मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ताडोबाचं जंगल आणि टायगर सफारी!!!!!!!!!

स्मिता दत्ता ·

मस्त भटकंती!! पण फोटोंशिवाय मजा नाही जंगलाबद्दल वाचायला. विशेषतः वाघांबद्दल बोलायचे तर फोटो हवेतच. नसेल तरी नुसते जंगलाचे फोटोही चालतील.

dadabhau 23/08/2023 - 19:18
ते बाकी सगळं जावू द्या.. पर्यटकांच्या उघड्या जीप्सयांवर एकदा तरी वाघाने उडी मारावी अशी खूप इच्छा आहे.. सुरक्षेसाठी जाळ्या लावाव्यात हा साधा common sense जर वन खात्याला किव्वा पर्यटकांना ही सुचत नसेल तर वाघानेच आता पुढाकार घ्यावा..

MipaPremiYogesh 23/08/2023 - 21:55
मस्त भटकंती झाली. मला तर वाटते IT चे काम बंद करून कायम स्वरूपी गाईड म्हणून काम करावे :) माया चा प्रॉब्लेम थोडा वेगळा आहे. ती ज्या भागात राहते तो एकदम कोर आणि महत्वाचा आहे आणि सगळ्या वाघांना तिच्या भागात वर्चस्व करायचे असते म्हणून तिचे पिल्ले वाचत नाहीत. ती खूप वेग वेगळ्या युक्त्या करते वाचवण्यासाठी तिला pls careless म्हणू नका आणि aggressive तर अजिबात नाहीये. अगदी गाडीच्या जवळून बिनधास्त चालते कोणाला काही न करता . त्या दिवशीचा incidence वेगळा होता एकतर तिच्या bacchyana वाघाने मारले होते आणि त्यातून ती वन कर्मचारी डायरेक्ट तिच्या बाजूला गेली म्हणून तिने हल्ला केला, तरी लोकं सांगत होती तिला कि माया इकडे बसली आहे पण तिने लक्ष दिले नाही

In reply to by MipaPremiYogesh

मित्रहो 24/08/2023 - 11:16
माया त्रास देत नाही हे खरे आहे. त्या तुलनेत मटकासुर खूप Aggressive . आता तो आहे की नाही माहिती नाही. आम्ही जवळ जवळ पंधरा मिनिटे बघितला होता. बाकी पुण्याहून इतक्या लांब ताडोब्याला मंडळी जातात त्यांनी अजून पुढे दोन तास जाऊन मार्कंड्याचे मंदिर बघावे. मंदिर खूप सुंदर आहे. नदिच्या किनाऱ्यावर आहे. तिथे कुणी गाईड असेल तर छान असते. चंद्रपूर जिल्ह्यात काही थोडा भाग सोडला तर आदिवासी भाग फारसा नाही. गडचिरोली जिल्हा वेगळा झाल्यापासून बराच आदिवासी भाग गडचिरोली जिल्ह्यात गेला. चंद्रपूर जिल्ह्याला शाप म्हणायचे की वर ते माहिती नाही परंतु चंद्रपूर जिल्ह्यात खूप जास्ती खाणी (Opencast सुद्धा) आहेत. आणि चंद्रपूरचे औष्णिक उर्जा केंद्र यामुळे वातावरणात धुळ आहे. तसेच लवकर थंड होत नाही.

In reply to by मित्रहो

MipaPremiYogesh 24/08/2023 - 15:12
मटकासुर तर अजून शांत आहे (होता ) , निवांत गोव्या च्या लोकांसारखा सुशेगात ...माझा आवडता वाघ , खूप हुशार...सध्या अधून मधून दिसतो एकदम गावाच्या टोकाला आहे. मंदिर कुठे आहे

In reply to by MipaPremiYogesh

मित्रहो 24/08/2023 - 16:23
मार्कंडा मंदिर मूल चामोर्शी या रोडवरुन आत गेल्यावर आहे. चंद्रपूरवरुन साधारण दोन तास लागतात. मंदिर सुंदर आहे. मला वाटते इथे प्रचेतस यांनी त्याची पूर्ण माहिती देणारा लेख लिहिला होता बहुतेक. मटकासुराने हमला केल्याच्या बातम्या आधी वाचल्या होत्या.

गोरगावलेकर 24/08/2023 - 10:45
वर्णनआवडले. फोटो मात्र हवे होते. आत मध्ये मोबाईल अलाऊड नाहीत त्यामुळे ते घेतलेच नाहीत. यामुळे फोटो घेता आले नसावेत किंवा मिपावर फोटो चढवणे जमले नसावे. कोणाची तरी मदत घ्या. लेख भटकंती विभागात हलवला गेल्यास अजूनही फोटो देता येतील.

मस्त भटकंती!! पण फोटोंशिवाय मजा नाही जंगलाबद्दल वाचायला. विशेषतः वाघांबद्दल बोलायचे तर फोटो हवेतच. नसेल तरी नुसते जंगलाचे फोटोही चालतील.

dadabhau 23/08/2023 - 19:18
ते बाकी सगळं जावू द्या.. पर्यटकांच्या उघड्या जीप्सयांवर एकदा तरी वाघाने उडी मारावी अशी खूप इच्छा आहे.. सुरक्षेसाठी जाळ्या लावाव्यात हा साधा common sense जर वन खात्याला किव्वा पर्यटकांना ही सुचत नसेल तर वाघानेच आता पुढाकार घ्यावा..

