्या यांचा खाद्यानुभव समृद्ध आहे.अनुभवाविना असे लेखन अशक्यच असते. पण अनुभव शब्दबद्ध करण्यासाठी प्रेरणा लागते. ती त्यांना पु.लं. कडून मिळाली. स्वप्नात येऊन त्यांनी लिहायला सांगितले असे तात्या म्हणतात ते खरेच असले पाहिजे. तुकारामांनी आपल्या अभंगरचनेविषयी म्हटले आहे: ......नामदेवे केले स्वप्नामाजी जागे | सवे येऊनिया पांडुरंगे | ......सांगितले काम करावे कवित्व | वाउगे निमित्य बोलों नये || ** आपला, स्वप्नविश्वासू यनावाला

In reply to by यनावाला

विसोबा खेचर 08/12/2007 - 22:34
ज्याची अन्नावरची वासना उडाली आहे, ज्याला भूक लागत नाही, जेवण जात नाही अशा माणसाने जर हा लेख वाचायला घेतला तर वाचता वाचताच त्याचा जठराग्नी प्रदीप्त होत जाईल.लेख वाचून संपल्यावर तो एखाद्या चांगल्या हॉटेलात जेवण्यासाठी धाव घेईल. असे या लेखात शब्दसामर्थ्य आहे. वा! वरील ओळी हीच मी या लेखाची पावती समजतो! धन्यवाद यनावालाशेठ... पण अनुभव शब्दबद्ध करण्यासाठी प्रेरणा लागते. ती त्यांना पु.लं. कडून मिळाली. अगदी खरं, गुरूशिवाय विद्या नाही! गुरूच्या आशीर्वादाशिवाय संगीत, चित्र, शिल्प, नाट्य, लेखन इत्यादी कुठल्याही कलेचा उत्तम अविष्कार करणे शक्य होत नाही. भाईकाकांचा माझ्यावर नेहमीच वरदहस्त राहावा आणि माझ्याकडूनही काही चांगलंचुंगलं लेखन व्हावं असं वाटतं! असो... आपला, (आभारी) तात्या.

तात्याची हि पोस्ट पुन्हा एकदा मिपा वर वाचुन छान वाटले, गूगल वर तात्याचा ब्लोग सापडला होता, तो वाचायला लागल्या पासून मी तात्याच्या लिखाणाची "Die Hard Fan" झाली आहे.

देवदत्त 05/12/2007 - 00:16
मस्त हो तात्या एकदम. व्हेन इन रोम.... च्या तत्वावर जिथे आपण खातोय तिकडचेच होऊन खाल्ले तर वेगळीच मजा असते. मी बंगळुरला २ वर्षे होतो, तिथे तसला व्ह्यायचा (खाण्याकरीता) प्रयत्न केला पण नाही तो खाण्याचा स्वाद अवगत करू शकलो. पण त्या वातावरणात राहून आपले नेहमीचे जेवणही त्याच जातीचे बनून चाखले. बाकी नंतर...

सुनील 05/12/2007 - 00:29
वा तात्या, या बाबतीत आपली "जात"कुळी एकच!! परवाच्या थँक्स्-गिविंगला "सनी" बनून टर्की चापायला काय मज्जा आली! "सुनील" राहून खाल्ली असती तर कदाचित वातड लागली असती!! जे देशाबाबत तेच परदेशाबाबतही. आता सॅन फ्रान्सिस्कोसारख्या अठरापगड जाती-धर्माच्या पद्धतीचे जेवण देणार्‍या शहराच्या अगदी जवळ राहूनदेखील वर्षानुवर्षे नुसते डाळ्-भात खाणारे महाभागसुद्धा असतात हो! असतात काही जण जन्मजात दुर्दैवी, काय करणार? असेच खाण्या-पिण्यावर लेख येऊद्यात!!

सर्किट 05/12/2007 - 01:40
सालं कुल्याला बेंड फुटेस्तोवर तिखट खाणं, ही भटाब्राह्मणांची कामं नव्हेत! :) अगदी बरोबर !!! तेथे पाहिजे "जातीचे" ! सुंदर लेख तात्या ! लहानपणी माझ्या मित्रमंडळीत मी एकटा ब्राह्मण होतो. त्यामुळे घरचा वरणभात सोडून मला काहीही आवडायचे ! "कुल्याला बेंडं" झाल्यावर हे सगळे कमी करावे लागले. पण अजूनही मस्त वर्‍हाडी ठेचा, जवसाचं तेल, आणि बाजरीच्या भाकरी असा एखाद्या "माउलीने" आशिर्वाद दिला, तर मागेपुढे न पाहता हाण हाण हाणतो ! इतर कुठल्याही कारणांसाठी नकोत परंतु खाद्यपदार्थांचे वैविध्य टिकविण्यासाठी तरी जातीपाती हव्यात! क्या बात है !! शिर्‍या सोनवणे किंवा रम्या जीवतोडे अशा माझ्या मित्रांकडे साधी पालकाची पातळभाजी (फदफदे) जो रंग आणि चव घेऊन जन्मायची, की पुण्यात्तल्या लग्नात जो त्याच नावाचा एक प्रकार मिळतो, त्याची कीव येते. आमच्या खुशाल देवतळे किंवा मुरल्या नन्नावरे कडे "टकलाला घाम फोडणारी" कोंबडी खाताना त्यांच्या आया "बामनं बिगडली की" असे कौतुकाने बोलायच्या, त्याने त्या कोंबडीलाही पाझर फुटायचा ! - (देशस्थ दांडगा) सर्किट

बेसनलाडू 05/12/2007 - 03:04
तात्या, शेवटी जातीवर गेलातच म्हणायचे! पण ही अशा पद्धतीने जात दाखवायला लागलात, तर भारतीय दंडसंहितेच्या कोणत्याही कलमाअंतर्गत खटला भरता यायचा नाही; तेव्हा आगे बढो. असला जातीयवाद भारतात बोकाळणे हेच राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीने हितावह नाही काय? ;) (जातीयवादी)बेसनलाडू बाकी सवड असताना (आणि मी मुंबईला असताना) दादरला वाट वाकडी केलीत तर सिंधुदुर्ग किंवा सायबिणीमध्ये सोलकढी भात आणि तळलेली कोलंबी किंवा सुरमई हाणू. घरी येणार असलात तर आईला सांगून डाळमेथी / बेळगावी मसुरीची आमटी / मुगागाठी, पापलेटचं भुजणं, सोलकढी भात आणि गरमागरम पोळ्या... काय म्हणता? नाश्त्याला येत असाल, तर आप्पे-चटणी, वरून साजूक तूप घातलेली खांडवी वगैरे :) कळवा मग! (गौड सारस्वत अस्वल)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

विसोबा खेचर 05/12/2007 - 11:49
बाकी सवड असताना (आणि मी मुंबईला असताना) दादरला वाट वाकडी केलीत तर सिंधुदुर्ग किंवा सायबिणीमध्ये सोलकढी भात आणि तळलेली कोलंबी किंवा सुरमई हाणू. घरी येणार असलात तर आईला सांगून डाळमेथी / बेळगावी मसुरीची आमटी / मुगागाठी, पापलेटचं भुजणं, सोलकढी भात आणि गरमागरम पोळ्या... काय म्हणता? नाश्त्याला येत असाल, तर आप्पे-चटणी, वरून साजूक तूप घातलेली खांडवी वगैरे :) कळवा मग! अरे एवढं सगळं देणार असलास तर आपण साला झालं गेलं सगळं विसरून पुन्हा विनायकाशी दोस्ती करायला तयार आहोत! :) अगदी खरंच देवाच्यान! मस्करी नाय....! :) 'तात्या असं म्हणत होता' म्हणून वाटल्यास सांगून बघ त्याला! कोकणी माणूस आहे म्हणावं, मनात काही नसतं आमच्या! असो, नक्की घरी येईन तुझ्या! सायबिणीत पण जाऊ. पण सॉरी टू से, शिंदुदूर्गवाला मात्र हल्ली बिघडला! पूर्वीची चव आता राहिली नाही! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

बेसनलाडू 05/12/2007 - 12:24
अरे एवढं सगळं देणार असलास तर आपण साला झालं गेलं सगळं विसरून पुन्हा विनायकाशी दोस्ती करायला तयार आहोत! :) राहू द्या हो तात्या. आपण दोघेही लाचखोर नाही :)) खानेपिने की बात अलग अपनी जगह आप-मेरे बीच; लडाईझगडा, तात्त्विक वाद अलग अपनी जगह आप-मेरे बीच ;) मुंबईत आल्यावर दादरचा बेत बाकी आता पक्काच समजतो; त्याप्रमाणे पुढची तजवीज तेव्हा करता येईल :) (वेगवेगळा)बेसनलाडू पण सॉरी टू से, शिंदुदूर्गवाला मात्र हल्ली बिघडला! पूर्वीची चव आता राहिली नाही! सिंधुदुर्ग मध्ये मिळणार्‍या फ्राय पापलेटचा नि हलव्याचा आकार जसजसा कमी होत गेला आणि हाटेल रिनोवेट केल्यावर आधीची लाकडी सजावट जाऊन श्टीलची चकचकीत, बाकदार नक्ष्यांची बाकडी लागली, तेव्हा चवीबद्दल शंका येऊ लागलीच होती. मागच्या भारतदौर्‍यात तेथे मोरी मसाला आणि सुरमई फ्राय हे दोनच आयटेम्स 'खाण्यायोग्य' राहिल्याचे लक्षात आले. पाण्यासारख्या, फिकट (गुलाबी म्हणता येणार नाही अशा) रंगाच्या सोलकढीने झालेली निराशा पुढे चवीचे काय होणार याचे भाकीत वर्तविण्यास पुरेशी होती. वर्षभरातच एक उत्तम हाटेल व्यापारीकरणाच्या लाटेत वाहून गेले की काय, असे वाटते. (सिंधुदुर्गप्रेमी)बेसनलाडू

