Skip to main content

साहित्यिक

कवितेचे गाव

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी गुरुवार, 30/04/2009 10:15 या दिवशी प्रकाशित केले.
ऑरकुट वर आम्हा कविचि एक कवितेचे गाव नावाचि कम्युनिटी आहे..ज्याचे साधारण १८५ सभासद आहेत..या कम्युनिटी तर्फे खास ब्रेल लिपितुन अंध मुलांसाठी कविता संग्रह व सी.डी चे प्रकाशन दिनांक ३ मे रोजि होणार आहे..

शीत गोडाऊन..

लेखक प्राजु यांनी मंगळवार, 14/04/2009 23:37 या दिवशी प्रकाशित केले.
काय!!!! समजलं नाही ना, नक्की काय नाव आहे लेखाचं?? सांगते. मित्रहो, बर्‍याच वर्षांपूर्वी, म्हणजे साधारण ३० एक वर्षापूर्वी, दूध नासण्याचे प्रकार फार होत होते. मग गृहीणी, बाया-बापड्या, नोकरदार स्त्रीया दूधाचं विरझण लावायच्या आणि मग नंतर त्याचं ताक, लोणी शेवटी तूप. घरात माणसंही भरपूर होती.. आणि डायटींगची ओझी नसल्याने "अरे घे रे भरपूर तूप" असं सर्वसाधारण प्रकृतीच्या माणसाला आग्रहाने सांगितलं जायचं. केवळ दूधाचंच नव्हे.. तर भाज्या, फळे, आमटी.. तोंडीलावणी. या सगळ्याचीच सांगता कामवालीला देऊन, नाहीतर थलीपीठात बेमालूम पणे घालून नवा पदार्थ बनवण्यात व्हायची. ..

तु !

लेखक दशानन यांनी शनिवार, 04/04/2009 09:41 या दिवशी प्रकाशित केले.
एका प्रेमवीराची मानसीक अवस्था जेव्हा त्याची ती त्याला असेच मध्ये सोडून जाते तेव्हा तो प्रेमवीर काय विचार करत असेल ह्यांची एक कल्पनामात्र... ************************************ किती सोपा शब्द आहे नाही, पण ह्यांचा अर्थ माझ्यापेक्षा कोण जाणेल.. ह्या शब्दांचे! तुझ्या शिवाय माझे अस्तिव काय ?

थोरांची ओळख ... महान साहित्यिक 'जालिंदर जलालाबादी'

लेखक भडकमकर मास्तर यांनी बुधवार, 01/04/2009 20:58 या दिवशी प्रकाशित केले.
थोरांची ओळख जालिंदर जलालाबादी : या सदरामधून आठवणीच्या पडद्याआड गेलेल्या काही महत्त्वाच्या साहित्यिकांच्या कामगिरीची ओळख करून देणे, हा उद्देश आहे. जालिंदर जलालाबादी हे साठच्या दशकात लिहायला सुरुवात केलेले महत्त्वाचे विद्रोही कवी आणि लेखक. पुढे त्यांनी जगभर विशेषत: अफ़्रिकेमध्ये मराठी विद्रोही लेखनाचा झेंडा फ़डकावत ठेवला. त्यांचे कुटुंब मूळचे अफ़गाणिस्तानचे... फ़ाळणीमध्ये त्यांचे कुटुंबीय पळून भारतात आले...त्यांची अफ़ूची शेती होती.जगभर पसरलेला व्यापार होता. पण पुढे कुटुंबीय महाराष्ट्रात स्थायिक झाल्यावर जालिंदरजींचा जन्म झाला.

मनाच्या कुपितले - स्टेज आणि मी

लेखक विनायक पाचलग यांनी सोमवार, 30/03/2009 00:05 या दिवशी प्रकाशित केले.
मनाच्या कुपितले या सदरातला हा पंधरावा आणि अंतिम लेख
मी आणि स्टेज
(माझा आत्तापर्यंत झालेला स्टेजप्रवास) तशी अंगात स्टेजवर जावुन बडबडायची होउस दांडगी ,त्यामुळे दिसली स्पर्धा की घे भाग अस नेहमीच व्ह्यायच(नंबर यायचा नाही हा भाग सोडा,पण बोंबलायचो)अगदी बालवाडी पासुन .तेव्हाचे फोटो अजुन आहेत, आता ते पाहिल्यावर माझे मलाच हसु येते पण चालायचेच स्वतःवर हसण्यात जी मजा असते ती दुसर्‍याला हसण्यात नाही हे मात्र खरे ..असो , तर असे करत मी ४थीत आलो ,आणि कधी नव्हे ते मला शाळेसमोर भाषण करायची संधी मिळाली विषय होता ल

मनाच्या कुपितले-सिंदबाद आणि परिक्षा

लेखक विनायक पाचलग यांनी शुक्रवार, 27/03/2009 14:45 या दिवशी प्रकाशित केले.
मनाच्या कुपितले या सदरातला हा १४वा लेख (गुढी पाडव्यानिमित्य प्रकाशित) रामराम सर्वाना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा या वर्षाच्या कशा शुभेच्छा द्याव्यात ते समजत नव्हते म्हणून म्हणले एक लेखच लिहु त्यातला त्यात सर्वाना आवडलेला माझा लेख म्हणजे सिंदबाद कोल्हापुरात म्हणूनच आज सिंदबादला सफरीवर घेवुन जातोय पुन्हा एकदा ..........सिंदबाद शाळेत तर सिंदबाद कोल्हापुरात खुप दिवस राहिला होता साहजीकच या काळात दहावी बारावीच्या परीक्षा ,इतरांच्या वार्षीक परीक्षा इत्यादी आलेच . नेहमी प्रमाणे कर्मधर्म संयोगाने तो तेथे प

मनाच्या कुपितले-पाऊस

लेखक विनायक पाचलग यांनी बुधवार, 25/03/2009 13:44 या दिवशी प्रकाशित केले.
मनाच्या कुपितले या सदरातला हा सलग तेरावा लेख पाऊस दाटलेला माझ्या घरावरीही हा काल हे गाणे पुन्हा ऐकले. ऐकून बरे वाटले बाकी मी मराठी गाण्यांचा डाय हार्ड फॅन आहे हे तुम्ही जाणताच, त्यामुळे असे अर्थवाही, माझ्यासारखी पाल्हाळ न लावता थोडक्यात अर्थ सांगणारे गाणे आवडणारच ना , बाकी मी काल झालेल्या पहिल्या पावसात देखील मनसोक्त भिजलो आता टाइप करताना देखील १० -१५ दा शिंकतोय. हा आता तुम्हाला हा प्रश्न पडला असणार म्हणा की तू पावसात भिजलास त्याचा आम्हाला काय फायदा. तुझ्या अंगात मस्ती होती म्हणून भिजलास आता भोग फळ कर्माची.