MipaPremiYogesh 23/08/2023 - 21:55
मस्त भटकंती झाली. मला तर वाटते IT चे काम बंद करून कायम स्वरूपी गाईड म्हणून काम करावे :) माया चा प्रॉब्लेम थोडा वेगळा आहे. ती ज्या भागात राहते तो एकदम कोर आणि महत्वाचा आहे आणि सगळ्या वाघांना तिच्या भागात वर्चस्व करायचे असते म्हणून तिचे पिल्ले वाचत नाहीत. ती खूप वेग वेगळ्या युक्त्या करते वाचवण्यासाठी तिला pls careless म्हणू नका आणि aggressive तर अजिबात नाहीये. अगदी गाडीच्या जवळून बिनधास्त चालते कोणाला काही न करता . त्या दिवशीचा incidence वेगळा होता एकतर तिच्या bacchyana वाघाने मारले होते आणि त्यातून ती वन कर्मचारी डायरेक्ट तिच्या बाजूला गेली म्हणून तिने हल्ला केला, तरी लोकं सांगत होती तिला कि माया इकडे बसली आहे पण तिने लक्ष दिले नाही

In reply to by MipaPremiYogesh

मित्रहो 24/08/2023 - 11:16
माया त्रास देत नाही हे खरे आहे. त्या तुलनेत मटकासुर खूप Aggressive . आता तो आहे की नाही माहिती नाही. आम्ही जवळ जवळ पंधरा मिनिटे बघितला होता. बाकी पुण्याहून इतक्या लांब ताडोब्याला मंडळी जातात त्यांनी अजून पुढे दोन तास जाऊन मार्कंड्याचे मंदिर बघावे. मंदिर खूप सुंदर आहे. नदिच्या किनाऱ्यावर आहे. तिथे कुणी गाईड असेल तर छान असते. चंद्रपूर जिल्ह्यात काही थोडा भाग सोडला तर आदिवासी भाग फारसा नाही. गडचिरोली जिल्हा वेगळा झाल्यापासून बराच आदिवासी भाग गडचिरोली जिल्ह्यात गेला. चंद्रपूर जिल्ह्याला शाप म्हणायचे की वर ते माहिती नाही परंतु चंद्रपूर जिल्ह्यात खूप जास्ती खाणी (Opencast सुद्धा) आहेत. आणि चंद्रपूरचे औष्णिक उर्जा केंद्र यामुळे वातावरणात धुळ आहे. तसेच लवकर थंड होत नाही.

In reply to by मित्रहो

MipaPremiYogesh 24/08/2023 - 15:12
मटकासुर तर अजून शांत आहे (होता ) , निवांत गोव्या च्या लोकांसारखा सुशेगात ...माझा आवडता वाघ , खूप हुशार...सध्या अधून मधून दिसतो एकदम गावाच्या टोकाला आहे. मंदिर कुठे आहे

In reply to by MipaPremiYogesh

मित्रहो 24/08/2023 - 16:23
मार्कंडा मंदिर मूल चामोर्शी या रोडवरुन आत गेल्यावर आहे. चंद्रपूरवरुन साधारण दोन तास लागतात. मंदिर सुंदर आहे. मला वाटते इथे प्रचेतस यांनी त्याची पूर्ण माहिती देणारा लेख लिहिला होता बहुतेक. मटकासुराने हमला केल्याच्या बातम्या आधी वाचल्या होत्या.

गोरगावलेकर 24/08/2023 - 10:45
वर्णनआवडले. फोटो मात्र हवे होते. आत मध्ये मोबाईल अलाऊड नाहीत त्यामुळे ते घेतलेच नाहीत. यामुळे फोटो घेता आले नसावेत किंवा मिपावर फोटो चढवणे जमले नसावे. कोणाची तरी मदत घ्या. लेख भटकंती विभागात हलवला गेल्यास अजूनही फोटो देता येतील.
लेखनविषय:
लेखनप्रकार
ताडोबाचं जंगल आणि टायगर सफारी!!!!!!!!! ताडोबाचं जंगल आणि टायगर सफारी करायची खूप वर्षांपासून इच्छा होती. एक तर महाराष्ट्राचं टोक असलेला चंद्रपूर जिल्हा पहावा असं मनात होतच त्याचबरोबर ते जंगल, तिथले जनजीवन सारं पाहयाची इच्छा होती त्यामुळे जेव्हा माझी मैत्रीण विनयाने ताडोबा च्या सफारीचं आयोजन संदीप आणि रसिका करतायेत तू येणार का विचारल्यावर लगेच नाव दिलं. त्यांनी सांगितल्याप्रमाणे प्रवासाची तयारी केली आणि नागपूरला जायला निघालो. संध्याकाळी साडेपाचची ट्रेन सकाळी नऊच्या दरम्यान नागपूरला पोचणार होती आणि तिथून दोन तीन तासाचा ताडोबाचा रस्ता. ट्रेन साडेपाच वाजता पुण्याहून निघाली.

जुन्नर भटकंती -२

Bhakti ·

अरे वा!! सुंदर भटकंती आणि फोटो. मजा आली वाचताना. नाणेघाट नेहमी मुरबाडहुन वर चढुन केला आहे त्यामुळे तो तोंडाचा (शेवटुन चौथा) व्यु कधी पाहीला नाही. उलट्या धबधब्याचा फोटोही मस्तच आलाय. छोटीशी भटकंती आवडली.

कंजूस 17/08/2023 - 23:44
सुंदर. उलटे धबधबे सह्याद्रीच्या कड्यावर आहेत ठिकठिकाणी. पण तिथे रस्त्याने पोहोचता येईल असे आपल्याला माहीत असतात. लोणावळा -भुशी-लायन पॉईंट येथे दुसरा. नाणेघाट हा जिन्यासारखा सोपा घाट आहे. गाढव,तट्टं किंवा बैल, यावर माल लादून नेण्यासारखा. पावसाळी नाणेघाट फोटोतली वाट पावसात खळाळत्या ओढ्याचे भरते व त्यातूनच वर चढत येण्यात खूप मजा येते. फोटो घेतला तिथेच डावीकडे शिलालेखाची गुहा,कुंड आणि उजवीकडचा रांजण पाहिला असेलच.