In reply to by विसोबा खेचर

धोंडोपंत 05/12/2007 - 13:38
तात्या, फोकलीच्या, सायबिणीत जातांना आम्हाला विसरू नकोस. बेसनलाडवापेक्षा आपल्या घराच्या ते जवळ आहे. तू गेल्यावेळी आला असतांना, आपण महाराष्ट्र बँकेसमोर पान खाऊन जिथे थुंकत उभे होतो, त्याच्या बरोब्बर समोर. आपला, (घाणेरडा) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

In reply to by विसोबा खेचर

धोंडोपंत 05/12/2007 - 14:01
अरे एवढं सगळं देणार असलास तर आपण साला झालं गेलं सगळं विसरून पुन्हा विनायकाशी दोस्ती करायला तयार आहोत! :) अगदी खरंच देवाच्यान! मस्करी नाय....! :) 'तात्या असं म्हणत होता' म्हणून वाटल्यास सांगून बघ त्याला! कोकणी माणूस आहे म्हणावं, मनात काही नसतं आमच्या! हे काय रे तात्या? काय वाचतोय आम्ही? एवढी अगतिकता? ????? तेही ज्या माणसाने इतके किडे केले त्याच्यासाठी ????? सर्कीटाची मेहनत पाण्यात गेली म्हणायची. आपला, (आश्चर्यचकित) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

किमयागार 05/12/2007 - 08:57
अध्यक्ष महोदय, भाईकाका पून्हा स्वप्नात आले तर त्यांना हा लेख जरूर वाचायला द्या हो! परत असे उठसुठ कुणाच्याही स्वप्नात कडमडणार नाहीत ही ग्यारंटी आमची. असे का म्हणून विचारताय? तुम्हाला फारसं पचत नाही, पण तरीही थोडं स्पष्टचं बोलतो हो! अहो काय ही बौद्धीक दिवाळखोरी?? माणूस 'ऍडव्हान्स' बुद्धीमत्तेचा नाही म्हणता?? अहो मग हे इतर प्राण्यांनी कशाला सांगायाला पाहिजे??? कै च्या कै!! ज्याला कुणाला शंका असेल त्याने आपला हा लेख वाचावा. आणि प्राण्यांना कुठे असता जात विचारता? अगदी बरोबर हो!! अल्सेशियन,पॉमेरियन, डॉबरमॅन ह्या तर माणसाच्याच जाती की!!उगीच नाही आम्ही आमच्या कार्यालयात बॉसला 'डॉबरमॅन' म्हणत!! तुम्ही कुठे कुठे चरता ह्यावरच जर लेख खरडायचा होता, तर तुमचे सामाज्ञ ज्ञान स्पष्ट करणारे हे जाती पाती आणि प्राण्यांचे भारूड कशाला हो? नाही का? तसेही तुम्ही कुठे कुठे चरता हे तुमच्याच लिखाणातून आम्ही पन्नासदा वाचले आहे. आता कंटाळा आला बुवा!! काही ताजे असेल तर लिहा. रौशनी सारखे चटकदार असेल अजूनच उत्तम!! आपलेच संकेतस्थळ आहे म्हणून लोकांना तीच शिळी तर्री पुन्हा उकळी मारून वाढायची, हे योग्य आहे का अध्यक्ष? -किगार *********************************************************** अल्कोहोलचा परिणाम दुसरे काय?

In reply to by किमयागार (verified= न पडताळणी केलेला)

विसोबा खेचर 05/12/2007 - 09:14
तुम्हाला फारसं पचत नाही, पण तरीही थोडं स्पष्टचं बोलतो हो! पचतं हो! आम्हाला सगळं पचतं! तुमच्या सारखे स्पष्ट बोलणारेदेखील आम्ही अनेकदा पचवले आहेत! किंबहुना तुम्ही केव्हा थुंकताय याची आम्ही वाटच पाहात होतो! :) तसेही तुम्ही कुठे कुठे चरता हे तुमच्याच लिखाणातून आम्ही पन्नासदा वाचले आहे. आता कंटाळा आला बुवा!! अहो मग नका ना वाचत जाऊ आमचे लेख! आपलेच संकेतस्थळ आहे म्हणून लोकांना तीच शिळी तर्री पुन्हा उकळी मारून वाढायची, हे योग्य आहे का अध्यक्ष? लोकांना आम्ही काय वाढायचं किंवा काय नाही हे आम्ही ठरवणार! आमचं लेखन वाचायचं किंवा नाही हे लोक ठरवतील! तात्या.

धोंडोपंत 05/12/2007 - 09:08
वा वा वा वा, तात्या अप्रतिम लेख. अभिनंदन. क्या बात है! अख्खा तात्या अस्सलपणे या लेखात उतरलाय. सागुती, सोलकढी आणि सुरमई म्हणजे आमचा ही जीव की प्राण हो. अहाहा !!!! तात्या, जग खरचं सुंदर आहे रे. गावाला झकास वाईचं ग्लासभर घेऊन त्यावर "बांगडोभाताचं "जेवण आणि त्यानंतर खळ्यातल्या बकुळीच्या झाडाखाली , खाटेवर लोळत आजूबाजूस पान-तंबाकूचे सडासंमार्जन , त्यानंतर झकास झोप. वा वा वा वा. सुख सुख म्हणतात ते हेच. आपला, (सुखासक्त) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

In reply to by धोंडोपंत

पुष्कर 06/12/2007 - 09:51
सडासंमार्जन हा शब्द वाचताना चुकून मी "स" आणि "सं " च्या जागांची अदलाबदल केली. पण पुन्हा एकदा नीट वाचले तेव्हा उलगडा झाला. साला आपल्याच मनात खोट :-) (आपल्याच लायनीत उभा असलेला) पुष्कराक्ष

जुना अभिजित 05/12/2007 - 10:00
एकदम झकास लेख. हैदराबादेतला हलीमसुद्धा चापून आलेलो आहे. तुम्ही म्हणता त्यात यत्किंचितही चूक नाही. जिथे जाऊ तिथलं बनून राहिलं की चेन्नैमध्येही अडचण येत नाही. मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित

नंदन 05/12/2007 - 10:49
लेख, तात्या. मटण-वडे, सुरमई, सोलकढी बरोबरच शिंदुदुर्गातल्या फणसाची भाजी, काकडीचा धोंडस, शेवेचे (खडखडे) लाडू, केळफुलाची भाजी, ओल्या काजूंची उसळ यासारख्या शाकाहारी पदार्थांनाही तोड नाही. बाकी सम्राट/चेतना/पंचवटी गौरव किंवा मंगळदास मार्केटजवळच्या राजधानीत वेगवेगळ्या फरसाणांपासून डाळ-ढोकली, हांडवो, उंधियो हादडणार्‍या तात्याभाई पटेल/मेह्ता आणि सोड्यांची खिचडी, कोलमीचं कालवण, बिरडं इ.मध्ये रमणार्‍या तात्या गुप्ते/प्रधानाची वाट पाह्तोय :) नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

In reply to by नंदन

बेसनलाडू 05/12/2007 - 10:54
शिंदुदुर्गात जाऊन शेवेचे लाडु वगैरे आठवले, पण मालवणचे खाजे नाहीत :( ये बात कुछ हजम नही हुई :( ('मालवणी'प्रेमी)बेसनलाडू

In reply to by नंदन

आनंदयात्री 05/12/2007 - 11:05
म्हणतो .... देशस्थ कुलकर्णी, जोशी व्हा की कधी, एक लेख होउन जाउद्या शाकाहारी .... काय म्हणता ? तसेच "ग्लेन फिडिच .." वैगेरे विषय पण अस्पर्शित आहे अजुन .... (ग्लेन फिडिच अन समजातीय पेयांवर लेखांची वाट पहाणारा) आनंदयात्री

In reply to by नंदन

विसोबा खेचर 05/12/2007 - 11:25
शिंदुदुर्गातल्या फणसाची भाजी, काकडीचा धोंडस, शेवेचे (खडखडे) लाडू, केळफुलाची भाजी, ओल्या काजूंची उसळ यासारख्या शाकाहारी पदार्थांनाही तोड नाही. क्या बात है नंदनशेठ, हे बाकी अगदी खरं! हे सगळं खाताना मी आलटून-पालटून 'अभ्यंकर-वालावलकर' असा असतो! :) बाकी सम्राट/चेतना/पंचवटी गौरव किंवा मंगळदास मार्केटजवळच्या राजधानीत वेगवेगळ्या फरसाणांपासून डाळ-ढोकली, हांडवो, उंधियो हादडणार्‍या तात्याभाई पटेल/मेह्ता हम्म! भातबाजारातल्या सुरती भोजनालयातील दूधपाक, पात्रा, डाळढोकली अने खमण! वा वा! नंदनसेठ, तमे एकदम चोक्कस बात करे छे! :) आणि सोड्यांची खिचडी, कोलमीचं कालवण, बिरडं इ.मध्ये रमणार्‍या तात्या गुप्ते/प्रधानाची वाट पाह्तोय :) हम्म! बाजीप्रभूचे इमान सांगी..:) बाकी ह्या सगळ्यासोबतच तात्या कारखानीसांना कानवलेही खूप प्रिय आहेत! :) साले कानवले करावेत तर कायस्थांनीच! ग्रँटरोडच्या बी मेरवान आणि मंडळी किंवा मेट्रो जवळील कयानी-बास्तानी मधला मावा केक, ब्रुम-मस्का, डब्बल आमलेट, आणि पावमस्का खातांना आपण 'तात्या इराणी' किंवा 'तात्या बाटलीवाला' असतो! :) क्रॉफर्ड मार्केट जवळील ग्रँट हाऊस कॅन्टीन मध्ये वर तळलेली हिरवी मिरची असलेला खिमा आणि सोबत पाव, किंवा तिकडचा झिंगा फ्राय राईस, किंवा गावठी कोंबडी खाताना मी ग्रॅटहाऊस समोरीलच पोलिस कमिशनरच्या हापिसातला अकाउंटस डिपार्टमेन्टचा हेडक्लार्क 'तात्या कानविंदे' असतो तर सायनच्या मॉडर्न लंच होम मध्ये पापलेट मच्छी कढी खातांना मी 'तात्या शेट्टी' असतो! 'तात्या दुबे' किंवा 'तात्या मिश्रा' बनून व्हीटी समोरील बोराबाजार स्ट्रीटच्या तोंडावरील 'पंचम पुरी' मध्ये पुरी पात्तळभाजी खायला किंवा फोर्टातल्या मथुराभुवनमधले पेढे आणि आटीव दूध प्यायला मजा येते! मित्तल टॉवरमधल्या २० मजल्यावरच्या एका मल्टीनॅशनल कंपणीचा शी ई ओ 'तात्या ओबेरॉय'बनून कुणा 'पायल वडेधरा' नावाच्या 'आयटम!' शेक्रेट्री सोबत नरीमन पॉईंटच्या स्टेटस मध्ये जेवायला खूप मजा येते तर म्हापश्यात सांजच्या टायमाला 'तात्या डिकास्टा' बनून म्हापश्यातच बनलेली देशी दारू प्ययला आणि 'तात्या चिखलीकर' बनून कर्लीचं कालवण खायला खूप मजा येते! :) आपला, (बहुजन समाजातला) तात्या.

रामराजे 05/12/2007 - 11:14
नमस्कार तात्या, फारच चमचमीत लेख लिहिलात हं अगदी..... वाचुनचं पोटात कावळे ओरडायला लागले! भाईंच्या 'माझे खाद्यजीवन' नंतर बर्‍याच दिवसांनी असं काहीतरी वाचायला मिळाले.

मंडळी, कालच माझ्या स्वप्नात भाईकाका आले होते. म्हणाले, "तात्या गधड्या, तुझं ते रौशनी वगैरे पुरे आता, काहीतरी चांगलं खाण्यापिण्यावर, संगीतावर लिही रे! मी ते वाचेन कौतुकाने!":) भाईकाकांनी आत्ताच मला सांगितल कि तात्या "सध्या" शब्द लिहायचा विसरला. मला तेव्हा जे लिहिता आल नाही ते सूक्ष्म लिंग रुप धारण करुन तात्या करवी आता लिहिन. प्रकाश घाटपांडे

ध्रुव 05/12/2007 - 13:17
वा वा तात्या, अगदी मनातले भाव लिहीलेत. पण खरं सांगतो, तुम्ही म्हणलात तसंच, जात बदलल्याशिवाय खाण्याची मजा नाही येत. तुमचा, -- (जातबदललेला)ध्रुव

झकासराव 05/12/2007 - 17:25
काय मस्ताड लेख आहे. तात्या लय भारी लिवलय. आज सकाळीच मी झणझणीत मिसळ चापली. त्यावर मागुन तर्री घेतली. तर तो हाटेलातला पोर्‍या घेवुन तर आला आणि मला म्हणाला सायेब तर्री आहे. सँपल नाही. त्यावर मी झकासराव पाटिल कोल्हापुरकर होतो म्हणुन असु दे वाढ असच म्हणालो. :) जात पात मानत नाही किंवा मानतो ह्यापेक्षा अस मानन आवडल :)

केशवसुमार 05/12/2007 - 18:06
डोळयाला त्रास आणि **** उपास अशी अवस्था झाली आहे हे वाचून. साला ह्या राणिच्या देशात जीभेचे भारी हाल हो..आणि आम्ही पडलो प्राण्याची प्रेते न खाणरे घासपूस वाले.. त्यात तात्या तुम्ही अस काहीतरी चमचमीत लिहा.. नोकरी गेली गा च्या गा त.. ...कधी एकदा परत येतोयं आणि ह्या चिभेचे चोचले भागवतो अस झालयं.. (प्राण्यांची प्रेते न खाणारा)केशवसुमार (तात्याशेठ लेख आवडला हे सांगणे न लगे)

विसुनाना 05/12/2007 - 19:30
वा! खावडीवरचा आणखी एक चविष्ट लेख. असला जिव्हा चाळवणारा लेख वाचून मलासुद्धा परत एकदा एकेक करून जातधर्म बदलायला लागणार. :) तात्याभाई शहा, तात्यामोशाय चट्टोपाध्याय, तात्यागारू रेड्डी या जातीप्रवेशाचे राह्यलेच की तात्या! आणि हो तात्या, भाईकाका कितीही म्हणाले तरी रोशनी मात्र सुरू राहू दे.

सुनील 06/12/2007 - 07:26
जुन्या हैद्राबादेत रोज्याच्या दिवसात मिळणारं हलीम! आहाहा.. काय विचारता मंडळी! गव्हाची कणीक आणि मटण वापरून केलेला गुरगुट्या भातासारखा हा एक अजब पदार्थ! मग मी 'तात्या खान' किंवा कुणी 'अस्लम मुहम्मद तात्या' बनतो आणि गरमागरम हलीम अगदी चवीचवीने आणि अलगदपणे चमचा चमचा जिभेवर ठेवतो! आहाहा काय साली चव असते हलीमला! तात्या, जरा हे वाचा (२ जाने २००६ ची पोस्ट). अगदी हनीफभाईसारखा नव्हे पण "खाणेबल" हलीम आम्हीदेखील बनवतो बरे का!! सध्या उसगावात आहे, एकदा ठाण्याल्या परतल्यावर खाऊ घालीन, अर्थात तुमची इच्छा असेल तर!!!! http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/91063.html?1156944743 सुनील (शेख)

प्राजु 06/12/2007 - 08:08
अगदी भरभरून लिहिलं आहे हो! तात्या, बरं थोडंच लिहीलं आता, नाहीतर.. लगेचची फ्लाईट पकडून भारतात यावं लागलं असतं मला हे सगळे खाण्यासाठी. अगदी छान झाला आहे हा लेख. एकदम प्रशस्त. कोल्हापूर मधल्या बिंदू चौकातल्या "जयहिंद दरबार" या हॉटेल मध्ये जाऊन एकदा तिथे मटण कबाब, कोल्हापूरी चिकन, तांबडा आणि पांधरा रस्सा चाखून या... पण तिथेही तात्या खान बनूनच जावं लागेल. :) तसेच, दिल्लीच्या करोलबाग च्या "काके दा ढाबा" मध्ये मस्त गरमा गरम तंदूर रोटी , कढाई पनीर आणि बेंगन दा भरता हे ही चाखून या.. तिथे मात्र तात्या सिंग किवा तात्या कौर बनून जावे लागेल... असाच आणखीही एखादा लेख येऊदे. * या खाण्या पिण्यासाठी रोशनीला नका विसरू. भाईकाका कधी पुन्हा आले स्वप्नात तर माझ्यातर्फे माफी मागा आणि रोशनी पूर्ण करा. - प्राजु.