प्रचेतस 18/08/2023 - 06:43
भर उन्हाळ्यातही इथला परिसर विलक्षण सुंदर भासत असतो तर पावसाळ्यातले त्याचे सौंदर्य काय वर्णावे. आपटाळे पर्यन्त पर्जन्यछाया असलेल्या ह्या भागात आपटाळे सोडताच पुढे बदाबदा पाऊस कोसळत असतो. असंख्य किल्ले, लेणी, घाटवाटा या परिसरात आहेत. त्यात ती नाणेघाटाची बांधवून काढलेली वाट तर निव्वळ अद्भुत.

Bhakti 18/08/2023 - 07:43
धन्यवाद मंडळींनो! -कंकाका रांजण,लेणीबद्दल पहिल्या भागात लिहिलंय. -राजेंद्र म्हणजे त्या मार्गाने वरपर्यंत येता नाही का? -प्रचेतस हा शिलालेख किती स्पष्ट आहे बघा, शिवनेरीवर.काय लिहिलंय? अ (रचक्याने परवाच Arrival सिनेमा पाहिला त्यामुळे भाषा -लिपी रहस्य उलगडण्यासाठी खुप महत्त्वाची आहे हे परत पटलं:)) आणि हे माझं गोड कोकरु बदकामागे :) https://youtube.com/shorts/xHCNqZynX6g?feature=share

In reply to by Bhakti

प्रचेतस 18/08/2023 - 08:45
ब्राह्मी अगदी मोडकी तोडकी येते. वनसा (स्वस्तिक) सतसा गत भोजनमटपो देयधम सघ वनसा हे बहुधा यवनसा असे असावे. सतस नामक यवनांच्या गटाने हा भोजन मंडप धर्मादाय केला असा काहीसा आशय आहे.

In reply to by Bhakti

मनो 19/08/2023 - 11:00
Shivneri Cave 67 Yavana inscription. Yavaṇasa Citasa Gatâna bhojaṇamatapo deyadhama saghe "Gift of a hall for the community (Sangha) by the Yavana Cita on behalf of the Gatas." Annual Reports Of The Archaeological Survey Of India Part II https://commons.m.wikimedia.org/wiki/File:Shivneri_Cave_67_Yavana_inscription.jpg

In reply to by आंद्रे वडापाव

Two Buddhist inscriptions made by Yavanas (Indo-Greeks) were found in Shivneri.[6] They suggest the involvement of men of Greek descent with Buddhism in India, as well as the continued presence and gradual acculturation of the Greeks in India in the 1st century CE.[6]

चित्रगुप्त 18/08/2023 - 21:20
छान फोटो, लेख. अगदी पहिल्या, 'छत्रपती शिवाजी महाराज जन्मस्थान' या फोटोत इमारतीचा खालचा भाग आणि जमीन यामधल्या भागात काय भानगड झालेली आहे ते समजले नाही. कुणीतरी उभे होते ते फोटोतून मिटवले आहे किंवा कसे ?

In reply to by चित्रगुप्त

Bhakti 18/08/2023 - 21:22
हो काका एक व्यक्ती होती तिला एडिट पर्यायात जाऊन इरेझ केलं.नाणेघाट फोटोतही दोघांना इरेझ केलंय पण ते जास्त कळतं नाही.

In reply to by चित्रगुप्त

असाच प्रतिसाद दिला होता. उडाला वाटते. पुणे जुन्नर च्या मधे आमचे गाव आहे. राजगुरुनगर.

स्नेहा.K. 29/08/2023 - 20:59
नाणेघाटातून दिसणारे ते दृश्य नेहमीच मोहवणारे वाटते. पावसाळ्यात सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये थंडगार हवा आणि धुक्याची दुलई यांचा अनुभव घेत फिरणे हा एक स्वर्गीय अनुभव असतो!

अरे वा!! सुंदर भटकंती आणि फोटो. मजा आली वाचताना. नाणेघाट नेहमी मुरबाडहुन वर चढुन केला आहे त्यामुळे तो तोंडाचा (शेवटुन चौथा) व्यु कधी पाहीला नाही. उलट्या धबधब्याचा फोटोही मस्तच आलाय. छोटीशी भटकंती आवडली.

कंजूस 17/08/2023 - 23:44
सुंदर. उलटे धबधबे सह्याद्रीच्या कड्यावर आहेत ठिकठिकाणी. पण तिथे रस्त्याने पोहोचता येईल असे आपल्याला माहीत असतात. लोणावळा -भुशी-लायन पॉईंट येथे दुसरा. नाणेघाट हा जिन्यासारखा सोपा घाट आहे. गाढव,तट्टं किंवा बैल, यावर माल लादून नेण्यासारखा. पावसाळी नाणेघाट फोटोतली वाट पावसात खळाळत्या ओढ्याचे भरते व त्यातूनच वर चढत येण्यात खूप मजा येते. फोटो घेतला तिथेच डावीकडे शिलालेखाची गुहा,कुंड आणि उजवीकडचा रांजण पाहिला असेलच.

प्रचेतस 18/08/2023 - 06:43
भर उन्हाळ्यातही इथला परिसर विलक्षण सुंदर भासत असतो तर पावसाळ्यातले त्याचे सौंदर्य काय वर्णावे. आपटाळे पर्यन्त पर्जन्यछाया असलेल्या ह्या भागात आपटाळे सोडताच पुढे बदाबदा पाऊस कोसळत असतो. असंख्य किल्ले, लेणी, घाटवाटा या परिसरात आहेत. त्यात ती नाणेघाटाची बांधवून काढलेली वाट तर निव्वळ अद्भुत.