विसोबा खेचर 06/12/2007 - 08:48
भरभरून प्रतिसाद देणार्‍या सर्व रसिक वाचक खवैय्या मंडळींचे अगदी पोटभऽऽर आभार मानतो...:) मिलिंदा, तुझ्या मित्रमंडळींची नांवं बाकी एकदम भारी आहेत! :) केशवसुमारा, मांसाहारी पदार्थांना तू बहाल केलेला 'प्राण्यांची प्रेते!' हा भयानक शब्द आवडला! :) नानासाहेब, आपण म्हणता त्याप्रमाणे तात्याभाई शहा, तात्यामोशाय चट्टोपाध्याय, तात्यागारू रेड्डी या जातीप्रवेशाचे उल्लेख राहिले खरे! विजयवाडा, गुंतूर इत्यादी ठिकाणी मी तात्यागारू रेड्डी बनून थोडीफार खादाडी केली आहे. सुनीलराव, अगदी हनीफभाईसारखा नव्हे पण "खाणेबल" हलीम आम्हीदेखील बनवतो बरे का!! सध्या उसगावात आहे, एकदा ठाण्याल्या परतल्यावर खाऊ घालीन, अर्थात तुमची इच्छा असेल तर!!!! अगदी अवश्य! आपल्या हातचं हलीम खायला मी अतिशय उत्सुक आहे. केव्हा परतताय उसगावातून? :) आणि माझी इच्छा का नसेल? कुणी प्रेमाने माझ्या आवडीचा पदार्थ करून खाऊ घालणार असेल तर त्याला 'नाही' म्हणण्याचा करंटेपणा मी कधीच करणार नाही! :) प्राजू, कोल्हापुरातल्या जयहिंद दरबारला एक दिवस नक्की भेट देईन. * या खाण्या पिण्यासाठी रोशनीला नका विसरू. भाईकाका कधी पुन्हा आले स्वप्नात तर माझ्यातर्फे माफी मागा आणि रोशनी पूर्ण करा. रौशनी जरूर पूर्ण करीन. आणि हो, माफीबिफी मागण्याइतपत भाईकाका रागावलेले नाहीत! :) नाहीतर.. लगेचची फ्लाईट पकडून भारतात यावं लागलं असतं मला हे सगळे खाण्यासाठी. लगेच निघून ये! नवर्‍याला म्हणावं, "तात्याच्या संगती समर्थ भोजनालयाच्या डेटवर जायचंय. चुपचाप परवानगी दे!" :) असो, सर्वांचे पुन्हा एक डाव, एक पळी आभार...! :) (अन्नपूर्णेचा भक्त) तात्या.

सर्किट 06/12/2007 - 09:22
मिलिंदा, तुझ्या मित्रमंडळींची नांवं बाकी एकदम भारी आहेत! :) आणि ती माझी सर्वात जवळची मित्रमंडळी आहेत, आजवर ! ह्यात आमच्या महादेव सातपैशाच्या घरच्या घुगर्‍यांचा उल्लेख राहिला. ऑक्टोबर नव्हेंबराकडे ह्य लोकांच्या शेतात पिकते. तेव्हा म्हादेव नेहमी शाळेत हजर नसायचा. त्याला एकदा विचारले, तेव्हा हे घुगर्‍यांचे गुपीत समजले. घुगर्‍या हा सर्वोत्कृष्ट पदार्थ म्हणजे त्या काळात शेतात पिकलेल्या सगळ्या धान्यांची एकत्रित केलेली उसळ.. गहू, डाळी, आणि सगळी द्विदल किंवा एकदल धान्ये ह्यांची घनघोर तिखट घालून केलेली उसळ म्हणजे घुगर्‍या..,... आमच्या म्हादेव सातपैशाबरोबर त्याच्या शेतात जावून ह्या घुगर्‍या त्याच्या आई-वडीलांसोबत काम करणार्‍या शेतमजुरांसोबत खाताना, त्यांच्या कष्टाचे चीज झाल्याची भावना त्यांच्या बोलण्यातून दिसणे, ह्यासारखे दुसरे भाग्य काय ? - सर्किट सातपैशे

यनावाला 08/12/2007 - 14:42
श्री. तात्या यांचा हा अप्रतिम लेख वाचताना पु.ल.देशपांडे यांच्या "माझे खाद्यजीवन " या लेखाची आठवण अपरिहार्यपणे होते. ज्याची अन्नावरची वासना उडाली आहे, ज्याला भूक लागत नाही, जेवण जात नाही अशा माणसाने जर हा लेख वाचायला घेतला तर वाचता वाचताच त्याचा जठराग्नी प्रदीप्त होत जाईल.लेख वाचून संपल्यावर तो एखाद्या चांगल्या हॉटेलात जेवण्यासाठी धाव घेईल. असे या लेखात शब्दसामर्थ्य आहे. श्री. तात्या यांचा खाद्यानुभव समृद्ध आहे.अनुभवाविना असे लेखन अशक्यच असते. पण अनुभव शब्दबद्ध करण्यासाठी प्रेरणा लागते. ती त्यांना पु.लं. कडून मिळाली. स्वप्नात येऊन त्यांनी लिहायला सांगितले असे तात्या म्हणतात ते खरेच असले पाहिजे. तुकारामांनी आपल्या अभंगरचनेविषयी म्हटले आहे: ......नामदेवे केले स्वप्नामाजी जागे | सवे येऊनिया पांडुरंगे | ......सांगितले काम करावे कवित्व | वाउगे निमित्य बोलों नये || ** आपला, स्वप्नविश्वासू यनावाला

In reply to by यनावाला

विसोबा खेचर 08/12/2007 - 22:34
ज्याची अन्नावरची वासना उडाली आहे, ज्याला भूक लागत नाही, जेवण जात नाही अशा माणसाने जर हा लेख वाचायला घेतला तर वाचता वाचताच त्याचा जठराग्नी प्रदीप्त होत जाईल.लेख वाचून संपल्यावर तो एखाद्या चांगल्या हॉटेलात जेवण्यासाठी धाव घेईल. असे या लेखात शब्दसामर्थ्य आहे. वा! वरील ओळी हीच मी या लेखाची पावती समजतो! धन्यवाद यनावालाशेठ... पण अनुभव शब्दबद्ध करण्यासाठी प्रेरणा लागते. ती त्यांना पु.लं. कडून मिळाली. अगदी खरं, गुरूशिवाय विद्या नाही! गुरूच्या आशीर्वादाशिवाय संगीत, चित्र, शिल्प, नाट्य, लेखन इत्यादी कुठल्याही कलेचा उत्तम अविष्कार करणे शक्य होत नाही. भाईकाकांचा माझ्यावर नेहमीच वरदहस्त राहावा आणि माझ्याकडूनही काही चांगलंचुंगलं लेखन व्हावं असं वाटतं! असो... आपला, (आभारी) तात्या.

तात्याची हि पोस्ट पुन्हा एकदा मिपा वर वाचुन छान वाटले, गूगल वर तात्याचा ब्लोग सापडला होता, तो वाचायला लागल्या पासून मी तात्याच्या लिखाणाची "Die Hard Fan" झाली आहे.
राम राम मंडळी, तसा मी जन्माने हिंदू बरं का! अगदी कोकणस्थ ब्राह्मण! पण एकूणच आपला जातीपातीवर, धर्मावर तसा विश्वास नाही! अहो नाहीतरी आपल्याला 'मनुष्य-प्राणी' असंच म्हटलं आहे. म्हणजे ऍडव्हान्स बुद्धीचे (म्हणजे 'प्रगत'मेंदू का काय ते म्हणतात ते हो! शिवाय आपला मेंदू 'प्रगत' वगैरे आहे हे आपणच ठरवलं, इतर प्राण्यांनी, वाघसिंह, कुत्रामांजर, एकपेशीय अमिबा वगैरे मंडळींनी ते अद्याप मान्य कुठे केलंय?! अहो सूक्ष्मदर्शक यंत्राशिवाय न दिसणार्‍या जंतूंमुळे आपल्याला साधी अमिबिक डिसेन्ट्री जरी झाली तरी आपण रात्रभर किमान दहा-पंधरा रेघोट्या तरी ओढतोच की!

सिद्धहस्त कवी, लेखक ,समीक्षक : प्रा. केशव मेश्राम

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे ·

आजानुकर्ण 01/12/2007 - 21:32
आक्रस्ताळेपणा न करता संयमित भाषेत लेखन करणारे लेखक. त्यांचे एक पुस्तक वाचले आहे. (नाव आठवत नाही.) शिवाय शालेय अभ्यासक्रमात त्यांचा एक धडाही होता. विनम्र श्रद्धांजली. - आजानुकर्ण

विसोबा खेचर 02/12/2007 - 00:30
बिरुटेसाहेब, प्रा केशव मेश्राम यांच्या साहित्यिक वाटचालीचा आपण मोजक्या शब्दात परंतु अत्यंत योग्य असा मागोवा घेतला आहे. मेश्रामसाहेबांच्या स्मृतीस माझीही विनम्र आदरांजली.... तात्या.