Bhakti 18/08/2023 - 07:43
धन्यवाद मंडळींनो! -कंकाका रांजण,लेणीबद्दल पहिल्या भागात लिहिलंय. -राजेंद्र म्हणजे त्या मार्गाने वरपर्यंत येता नाही का? -प्रचेतस हा शिलालेख किती स्पष्ट आहे बघा, शिवनेरीवर.काय लिहिलंय? अ (रचक्याने परवाच Arrival सिनेमा पाहिला त्यामुळे भाषा -लिपी रहस्य उलगडण्यासाठी खुप महत्त्वाची आहे हे परत पटलं:)) आणि हे माझं गोड कोकरु बदकामागे :) https://youtube.com/shorts/xHCNqZynX6g?feature=share

In reply to by Bhakti

प्रचेतस 18/08/2023 - 08:45
ब्राह्मी अगदी मोडकी तोडकी येते. वनसा (स्वस्तिक) सतसा गत भोजनमटपो देयधम सघ वनसा हे बहुधा यवनसा असे असावे. सतस नामक यवनांच्या गटाने हा भोजन मंडप धर्मादाय केला असा काहीसा आशय आहे.

In reply to by Bhakti

मनो 19/08/2023 - 11:00
Shivneri Cave 67 Yavana inscription. Yavaṇasa Citasa Gatâna bhojaṇamatapo deyadhama saghe "Gift of a hall for the community (Sangha) by the Yavana Cita on behalf of the Gatas." Annual Reports Of The Archaeological Survey Of India Part II https://commons.m.wikimedia.org/wiki/File:Shivneri_Cave_67_Yavana_inscription.jpg

In reply to by आंद्रे वडापाव

Two Buddhist inscriptions made by Yavanas (Indo-Greeks) were found in Shivneri.[6] They suggest the involvement of men of Greek descent with Buddhism in India, as well as the continued presence and gradual acculturation of the Greeks in India in the 1st century CE.[6]

चित्रगुप्त 18/08/2023 - 21:20
छान फोटो, लेख. अगदी पहिल्या, 'छत्रपती शिवाजी महाराज जन्मस्थान' या फोटोत इमारतीचा खालचा भाग आणि जमीन यामधल्या भागात काय भानगड झालेली आहे ते समजले नाही. कुणीतरी उभे होते ते फोटोतून मिटवले आहे किंवा कसे ?

In reply to by चित्रगुप्त

Bhakti 18/08/2023 - 21:22
हो काका एक व्यक्ती होती तिला एडिट पर्यायात जाऊन इरेझ केलं.नाणेघाट फोटोतही दोघांना इरेझ केलंय पण ते जास्त कळतं नाही.

In reply to by चित्रगुप्त

असाच प्रतिसाद दिला होता. उडाला वाटते. पुणे जुन्नर च्या मधे आमचे गाव आहे. राजगुरुनगर.

स्नेहा.K. 29/08/2023 - 20:59
नाणेघाटातून दिसणारे ते दृश्य नेहमीच मोहवणारे वाटते. पावसाळ्यात सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये थंडगार हवा आणि धुक्याची दुलई यांचा अनुभव घेत फिरणे हा एक स्वर्गीय अनुभव असतो!
लेखनविषय:
लेखनप्रकार
जुन्नर भटकंती-१ पहिल्या भटकंतीतच मी नाणेघाटला पावसाळ्यात परत येण्याचं ठरवलं होतं. सकाळच्या शांत गारव्यात जुन्नरकडे निघालो.आता रस्ता ओळखीचा झालायं.जुन्नरच्या जवळ आल्यावर मोठमोठ्या केळीच्या बागा आणि दुरच्या हिरव्या डोंगरांवर पसरलेली धुक्याची साय आनंदाची ग्वाही देत होती. साधारण आठ वाजता जुन्नरला पोहचलो.पोटात इंधन भरून समोर भव्यतेची साद देणार्या शिवनेरीकडे कूच केले.मोगल,सुलतानी, निजामशाही या संकटांच्या हलकळ्ळोलात रयतेचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान! यावर जाणार्या दोन वाटांपैकी अर्थातच सात दरवाज्यांची सो

आशियामधला सर्वात तरुण राजवाडा

पराग१२२६३ ·

तीन वर्ष जोधपूर मधेच होतो. उम्मेद भवनच्या पायथ्याला लागूनच युनिट होते. स्वातंत्र्य मिळून तीस वर्ष झाली होती पण आम्ही मात्र टेंट आणी राजे राजवाड्यांच्या पागा व जुन्या हवेल्या मधेच रहात होतो. राजस्थान हायकोर्ट बेच होते. एक सुंदर शहर आठवणींचा कोपरा पकडून आहे. मिर्ची बोंडा आणी मावा कचोरी एकदम भारी. जोधपूर जुती एक वेगळीच कलाकुसर. मीटरगेज चे ब्राडगेज रुपांतर तेव्हाच झाले. क्रांती सिनेमाचे काही चित्रीकरण इथेच झालेले पाहिले आहे. पुन्हा ९९मधे गेलो होतो. एकदम अप साईड डाऊन बदल झालाय. बादवे,एक ऊम्मेद भवन पॅलेस कोटा मधे पण आहे. १९०५ महाराव उम्मीद सिंह दोन ने बांधले आहे. ते सुद्धा इतकेच सुंदर आहे. बहुतेक राजवाड्यात हॉटेल्स बनली आहेत. जुन्या आठवणींना उजळा मिळाला.

सौंदाळा 31/07/2023 - 17:39
तुमचे लेख नेहमीच हटके आणि माहितीपूर्ण असतात. तरुण राजवाडा आवडला. त्यामानाने हल्लीचे बांधकाम असून भव्यदिव्यपणात आणि खर्चात कुठेही आखडता हात घेतल्याचे जाणवले नाही.

In reply to by कंजूस

पराग१२२६३ 01/08/2023 - 08:38
अवश्य पाहून या. संपूर्ण राजस्थानच खूप मस्त आहे. १९९० मध्ये मी पहिल्यांदा राजस्थान पाहिला होता. त्यानंतर तिकडे परत जाणं झालेलं नाही, तरीही त्यावेळच्या आठवणी अजून ताज्या आहेत.

In reply to by पराग१२२६३

कंजूस 01/08/2023 - 15:17
राजस्थानातील कोटा,बुंदी,उदयपूर,जयपूर येथील राजवाडे पाहिले आणि राजवाडे-महाल पाहायचा उत्साह संपला. शिकारीचे प्राणी मुंडकी,शस्त्रे,घोडेगाड्या,हत्तीवरचेहौदे,मेणे,फोटो ,वस्त्रे,पुतळे,झुंबरे,कारंजे,खांब,सिंहासने,मुलांची खेळणी वगैरे तेच तेच होऊ लागले आणि राजस्थान पाहाणे थांबवले. पुष्कर,जयपूर मेळे ,जत्रा गर्दीचे असतात. ते पाहायला जाऊ शकत नाही.

Nitin Palkar 01/08/2023 - 20:04
डिसेंबर २०२२ मध्येच राजस्थानची सहल केली होती तेव्हा उमेद महाल बघितलं होता त्याच्या आठवणी जाग्या झाल्या. https://photos.google.com/search/jodhpur/photo/AF1QipMogbe3SSP2_sfbjn43WLaqUdkyZ7YSc4maVW9j

तीन वर्ष जोधपूर मधेच होतो. उम्मेद भवनच्या पायथ्याला लागूनच युनिट होते. स्वातंत्र्य मिळून तीस वर्ष झाली होती पण आम्ही मात्र टेंट आणी राजे राजवाड्यांच्या पागा व जुन्या हवेल्या मधेच रहात होतो. राजस्थान हायकोर्ट बेच होते. एक सुंदर शहर आठवणींचा कोपरा पकडून आहे. मिर्ची बोंडा आणी मावा कचोरी एकदम भारी. जोधपूर जुती एक वेगळीच कलाकुसर. मीटरगेज चे ब्राडगेज रुपांतर तेव्हाच झाले. क्रांती सिनेमाचे काही चित्रीकरण इथेच झालेले पाहिले आहे. पुन्हा ९९मधे गेलो होतो. एकदम अप साईड डाऊन बदल झालाय. बादवे,एक ऊम्मेद भवन पॅलेस कोटा मधे पण आहे. १९०५ महाराव उम्मीद सिंह दोन ने बांधले आहे. ते सुद्धा इतकेच सुंदर आहे. बहुतेक राजवाड्यात हॉटेल्स बनली आहेत. जुन्या आठवणींना उजळा मिळाला.

सौंदाळा 31/07/2023 - 17:39
तुमचे लेख नेहमीच हटके आणि माहितीपूर्ण असतात. तरुण राजवाडा आवडला. त्यामानाने हल्लीचे बांधकाम असून भव्यदिव्यपणात आणि खर्चात कुठेही आखडता हात घेतल्याचे जाणवले नाही.

In reply to by कंजूस

पराग१२२६३ 01/08/2023 - 08:38
अवश्य पाहून या. संपूर्ण राजस्थानच खूप मस्त आहे. १९९० मध्ये मी पहिल्यांदा राजस्थान पाहिला होता. त्यानंतर तिकडे परत जाणं झालेलं नाही, तरीही त्यावेळच्या आठवणी अजून ताज्या आहेत.

In reply to by पराग१२२६३

कंजूस 01/08/2023 - 15:17
राजस्थानातील कोटा,बुंदी,उदयपूर,जयपूर येथील राजवाडे पाहिले आणि राजवाडे-महाल पाहायचा उत्साह संपला. शिकारीचे प्राणी मुंडकी,शस्त्रे,घोडेगाड्या,हत्तीवरचेहौदे,मेणे,फोटो ,वस्त्रे,पुतळे,झुंबरे,कारंजे,खांब,सिंहासने,मुलांची खेळणी वगैरे तेच तेच होऊ लागले आणि राजस्थान पाहाणे थांबवले. पुष्कर,जयपूर मेळे ,जत्रा गर्दीचे असतात. ते पाहायला जाऊ शकत नाही.

Nitin Palkar 01/08/2023 - 20:04
डिसेंबर २०२२ मध्येच राजस्थानची सहल केली होती तेव्हा उमेद महाल बघितलं होता त्याच्या आठवणी जाग्या झाल्या. https://photos.google.com/search/jodhpur/photo/AF1QipMogbe3SSP2_sfbjn43WLaqUdkyZ7YSc4maVW9j
उमेद भवन स्वातंत्र्यप्राप्तीच्या अगोदर भारतीय उपखंडात उभारल्या गेलेल्या शेवटच्या काही राजवाड्यांपैकी जोधपूरचा उमेद भवन राजवाडा आहे. स्वातंत्र्योत्तर काळात सगळी संस्थानं भारतीय संघराज्यात विलीन झाल्यामुळं पुढच्या काळात भारतातच नाही, तर संपूर्ण उपखंडात नवीन राजवाडे उभारले गेले नाहीत.

सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा २० (अंतिम): कृतज्ञतेसह समारोप!

मार्गी ·

तुमच्या शैलीबद्दल खूप ऐकले (वेगवेगळ्या प्रतिसादांत वाचले) होते. आज प्रत्यय आला. अगदी माबोकर आशुचॅम्प ह्यांनी पण "जम्मू ते पुणे सायकल मोहीम" ह्या मालिकेत तुमचे अन् तुमच्या लेखनशैलीचे वर्णन केले होते ते यथार्थ आहे. तुमची ट्रीप तर आवडलीच पण त्यासोबत तुम्ही ती सिंगल गियर सायकलीवर केली त्याचे जास्त कौतुक आहे. पुढील लेखनास शुभेच्छा आणि पुढील सफरींस सुद्धा शुभेच्छा. - ई. ई.