धोंडोपंत 02/12/2007 - 15:34
प्राध्यापक साहेब, सरांना आमची भावपूर्ण आदरांजली. एक निगर्वी, सात्विक आणि संयम ठेऊन लेखन करणारा प्रतिभावंत काळाच्या पडद्याआड गेला. आपला, (खिन्न) धोंडोपंत आपला लेख उत्तम झाला आहे. आपला, (वाचक) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

धोंडोपंत 02/12/2007 - 15:39
सरांना ज्ञानेश्वरीबद्दल अतीव प्रेम होते हे फार कमी लोकांना माहीत असेल. ज्ञानेश्वरीचा विषय निघाला की ते खुलून बोलत. त्यांचा ज्ञानेश्वरीचा व्यासंगही दांडगा होता. आपला, (वारकरी) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

In reply to by धोंडोपंत

सरांना ज्ञानेश्वरीबद्दल अतीव प्रेम होते हे फार कमी लोकांना माहीत असेल. धोंडोपंत, वाचकांची अभिरुची संकुचीत स्वरुपाची असु नये या मताचे आम्ही. त्यामुळेच हा विषय आम्ही येथे टंकीला. ज्ञानेश्वरीचा विषय निघाला की ते जसे खूलुन बोलत तसे ते तुकारामाचा विषय निघाला की, तब्येतीने बोलत. त्यांचा एक लेख आहे, 'तुकारामः समुहाचा वाटाड्या, आणि 'गाथा तुकारामांची' या शिर्षकाचा. ते म्हणतात ज्ञानेश्वर आणि तुकाराम यांच्या लोकप्रियतेचा एक निकष म्हणजे या संताचा अध्यात्मिक अविष्कार हा तर आहेच पण लौकिक जीवनातही टक्केटोणपे सहन करणा-या जनसामान्यांच्या अडीअडचणींशी असलेले त्यांचे नाते हे देखील आहे. त्यांच्याबद्दल त्यांनी इतके भरभरुने लिहिले आहे की, विचारु नका...! ते सुद्धा अनेकांना माहित नसेल. पंत, लिहू आम्ही त्याच्याबद्द्लही भविष्यात कोणत्यातरी निमित्ताने ..........!!! आपला. साहित्याचा वारकरी प्रा.डॉ.दिलीप बिरुटे.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अवलिया 19/07/2010 - 17:58
पंत, लिहू आम्ही त्याच्याबद्द्लही भविष्यात कोणत्यातरी निमित्ताने ..........!!! या आठवड्यात आषाढी एकादशी आहे. यापरते गोमटे निमित्त मिळणार नाही. वाट पाहात आहे.... विठठल ...विठठल.. !! --अवलिया आपला तो बाब्या दुस-याचं ते कार्ट, असं धो धो रण करणारं धोरण सगळ्यांचच असतं, आपल्यासाठी एक अन् दुस-यासाठी वेगळं :)

प्रमोद देव 02/12/2007 - 21:19
प्राध्यापक केशव मेश्राम ह्यांना माझीही श्रद्धांजली. मराठीतील माझे साहित्यवाचन अतिशय तुटपुंजे असल्यामुळे(आणि मराठी व्यतिरिक्त मी दुसर्‍या कोणत्याही भाषेतले काही वाचत नाही. का? अहो इथे समजतंय कुणाला?) मला स्वतःला प्रा.केशव मेश्राम सरांबद्दल विशेष माहिती नाही. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते एक वर्ष अध्यक्ष होते इतपतच त्यांची माहिती आहे. तेव्हा बिरुटेसाहेब आपल्यासारख्यांच्या लेखनातून आमच्यासारख्या अल्पवाचन असणार्‍या लोकांना अशीच माहिती वेळोवेळी मिळत राहो अशी विनंती करतो.

धोंडोपंत 03/12/2007 - 10:33
ते म्हणतात ज्ञानेश्वर आणि तुकाराम यांच्या लोकप्रियतेचा एक निकष म्हणजे या संताचा अध्यात्मिक अविष्कार हा तर आहेच पण लौकिक जीवनातही टक्केटोणपे सहन करणा-या जनसामान्यांच्या अडीअडचणींशी असलेले त्यांचे नाते हे देखील आहे. त्यांच्याबद्दल त्यांनी इतके भरभरुने लिहिले आहे की, विचारु नका...! ते सुद्धा अनेकांना माहित नसेल. वा वा प्राध्यापक साहेब, आपल्या लेखाची आतुरतेने वाट पहात आहे. दादांचा शेर आठवला ज्ञानियाचा वा तुक्याचा तोच माझा वंश आहे माझिया रक्तात थोडा ईश्वराचा अंश आहे...... ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, एकनाथ, चोखोबा, सेनामहाराज, निळोबा, मुक्ताई,जनाई यांच्याबद्दल जेवढे लिहाल तेवढा आम्हाला आनंद आहे, कारण ही आमची वंशावळ आहे असे आम्ही मानतो. झाडू संतांचे मारग | आडरानी भरले जग| उच्छिष्टाचा भाग | शेष उरला तो सेवू अर्थे लोपली पुराणे | नाश केला शब्दज्ञाने | विषयलोभी मने | साधना बुडविली पिटू भक्तिचा डांगोरा | कळीकाळासी दरारा | तुका म्हणे करा | जयजयकार आनंद हे आमचे जगण्याचे तत्वज्ञान आहे. त्यामुळेच दूरदर्शन वरील एखाद्या "पंचतारांकित" स्वामींपेक्षा - "ऊस डोंगा परि रस नोहे डोंगा काय भुललासी वरलीया रंगा ?" हे म्हणणारा आमचा चोखोबा आम्हाला "आपला" वाटतो. आपला, (संतचरणरज) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

मितभाषी 19/07/2010 - 17:11
दलित साहित्य, त्याच्या संकल्पना, त्या अनुषंगानेच्या चळवळी तसेच लोककलेच्या अनुभवाचे जागरुक मंथन त्यांनी केले.
हम्म्म.. मेश्रामसरांना नाशिकच्या साहित्यसंमेलनात पाहीले होते. एका पुस्तकाच्या स्टॉलवर बसलेले होते. एकदम साधा माणुस. विद्वत्तेचा, मोठेपणाचा कुठलाही आव नाही. नंदा मेश्रामांची 'मी नंदा' आताच वाचले. छान लिहिले आहे. मेश्रामसरांचे ही साहित्य वाचायचे आहे.

आजानुकर्ण 01/12/2007 - 21:32
आक्रस्ताळेपणा न करता संयमित भाषेत लेखन करणारे लेखक. त्यांचे एक पुस्तक वाचले आहे. (नाव आठवत नाही.) शिवाय शालेय अभ्यासक्रमात त्यांचा एक धडाही होता. विनम्र श्रद्धांजली. - आजानुकर्ण

विसोबा खेचर 02/12/2007 - 00:30
बिरुटेसाहेब, प्रा केशव मेश्राम यांच्या साहित्यिक वाटचालीचा आपण मोजक्या शब्दात परंतु अत्यंत योग्य असा मागोवा घेतला आहे. मेश्रामसाहेबांच्या स्मृतीस माझीही विनम्र आदरांजली.... तात्या.

धोंडोपंत 02/12/2007 - 15:34
प्राध्यापक साहेब, सरांना आमची भावपूर्ण आदरांजली. एक निगर्वी, सात्विक आणि संयम ठेऊन लेखन करणारा प्रतिभावंत काळाच्या पडद्याआड गेला. आपला, (खिन्न) धोंडोपंत आपला लेख उत्तम झाला आहे. आपला, (वाचक) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

धोंडोपंत 02/12/2007 - 15:39
सरांना ज्ञानेश्वरीबद्दल अतीव प्रेम होते हे फार कमी लोकांना माहीत असेल. ज्ञानेश्वरीचा विषय निघाला की ते खुलून बोलत. त्यांचा ज्ञानेश्वरीचा व्यासंगही दांडगा होता. आपला, (वारकरी) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

In reply to by धोंडोपंत

सरांना ज्ञानेश्वरीबद्दल अतीव प्रेम होते हे फार कमी लोकांना माहीत असेल. धोंडोपंत, वाचकांची अभिरुची संकुचीत स्वरुपाची असु नये या मताचे आम्ही. त्यामुळेच हा विषय आम्ही येथे टंकीला. ज्ञानेश्वरीचा विषय निघाला की ते जसे खूलुन बोलत तसे ते तुकारामाचा विषय निघाला की, तब्येतीने बोलत. त्यांचा एक लेख आहे, 'तुकारामः समुहाचा वाटाड्या, आणि 'गाथा तुकारामांची' या शिर्षकाचा. ते म्हणतात ज्ञानेश्वर आणि तुकाराम यांच्या लोकप्रियतेचा एक निकष म्हणजे या संताचा अध्यात्मिक अविष्कार हा तर आहेच पण लौकिक जीवनातही टक्केटोणपे सहन करणा-या जनसामान्यांच्या अडीअडचणींशी असलेले त्यांचे नाते हे देखील आहे. त्यांच्याबद्दल त्यांनी इतके भरभरुने लिहिले आहे की, विचारु नका...! ते सुद्धा अनेकांना माहित नसेल. पंत, लिहू आम्ही त्याच्याबद्द्लही भविष्यात कोणत्यातरी निमित्ताने ..........!!! आपला. साहित्याचा वारकरी प्रा.डॉ.दिलीप बिरुटे.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अवलिया 19/07/2010 - 17:58
पंत, लिहू आम्ही त्याच्याबद्द्लही भविष्यात कोणत्यातरी निमित्ताने ..........!!! या आठवड्यात आषाढी एकादशी आहे. यापरते गोमटे निमित्त मिळणार नाही. वाट पाहात आहे.... विठठल ...विठठल.. !! --अवलिया आपला तो बाब्या दुस-याचं ते कार्ट, असं धो धो रण करणारं धोरण सगळ्यांचच असतं, आपल्यासाठी एक अन् दुस-यासाठी वेगळं :)

प्रमोद देव 02/12/2007 - 21:19
प्राध्यापक केशव मेश्राम ह्यांना माझीही श्रद्धांजली. मराठीतील माझे साहित्यवाचन अतिशय तुटपुंजे असल्यामुळे(आणि मराठी व्यतिरिक्त मी दुसर्‍या कोणत्याही भाषेतले काही वाचत नाही. का? अहो इथे समजतंय कुणाला?) मला स्वतःला प्रा.केशव मेश्राम सरांबद्दल विशेष माहिती नाही. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते एक वर्ष अध्यक्ष होते इतपतच त्यांची माहिती आहे. तेव्हा बिरुटेसाहेब आपल्यासारख्यांच्या लेखनातून आमच्यासारख्या अल्पवाचन असणार्‍या लोकांना अशीच माहिती वेळोवेळी मिळत राहो अशी विनंती करतो.