तुमच्या शैलीबद्दल खूप ऐकले (वेगवेगळ्या प्रतिसादांत वाचले) होते. आज प्रत्यय आला. अगदी माबोकर आशुचॅम्प ह्यांनी पण "जम्मू ते पुणे सायकल मोहीम" ह्या मालिकेत तुमचे अन् तुमच्या लेखनशैलीचे वर्णन केले होते ते यथार्थ आहे. तुमची ट्रीप तर आवडलीच पण त्यासोबत तुम्ही ती सिंगल गियर सायकलीवर केली त्याचे जास्त कौतुक आहे. पुढील लेखनास शुभेच्छा आणि पुढील सफरींस सुद्धा शुभेच्छा. - ई. ई.
लेखनविषय:
लेखनप्रकार

पावसाळी भटकंती - कमळगड

प्रसाद गोडबोले ·

कंजूस 25/06/2023 - 05:00
हल्ली गर्दी वाढली आहे मान्य. पण मिपा,माबोवर लिहीत नाहीत हे खरंय. कारण मर्यादित वाटसप ग्रूप तयार झाले आहेत. तिकडे फोटो आणि विचारांची देवाणघेवाण लगेच होते. लिहायचा त्रास कोण घेणार? तरीही हल्लीच्या पद्धतीने यूट्यूबवर विडिओ टाकून लिंक देत जा. दोन दोन मिनिटांचे विडिओ क्लिप्स करून जोडून वीस मिनिटांचा विडिओ खूप काही दाखवेल. आगामी ट्रेक्सच्या प्रतिक्षेत.

प्रचेतस 25/06/2023 - 06:00
मार्कंण्णा, लिहिते झालात ते बरं केलं, येताना झालेल्या घसरगुंडीची चक्षुवैसत्यं हकिकत तुम्ही आणि गावडे सरांकडून ऐकलीच होती. आपल्या अशाच ताम्हिणीतल्या चिंब भटकंतीची आठवण आली. लिहिते रहा.

In reply to by प्रचेतस

ताम्हीणी भटकंतीवर देखील लेख लिहिला होता छोटेखानी. https://www.misalpav.com/node/39632 जुन्या लेखनावरील फोटो गायब कसे होता हे मला न सुटलेले एक कोडेच आहे.

In reply to by प्रसाद गोडबोले

कंजूस 25/06/2023 - 17:08
फेसबुकवरून सामायिक केलेले फोटो (fbcdn server)गायब होतात. माझेही गेले. ते मी पुन्हा दुसरीकडून टाकले. संपादन बटण वापरून परत टाकता येतील.

In reply to by प्रचेतस

सतिश गावडे 25/06/2023 - 14:14
येताना झालेल्या घसरगुंडीची चक्षुवैसत्यं हकिकत तुम्ही आणि गावडे सरांकडून ऐकलीच होती.
हा थरार आठवला की अजूनही थरकाप होतो, वेडे धाडस होते ते पण दुसरा काही पर्याय नसल्याने करावे लागले होते.

मराठीत कुत्र्याची छत्री म्हणतात. मशरूम कुटुंबातील आहे पण खात नाहीत, बहुदा विषारी असावेत. मशरूम तज्ञ नाही पण अनुभवाने सांगतोयं. गड भटकंती मस्तच.

सतिश गावडे 25/06/2023 - 14:19
अचानक ठरलेला ट्रेक, आनंददायी प्रवास, गप्पा मारत घुके अंगावर घेत झालेली चढाई, गडावरील बेभान वारा आणि वाट चुकल्याने तीव्र उतार असलेल्या सोंडेवरुन खाली उतरण्याचा थरार.. शहारे आले अंगावर ते सर्व आठवून.

भटकंती मस्तच!! लेख आणि फोटो भन्नाट आलेत!! रच्याकने-- ७/८/९ जुलै ला एकदिवसीय पन्हाळ-विशाळ ट्रेक आहे. कमीत कमी ४०(अक्षरी चाळीस) कि. मी. चालावे लागेल पांढरपाणीपोत्तुर. कोणी येणार असल्यास कळवा मला. माहीती--मुंबई चे चंद्रकांत साटम सर दरवर्षी हा ट्रेक काढतात. बोरिवली,सायन्,वाशी,पुणे,कोल्हापुर,पन्हाळा अशी बस जाते. वाटेत मेंबर येत जातात. यावर्षीचा कार्यक्रम-- शुक्रवारी ७ जुलै ला सायंकाळी बोरिवलीहुन प्रस्थान. साधारण १०-११ वाजेपर्यंत पुणे. ८ तारखेला पहाटे ४ पर्यंत पन्हाळा. तिथुन हर हर महादेव करुन चालायला सुरुवात. जेवण खाण आपले आपण बरोबर घेणे. वाटेत जिथे वेळ मिळेल तिथे जेवणे. सायंकाळी ५-६ वाजेपर्यंत पांढरपाणी. ईथे बस येउन उभी राहते. ज्यांना बसमध्ये बसायचे ते बसतात. उरलेले विशाळगडाकडे कूच करतात. ९ तारखेला पहाटे ३-४ पर्यंत विशाळगड पायथा. तिथुन बसने परतीचा प्रवास. वाटेत एक एक मेंबर ड्रॉपणे. मी जाणार आहे. साटम सरांचा नंबर ९८१९० २८०१२

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

सौंदाळा 26/06/2023 - 15:17
साटम सरांबद्दल आणि या ट्रेकबद्दल माहिती आहे. एकदा चालू केल्यावर फक्त पांढरपाणीलाच बाहेर निघू शकतो किंवा मग ट्रेक पूर्ण करुन विशाळगडला. पण पांढरपाणीपर्यंत पोचतानाच कित्येकांच्या नाकी नऊ येतात. शिवरायांच्या पावलांवरुन त्याच दिवशी, त्याच वेळी त्याच मार्गाने जाणे निश्चितच रोमांचित करणारे आहे पण लोकांचे अनुभव वाचले / ऐकले आहेत त्यावरुन हे आपले काम नाही याची खात्री पटली आहे. रच्याकने मिपावर याबद्दल कोणी लिहिले आहे का? तुम्ही जाणार आहे का? किंवा आधी गेला आहे का?

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

जाहिरात- हा लेख वाचा http://www.misalpav.com/node/28324 मी हा ट्रेक ३ वेळा केला आहे. २०१४/१५ आणि २०१७. यावेळी जायचा विचार आहे.

किल्लेदार 27/06/2023 - 06:55
छान. कमळगडाचा ट्रेक खरं तर कितीदा ठरवला असेल. पण कधी प्रत्यक्षात करता आला नाही. महाबळेश्वर, केंजळगड, रायरेश्वर आदी ठिकाणांहून नेहमी बघितला पण राहूनच गेला. तुमच्यामुळे घरबसल्याच झाला :). गर्दीमुळे खरंच कुठे जावसं वाटतंच नाही. केंजळगडावर गर्दी नव्हती हे ऐकून त्यातल्या त्यात समाधान वाटलं.

चित्रगुप्त 28/06/2023 - 06:41
एवढी रोमांचक, साहसी सफर केलीत आणि त्याबद्दल इथे लिहीलेत हे खूपच कौतुकास्पद वाटले. कधीकाळी अशी अचानक ठरवून केलेली साहसं, तेंव्हाचे ते रोमांचक अनुभव वगैरे आठवले. मात्र त्याकाळी चारचाकीच काय पण स्कूटरी वगैरे पण फारच कमी जणांकडे असायच्या. किल्ल्यांवर वगैरे शुकशुकाट असायचा. ट्रकवाल्यांना थांबवून टपावर बसून किंवा सायकलीने अश्या अनेक सफरी करायचो. बहुतेक वेळी एकटाच असायचो... गेले ते दिवस. आता तर गर्दी वगैरे मुळे कुठे जावेसेच वाटत नाही. असेच फिरत-लिहीत रहावे. जुन्या मिपाकरांनी पुन्हा लिहीते झाले पाहिजे.

कंजूस 25/06/2023 - 05:00
हल्ली गर्दी वाढली आहे मान्य. पण मिपा,माबोवर लिहीत नाहीत हे खरंय. कारण मर्यादित वाटसप ग्रूप तयार झाले आहेत. तिकडे फोटो आणि विचारांची देवाणघेवाण लगेच होते. लिहायचा त्रास कोण घेणार? तरीही हल्लीच्या पद्धतीने यूट्यूबवर विडिओ टाकून लिंक देत जा. दोन दोन मिनिटांचे विडिओ क्लिप्स करून जोडून वीस मिनिटांचा विडिओ खूप काही दाखवेल. आगामी ट्रेक्सच्या प्रतिक्षेत.

प्रचेतस 25/06/2023 - 06:00
मार्कंण्णा, लिहिते झालात ते बरं केलं, येताना झालेल्या घसरगुंडीची चक्षुवैसत्यं हकिकत तुम्ही आणि गावडे सरांकडून ऐकलीच होती. आपल्या अशाच ताम्हिणीतल्या चिंब भटकंतीची आठवण आली. लिहिते रहा.

In reply to by प्रचेतस

ताम्हीणी भटकंतीवर देखील लेख लिहिला होता छोटेखानी. https://www.misalpav.com/node/39632 जुन्या लेखनावरील फोटो गायब कसे होता हे मला न सुटलेले एक कोडेच आहे.

In reply to by प्रसाद गोडबोले

कंजूस 25/06/2023 - 17:08
फेसबुकवरून सामायिक केलेले फोटो (fbcdn server)गायब होतात. माझेही गेले. ते मी पुन्हा दुसरीकडून टाकले. संपादन बटण वापरून परत टाकता येतील.

In reply to by प्रचेतस

सतिश गावडे 25/06/2023 - 14:14
येताना झालेल्या घसरगुंडीची चक्षुवैसत्यं हकिकत तुम्ही आणि गावडे सरांकडून ऐकलीच होती.
हा थरार आठवला की अजूनही थरकाप होतो, वेडे धाडस होते ते पण दुसरा काही पर्याय नसल्याने करावे लागले होते.

मराठीत कुत्र्याची छत्री म्हणतात. मशरूम कुटुंबातील आहे पण खात नाहीत, बहुदा विषारी असावेत. मशरूम तज्ञ नाही पण अनुभवाने सांगतोयं. गड भटकंती मस्तच.

सतिश गावडे 25/06/2023 - 14:19
अचानक ठरलेला ट्रेक, आनंददायी प्रवास, गप्पा मारत घुके अंगावर घेत झालेली चढाई, गडावरील बेभान वारा आणि वाट चुकल्याने तीव्र उतार असलेल्या सोंडेवरुन खाली उतरण्याचा थरार.. शहारे आले अंगावर ते सर्व आठवून.