धोंडोपंत 03/12/2007 - 10:33
ते म्हणतात ज्ञानेश्वर आणि तुकाराम यांच्या लोकप्रियतेचा एक निकष म्हणजे या संताचा अध्यात्मिक अविष्कार हा तर आहेच पण लौकिक जीवनातही टक्केटोणपे सहन करणा-या जनसामान्यांच्या अडीअडचणींशी असलेले त्यांचे नाते हे देखील आहे. त्यांच्याबद्दल त्यांनी इतके भरभरुने लिहिले आहे की, विचारु नका...! ते सुद्धा अनेकांना माहित नसेल. वा वा प्राध्यापक साहेब, आपल्या लेखाची आतुरतेने वाट पहात आहे. दादांचा शेर आठवला ज्ञानियाचा वा तुक्याचा तोच माझा वंश आहे माझिया रक्तात थोडा ईश्वराचा अंश आहे...... ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, एकनाथ, चोखोबा, सेनामहाराज, निळोबा, मुक्ताई,जनाई यांच्याबद्दल जेवढे लिहाल तेवढा आम्हाला आनंद आहे, कारण ही आमची वंशावळ आहे असे आम्ही मानतो. झाडू संतांचे मारग | आडरानी भरले जग| उच्छिष्टाचा भाग | शेष उरला तो सेवू अर्थे लोपली पुराणे | नाश केला शब्दज्ञाने | विषयलोभी मने | साधना बुडविली पिटू भक्तिचा डांगोरा | कळीकाळासी दरारा | तुका म्हणे करा | जयजयकार आनंद हे आमचे जगण्याचे तत्वज्ञान आहे. त्यामुळेच दूरदर्शन वरील एखाद्या "पंचतारांकित" स्वामींपेक्षा - "ऊस डोंगा परि रस नोहे डोंगा काय भुललासी वरलीया रंगा ?" हे म्हणणारा आमचा चोखोबा आम्हाला "आपला" वाटतो. आपला, (संतचरणरज) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

मितभाषी 19/07/2010 - 17:11
दलित साहित्य, त्याच्या संकल्पना, त्या अनुषंगानेच्या चळवळी तसेच लोककलेच्या अनुभवाचे जागरुक मंथन त्यांनी केले.
हम्म्म.. मेश्रामसरांना नाशिकच्या साहित्यसंमेलनात पाहीले होते. एका पुस्तकाच्या स्टॉलवर बसलेले होते. एकदम साधा माणुस. विद्वत्तेचा, मोठेपणाचा कुठलाही आव नाही. नंदा मेश्रामांची 'मी नंदा' आताच वाचले. छान लिहिले आहे. मेश्रामसरांचे ही साहित्य वाचायचे आहे.

                     प्रा. केशव मेश्राम यांची काही व्याख्याने ऐकण्याचा योग प्रबोधन वर्गाच्या निमित्ताने आम्हास आलेला आहे. अतिशय साधा माणूस. आपण मोठे साहित्यिक आहोत असा आव कधी दिसला नाही. दलित साहित्य, दलित चळवळ, आणि नवलेखकांना प्रेरणा देणारा साहित्यिक म्हणजे, प्रा. केशव मेश्राम. साठोत्तरी साहित्यानंतर ज्या विविध साहित्यप्रकारांनी जन्म घेतला आणि दलित साहित्याकडे वाचक जेव्हा कुतुहलाने पाहू लागला तेव्हा चळवळीला आणि दलित साहित्याला दिशा आणि गती देणारे जे साहित्यिक होते.

कन्नडा हाडु

आजानुकर्ण ·

विसोबा खेचर 28/11/2007 - 09:56
तू मारलेला प्रतिटोलाही आवडला! आम्हाला अशीच हेल्दी बॅटिंग पाहायला आवडते! एखाद्या वादाला नुसती शाब्दिक चर्चा करून उत्तर न देता कलेच्या माध्यमातूनच उत्तर देण्याची तुझी पद्धत मला अतिशय आवडली! अहो भाषा काय उर्दू असो, कन्नड असो, किंवा आणखी कुठली असो, आम्हा वाचकांना चांगलंचुंगलं वाचायला मिळाल्याशी कारण! :) बाय द वे, कन्नड भाषेबद्दलही आम्हाला प्रेम आहे. आमच्या गुरुजींची मातृभाषा आहे ती! :) असो, आत्ता गडबडीत आहे, गाण्याबद्दलचा प्रतिसाद सवडीने... आपला, (कर्णाचा फ्यॅन आणि अण्णांचा मानसशिष्य) तात्या.

धनंजय 28/11/2007 - 10:19
ಸುತರಾಂ ಉತ್ತಮ ಪ್ರಕಲ್ಪ, ಆಜಾನುಕರ್ಣವರು. कन्नडातले साहित्य मराठीत जरूर यावे. कन्नड भाषा गोव्याची आणि महाराष्ट्राची दुहेरी शेजारीण असून मला मुळीच कळत नाही, हे माझे दुर्भाग्य! "कानडा तो विठ्ठलू" म्हणून सोडून न देता त्याच्या भाषेत त्याच्याशी गप्पा मरता आल्या पाहिजेत नाही का? पण कन्नड शिकेस्तोवर तो तिकडे आपल्याला न सांगता काय काय खलबते करतो आहे, ते कोणीतरी अनुवाद करून बित्तंबातमी येथे पोचवावी. (आजानुकर्ण यांनी ही हेरगिरी पोचवल्यास हरकत नाही. नाहीतरी ते सुळके वगैरे चढतात, हा जनूबांडेपणा त्यांना सहज जमावा.) तमिळमध्ये भांडण करावे, कन्नडात भजन, मलयाळममध्ये कथन, आणि तेलुगुमध्ये प्रेम. चला, इथे कर्णांनी पत्ते पिसून कन्नडात प्रेम सुरू केले आहे (, आणि उर्दूत भांडण). :-)

सर्किट 28/11/2007 - 10:22
उर्दुत इश्क आणि शराब विषयीच सगळे असते, हे वाटणार्‍याने कन्नडातले इश्कविषयक साहित्यच मांडले आहे इथे ! काही अध्यात्म, देशप्रेम वगैरे इक्बाल सारखे ? येऊ द्यात ! - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

आजानुकर्ण 28/11/2007 - 10:29
हे गीत अध्यात्मिकच आहे. वरवर दिसणारा अर्थ व छुपा अर्थ वेगळा आहे हे आपल्यासारख्या जाणकारांस म्या पामराने स्पष्ट करावे काय? अगदीच उदा. द्यायचे म्हटले तरी मराठी वाचक आपल्या आवडत्या किंवा नावडत्या संकेतस्थळाविषयी हे गीत म्हणताहेत ही कल्पना केली तरी ओळ न ओळ लागू पडेल. पहा बरे अगदी चपखल बसणार्‍या ओळी:- तुझ्या ओठांवरील रंगांना तू न बोललेल्या शब्दांचा गोडवा आहे माझ्या हृदयातील पानांवर केवळ तुझ्याच स्वाक्षर्‍या आहेत तुझे नाव दैवाने माझ्या नशिबी लिहिलेले नसून मीच ते माझ्या हृदयात कोरले आहे तुला ह्याची कल्पना आहे का वेडे. माझे नाव एकदा तुझ्या मुखातून मला ऐकूदे - आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

सर्किट 28/11/2007 - 10:37
उदा. द्यायचे म्हटले तरी मराठी वाचक आपल्या आवडत्या किंवा नावडत्या संकेतस्थळाविषयी हे गीत म्हणताहेत ही कल्पना केली तरी ओळ न ओळ लागू पडेल. आता समजा "सर्किट" हा "एखाद्या" संकेतस्थळावर "खार खाऊन" आहे. तर मग.. तुला ह्याची कल्पना आहे का वेडे. माझे नाव एकदा तुझ्या मुखातून मला ऐकूदे असे त्याला अजीबात वाटत नाही ! कैच्या कै सांगताय राव तुम्ही ! हे कन्नड इश्काचेच गाणे आहे, हे कबूल करा की. असे लाजू नका ! - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

आजानुकर्ण 28/11/2007 - 10:48
सर्किट खार खाऊन असतील तर त्यांना पहिले कडवे लागू पडेल मला हे असे आज का वाटत आहे कोण जाणे की केवळ तूच एक माझ्यासाठी आहेस मायावी दुनियेतून खास माझ्यासाठीच तू आज आली आहेस हाय! काय गोड यातना आहे ही हे मुली मला मारून टाक बरे, उगीचच. थोडक्यात "जिंकू किंवा मरू" या देशप्रेमी भावनेचा पुरस्कार या पंक्तींमध्ये आहे. संपूर्ण गीत पहावे, केवळ एक कडवे घेतले तर अर्थ लावणे अवघड जाईल. सत्य हे नेहमी अंशाअंशाने प्रकट होत असते हे लक्षात ठेवावे. वन प्लस वन इज इक्वल टू मोअर दॅन टू हे तर माहितीच असेल. मटाच्या मराठीत यालाच "एक और एक ग्यारह" असे म्हणतात. - आजानुकर्ण

मनिष 28/11/2007 - 10:48
दुर्दैवाने काही लोकांच्या मते जगातील सर्वोत्कृष्ट साहित्य उजवीकडून डावीकडे लिहिण्यात येणार्‍या एका भाषेत निर्माण झाले आहे. मात्र आपल्याच भारतीय भाषाभगिनींमधील अनेक साहित्यकृतींकडे सामान्य जनतेचे दुर्लक्षच झाले आहे. हाय! "सर्वोत्कृष्ट" नाही पण उत्कृष्ट साहित्य आहे (सर्वोत्कृष्ट चा दावा कुठे केला?). कुठल्याही एका भाषेने सर्वोत्कृष्ट साहित्याचा दावा करू नये अशा मताचा मी आहे. शिवाय उर्दू ही एक अस्सल भारतीय भाषा आहे - तिला एका देशाशी बांधून घेणे हे उर्दूचे दुर्भाग्य आणि आपलेही.

In reply to by मनिष

आजानुकर्ण 28/11/2007 - 10:53
उर्दू अस्सल भारतीय भाषा असावी. लेखामध्ये "इतर भारतीय भाषाभगिनींमधील" अशी दुरुस्ती करतो. :) कोणत्याही भाषेला एका देशाशी किंवा राज्याशी बांधून घेणे हे त्या भाषेचे व भाषकांचे दुर्भाग्यच असते. - आजानुकर्ण

आजानुकर्ण 28/11/2007 - 10:59
http://www.youtube.com/?v=gDTQJs6LbHM http://www.youtube.com/watch?v=vLd4ChiNpYE&mode=related&search= दोन्हीपैकी एका ठिकाणी हे सुंदर गाणे ऐकता (व पाहता) येईल. कार्यालयात यूट्यूब प्रतिबंधित असल्याने खात्री करता आली नाही. :(( - आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

सागर 28/11/2007 - 19:48
कर्णराव (कन्नड राव लावलेला छान वाटतंया...), तुम्ही दिलेली लिंक काम करत आहे. आणि हे गाणे चक्क सोनू निगम याने गायलेले आहे... सर्वोत्कृष्ट कन्नड गाणे नॉन-कन्नड गायकाने गायिले आहे हे विशेष... गाणे पाहताना आणि ऐकतानाही भाषा कळत नसली तरी प्रणयाची नशा चढते यात काही संशय नाही... लय भारी गाणं हाय ... (हे गाणे ऐकून प्रितीमय झालेला ) सागर

धनंजय 28/11/2007 - 10:59
चित्रपट "मुंगारु मळे" मधील गाणे. कवी कोण? (जयन्त कायकिणी, कविराज, योगराज भट, शिव, पैकी एक) चित्रपटातला प्रसंग कर्ण सुचवतात तितका आध्यात्मिक रंगवला नाही, असे वाटते. पण आध्यात्मिक रंगवला असता तरी काही हरकत नाही.

मनिष 28/11/2007 - 11:00
तेच सांगत होतो मी! :) "हागे सुम्मने" म्हणजे "उगीचच" का? अवांतर : आमच्या शेजारचा लहान कन्नड मुलगा "मामा, तू 'कुंडी' म्हणू नकोस, मला सारखे हसायला येते" असे सांगायचा! :)

कर्णा, कन्नड भाषेतील गाण्याचा अनुवाद आवडला. मराठी साहित्यात तौलनिक साहित्याचा अभ्यास हा एक भाग आहे, आपण जर कन्नडी भाषा जाणता, तेव्हा त्या भाषेचा साहित्याचा इतर भाषेशी तौलनिक अभ्यास इथे अन्य लेखात दिला तर आजच्या अनुवादाइतकाच आनंद होईल. तुटिगळा हुवलि... आडद मातिना सिहियिदे मनसिना पुटदलि..केवला निन्नदे सहियिदे हण्णेयलि बरेयदा निन्ना हेसरा... हृदयदि नाने कोरेदिरुवे निननुंटे इदरा कल्पने नन्न हेसरा कोगे ओम्मे... हागे सुम्मने याचा अनुवाद आवडला ! :) अवांतर :- माझ्या संगणकावर कन्नडी भाषेऐवजी चौकोने डबे दिस्ताहेत. दिसले असते तरी वाचता येत नाही तो भाग वेगळा.पण दिसावे यासाठी काय करावे लागेल.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आशु जोग 11/04/2013 - 23:52
वा छान पूर्वी 'आप्तमित्र' पाहिला होता थिएटरला जाऊन पण नंतर त्यावर आलेला हिंदी भूलभूलैय्या त्यापुढे अगदीच हे वाटला.

अभ्या.. 25/04/2017 - 11:54
वाचनखुणा आल्या अन माझ्या पहिल्यापहिल्या वाचनखुणेची आठवण झाली. मस्तच एकदम कर्णराव. पिक्चर, गाणे अन लेखन प्रतिसाद सगळेच भारी. बादवे सिक्वल आलाय्/येतोय मंगारु मळे चा. गणेशच आहे हिरो. पूजा गांधी मात्र नाहीये.

सिरुसेरि 25/04/2017 - 20:33
सोनु निगमने गायलेले "निन्दिन दले " हे गाणे छान आहे . ----- https://www.youtube.com/watch?v=-xmRjO2G05c --"तमिळमध्ये भांडण करावे, कन्नडात भजन, मलयाळममध्ये कथन, आणि तेलुगुमध्ये प्रेम. "---- काहि जणांना या चारही भाषा येत असतात . उदा. - https://www.youtube.com/watch?v=gLSVzz6piJU

विसोबा खेचर 28/11/2007 - 09:56
तू मारलेला प्रतिटोलाही आवडला! आम्हाला अशीच हेल्दी बॅटिंग पाहायला आवडते! एखाद्या वादाला नुसती शाब्दिक चर्चा करून उत्तर न देता कलेच्या माध्यमातूनच उत्तर देण्याची तुझी पद्धत मला अतिशय आवडली! अहो भाषा काय उर्दू असो, कन्नड असो, किंवा आणखी कुठली असो, आम्हा वाचकांना चांगलंचुंगलं वाचायला मिळाल्याशी कारण! :) बाय द वे, कन्नड भाषेबद्दलही आम्हाला प्रेम आहे. आमच्या गुरुजींची मातृभाषा आहे ती! :) असो, आत्ता गडबडीत आहे, गाण्याबद्दलचा प्रतिसाद सवडीने... आपला, (कर्णाचा फ्यॅन आणि अण्णांचा मानसशिष्य) तात्या.

धनंजय 28/11/2007 - 10:19
ಸುತರಾಂ ಉತ್ತಮ ಪ್ರಕಲ್ಪ, ಆಜಾನುಕರ್ಣವರು. कन्नडातले साहित्य मराठीत जरूर यावे. कन्नड भाषा गोव्याची आणि महाराष्ट्राची दुहेरी शेजारीण असून मला मुळीच कळत नाही, हे माझे दुर्भाग्य! "कानडा तो विठ्ठलू" म्हणून सोडून न देता त्याच्या भाषेत त्याच्याशी गप्पा मरता आल्या पाहिजेत नाही का? पण कन्नड शिकेस्तोवर तो तिकडे आपल्याला न सांगता काय काय खलबते करतो आहे, ते कोणीतरी अनुवाद करून बित्तंबातमी येथे पोचवावी. (आजानुकर्ण यांनी ही हेरगिरी पोचवल्यास हरकत नाही. नाहीतरी ते सुळके वगैरे चढतात, हा जनूबांडेपणा त्यांना सहज जमावा.) तमिळमध्ये भांडण करावे, कन्नडात भजन, मलयाळममध्ये कथन, आणि तेलुगुमध्ये प्रेम. चला, इथे कर्णांनी पत्ते पिसून कन्नडात प्रेम सुरू केले आहे (, आणि उर्दूत भांडण). :-)

सर्किट 28/11/2007 - 10:22
उर्दुत इश्क आणि शराब विषयीच सगळे असते, हे वाटणार्‍याने कन्नडातले इश्कविषयक साहित्यच मांडले आहे इथे ! काही अध्यात्म, देशप्रेम वगैरे इक्बाल सारखे ? येऊ द्यात ! - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

आजानुकर्ण 28/11/2007 - 10:29
हे गीत अध्यात्मिकच आहे. वरवर दिसणारा अर्थ व छुपा अर्थ वेगळा आहे हे आपल्यासारख्या जाणकारांस म्या पामराने स्पष्ट करावे काय? अगदीच उदा. द्यायचे म्हटले तरी मराठी वाचक आपल्या आवडत्या किंवा नावडत्या संकेतस्थळाविषयी हे गीत म्हणताहेत ही कल्पना केली तरी ओळ न ओळ लागू पडेल. पहा बरे अगदी चपखल बसणार्‍या ओळी:- तुझ्या ओठांवरील रंगांना तू न बोललेल्या शब्दांचा गोडवा आहे माझ्या हृदयातील पानांवर केवळ तुझ्याच स्वाक्षर्‍या आहेत तुझे नाव दैवाने माझ्या नशिबी लिहिलेले नसून मीच ते माझ्या हृदयात कोरले आहे तुला ह्याची कल्पना आहे का वेडे. माझे नाव एकदा तुझ्या मुखातून मला ऐकूदे - आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

सर्किट 28/11/2007 - 10:37
उदा. द्यायचे म्हटले तरी मराठी वाचक आपल्या आवडत्या किंवा नावडत्या संकेतस्थळाविषयी हे गीत म्हणताहेत ही कल्पना केली तरी ओळ न ओळ लागू पडेल. आता समजा "सर्किट" हा "एखाद्या" संकेतस्थळावर "खार खाऊन" आहे. तर मग.. तुला ह्याची कल्पना आहे का वेडे. माझे नाव एकदा तुझ्या मुखातून मला ऐकूदे असे त्याला अजीबात वाटत नाही ! कैच्या कै सांगताय राव तुम्ही ! हे कन्नड इश्काचेच गाणे आहे, हे कबूल करा की. असे लाजू नका ! - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

आजानुकर्ण 28/11/2007 - 10:48
सर्किट खार खाऊन असतील तर त्यांना पहिले कडवे लागू पडेल मला हे असे आज का वाटत आहे कोण जाणे की केवळ तूच एक माझ्यासाठी आहेस मायावी दुनियेतून खास माझ्यासाठीच तू आज आली आहेस हाय! काय गोड यातना आहे ही हे मुली मला मारून टाक बरे, उगीचच. थोडक्यात "जिंकू किंवा मरू" या देशप्रेमी भावनेचा पुरस्कार या पंक्तींमध्ये आहे. संपूर्ण गीत पहावे, केवळ एक कडवे घेतले तर अर्थ लावणे अवघड जाईल. सत्य हे नेहमी अंशाअंशाने प्रकट होत असते हे लक्षात ठेवावे. वन प्लस वन इज इक्वल टू मोअर दॅन टू हे तर माहितीच असेल. मटाच्या मराठीत यालाच "एक और एक ग्यारह" असे म्हणतात. - आजानुकर्ण

मनिष 28/11/2007 - 10:48
दुर्दैवाने काही लोकांच्या मते जगातील सर्वोत्कृष्ट साहित्य उजवीकडून डावीकडे लिहिण्यात येणार्‍या एका भाषेत निर्माण झाले आहे. मात्र आपल्याच भारतीय भाषाभगिनींमधील अनेक साहित्यकृतींकडे सामान्य जनतेचे दुर्लक्षच झाले आहे. हाय! "सर्वोत्कृष्ट" नाही पण उत्कृष्ट साहित्य आहे (सर्वोत्कृष्ट चा दावा कुठे केला?). कुठल्याही एका भाषेने सर्वोत्कृष्ट साहित्याचा दावा करू नये अशा मताचा मी आहे. शिवाय उर्दू ही एक अस्सल भारतीय भाषा आहे - तिला एका देशाशी बांधून घेणे हे उर्दूचे दुर्भाग्य आणि आपलेही.

In reply to by मनिष

आजानुकर्ण 28/11/2007 - 10:53
उर्दू अस्सल भारतीय भाषा असावी. लेखामध्ये "इतर भारतीय भाषाभगिनींमधील" अशी दुरुस्ती करतो. :) कोणत्याही भाषेला एका देशाशी किंवा राज्याशी बांधून घेणे हे त्या भाषेचे व भाषकांचे दुर्भाग्यच असते. - आजानुकर्ण

आजानुकर्ण 28/11/2007 - 10:59
http://www.youtube.com/?v=gDTQJs6LbHM http://www.youtube.com/watch?v=vLd4ChiNpYE&mode=related&search= दोन्हीपैकी एका ठिकाणी हे सुंदर गाणे ऐकता (व पाहता) येईल. कार्यालयात यूट्यूब प्रतिबंधित असल्याने खात्री करता आली नाही. :(( - आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

सागर 28/11/2007 - 19:48
कर्णराव (कन्नड राव लावलेला छान वाटतंया...), तुम्ही दिलेली लिंक काम करत आहे. आणि हे गाणे चक्क सोनू निगम याने गायलेले आहे... सर्वोत्कृष्ट कन्नड गाणे नॉन-कन्नड गायकाने गायिले आहे हे विशेष... गाणे पाहताना आणि ऐकतानाही भाषा कळत नसली तरी प्रणयाची नशा चढते यात काही संशय नाही... लय भारी गाणं हाय ... (हे गाणे ऐकून प्रितीमय झालेला ) सागर

धनंजय 28/11/2007 - 10:59
चित्रपट "मुंगारु मळे" मधील गाणे. कवी कोण? (जयन्त कायकिणी, कविराज, योगराज भट, शिव, पैकी एक) चित्रपटातला प्रसंग कर्ण सुचवतात तितका आध्यात्मिक रंगवला नाही, असे वाटते. पण आध्यात्मिक रंगवला असता तरी काही हरकत नाही.

मनिष 28/11/2007 - 11:00
तेच सांगत होतो मी! :) "हागे सुम्मने" म्हणजे "उगीचच" का? अवांतर : आमच्या शेजारचा लहान कन्नड मुलगा "मामा, तू 'कुंडी' म्हणू नकोस, मला सारखे हसायला येते" असे सांगायचा! :)

कर्णा, कन्नड भाषेतील गाण्याचा अनुवाद आवडला. मराठी साहित्यात तौलनिक साहित्याचा अभ्यास हा एक भाग आहे, आपण जर कन्नडी भाषा जाणता, तेव्हा त्या भाषेचा साहित्याचा इतर भाषेशी तौलनिक अभ्यास इथे अन्य लेखात दिला तर आजच्या अनुवादाइतकाच आनंद होईल. तुटिगळा हुवलि... आडद मातिना सिहियिदे मनसिना पुटदलि..केवला निन्नदे सहियिदे हण्णेयलि बरेयदा निन्ना हेसरा... हृदयदि नाने कोरेदिरुवे निननुंटे इदरा कल्पने नन्न हेसरा कोगे ओम्मे... हागे सुम्मने याचा अनुवाद आवडला ! :) अवांतर :- माझ्या संगणकावर कन्नडी भाषेऐवजी चौकोने डबे दिस्ताहेत. दिसले असते तरी वाचता येत नाही तो भाग वेगळा.पण दिसावे यासाठी काय करावे लागेल.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आशु जोग 11/04/2013 - 23:52
वा छान पूर्वी 'आप्तमित्र' पाहिला होता थिएटरला जाऊन पण नंतर त्यावर आलेला हिंदी भूलभूलैय्या त्यापुढे अगदीच हे वाटला.

अभ्या.. 25/04/2017 - 11:54
वाचनखुणा आल्या अन माझ्या पहिल्यापहिल्या वाचनखुणेची आठवण झाली. मस्तच एकदम कर्णराव. पिक्चर, गाणे अन लेखन प्रतिसाद सगळेच भारी. बादवे सिक्वल आलाय्/येतोय मंगारु मळे चा. गणेशच आहे हिरो. पूजा गांधी मात्र नाहीये.

सिरुसेरि 25/04/2017 - 20:33
सोनु निगमने गायलेले "निन्दिन दले " हे गाणे छान आहे . ----- https://www.youtube.com/watch?v=-xmRjO2G05c --"तमिळमध्ये भांडण करावे, कन्नडात भजन, मलयाळममध्ये कथन, आणि तेलुगुमध्ये प्रेम. "---- काहि जणांना या चारही भाषा येत असतात . उदा. - https://www.youtube.com/watch?v=gLSVzz6piJU
दुर्दैवाने काही लोकांच्या मते जगातील सर्वोत्कृष्ट साहित्य उजवीकडून डावीकडे लिहिण्यात येणार्‍या एका भाषेत निर्माण झाले आहे. मात्र आपल्याच इतर भारतीय भाषाभगिनींमधील अनेक साहित्यकृतींकडे सामान्य जनतेचे दुर्लक्षच झाले आहे. हाय! उदा. कन्नड भाषेतील खालील लोकप्रिय गाणे पहा. (बहुतेकांना नुसतेच पहावे लागेल, वाचता येणार नाही. पुन्हा एकदा हाय!) आम्हाला संपूर्ण कल्पना आहे की कन्नड भाषेतील उच्चारांचा गोडवा देवनागरीमध्ये उतरणे शक्य नाही. उदा पत्नी आपल्या पतिला "री" अशी जी गोड लाडिक हाक मारते त्याची री मराठीत ओढता किंवा लिहिता येणे सर्वस्वी कठीण. पण व्याभिचारी आस्वादाला आमचा पाठिंबा आहे.