भटकंती मस्तच!! लेख आणि फोटो भन्नाट आलेत!! रच्याकने-- ७/८/९ जुलै ला एकदिवसीय पन्हाळ-विशाळ ट्रेक आहे. कमीत कमी ४०(अक्षरी चाळीस) कि. मी. चालावे लागेल पांढरपाणीपोत्तुर. कोणी येणार असल्यास कळवा मला. माहीती--मुंबई चे चंद्रकांत साटम सर दरवर्षी हा ट्रेक काढतात. बोरिवली,सायन्,वाशी,पुणे,कोल्हापुर,पन्हाळा अशी बस जाते. वाटेत मेंबर येत जातात. यावर्षीचा कार्यक्रम-- शुक्रवारी ७ जुलै ला सायंकाळी बोरिवलीहुन प्रस्थान. साधारण १०-११ वाजेपर्यंत पुणे. ८ तारखेला पहाटे ४ पर्यंत पन्हाळा. तिथुन हर हर महादेव करुन चालायला सुरुवात. जेवण खाण आपले आपण बरोबर घेणे. वाटेत जिथे वेळ मिळेल तिथे जेवणे. सायंकाळी ५-६ वाजेपर्यंत पांढरपाणी. ईथे बस येउन उभी राहते. ज्यांना बसमध्ये बसायचे ते बसतात. उरलेले विशाळगडाकडे कूच करतात. ९ तारखेला पहाटे ३-४ पर्यंत विशाळगड पायथा. तिथुन बसने परतीचा प्रवास. वाटेत एक एक मेंबर ड्रॉपणे. मी जाणार आहे. साटम सरांचा नंबर ९८१९० २८०१२

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

सौंदाळा 26/06/2023 - 15:17
साटम सरांबद्दल आणि या ट्रेकबद्दल माहिती आहे. एकदा चालू केल्यावर फक्त पांढरपाणीलाच बाहेर निघू शकतो किंवा मग ट्रेक पूर्ण करुन विशाळगडला. पण पांढरपाणीपर्यंत पोचतानाच कित्येकांच्या नाकी नऊ येतात. शिवरायांच्या पावलांवरुन त्याच दिवशी, त्याच वेळी त्याच मार्गाने जाणे निश्चितच रोमांचित करणारे आहे पण लोकांचे अनुभव वाचले / ऐकले आहेत त्यावरुन हे आपले काम नाही याची खात्री पटली आहे. रच्याकने मिपावर याबद्दल कोणी लिहिले आहे का? तुम्ही जाणार आहे का? किंवा आधी गेला आहे का?

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

जाहिरात- हा लेख वाचा http://www.misalpav.com/node/28324 मी हा ट्रेक ३ वेळा केला आहे. २०१४/१५ आणि २०१७. यावेळी जायचा विचार आहे.

किल्लेदार 27/06/2023 - 06:55
छान. कमळगडाचा ट्रेक खरं तर कितीदा ठरवला असेल. पण कधी प्रत्यक्षात करता आला नाही. महाबळेश्वर, केंजळगड, रायरेश्वर आदी ठिकाणांहून नेहमी बघितला पण राहूनच गेला. तुमच्यामुळे घरबसल्याच झाला :). गर्दीमुळे खरंच कुठे जावसं वाटतंच नाही. केंजळगडावर गर्दी नव्हती हे ऐकून त्यातल्या त्यात समाधान वाटलं.

चित्रगुप्त 28/06/2023 - 06:41
एवढी रोमांचक, साहसी सफर केलीत आणि त्याबद्दल इथे लिहीलेत हे खूपच कौतुकास्पद वाटले. कधीकाळी अशी अचानक ठरवून केलेली साहसं, तेंव्हाचे ते रोमांचक अनुभव वगैरे आठवले. मात्र त्याकाळी चारचाकीच काय पण स्कूटरी वगैरे पण फारच कमी जणांकडे असायच्या. किल्ल्यांवर वगैरे शुकशुकाट असायचा. ट्रकवाल्यांना थांबवून टपावर बसून किंवा सायकलीने अश्या अनेक सफरी करायचो. बहुतेक वेळी एकटाच असायचो... गेले ते दिवस. आता तर गर्दी वगैरे मुळे कुठे जावेसेच वाटत नाही. असेच फिरत-लिहीत रहावे. जुन्या मिपाकरांनी पुन्हा लिहीते झाले पाहिजे.
लेखनविषय:
लेखनप्रकार
मिपाकरांसोबत पावसाळी भटकंती - कमळगड मिपाकरांसोबत आता भटकंतीचे योग जुळुन येणे दुर्मिळ होत चालले आहे . बहुतांश लोकं आपापल्या व्यापात , संसारात मग्न आहेत , काहींची वयं झाली , काही राज्याबाहेर गेले , काही देशाबाहेर गेले , काही मनाबाहेर गेले. त्यामुळे आता जास्त फिरणं होत नाही , झालं तरी लिहिणं होत नाही . लिहिलं तरी कधी काय सेन्सॉर केले जाईल ह्याची शाश्वती नाही . प्रवासवर्णन भटकंती वगैरे तर नाहीच नाही ! बाकी माझं आपलं एक वैयक्तिक मत आहे की भटकंती किंव्वा प्रवासवर्णन कसं असलं पाहिजे की आपलं लेखन वाचुन , फोटो पाहुन इतरांना वाटलं पाहिजे की यार हा ट्रेक करायला हवा , ह्या ग्रुप सोबत आपण जायला हवं .

मदत हवी आहे - दिल्ली, मथुरा, वृदांवन, आग्रा येथे राहण्यास जागा

Trump ·

वृंदावन च्या मुख्य रस्त्यावर बर्याच धर्मशाळा आहेत तिथे वाजवी दरात सोय होऊ शकते. वृंदावन च्या जवळच गोवर्धन पर्वत आहे तिथे इलेक्ट्रीक रिक्षाने परिक्रमा करता येऊ शकते. माकडे भरपूर आहेत व उपद्रवी आहेत. शक्यतो चष्मा/मोबाईल बाहेर न काढणे उत्तम. मथुरा उभ्या उभ्या पाहण्यासारखे आहे. तिथे राहयची आवश्यकता नाही. आग्र्यासाठी अगोडा वगैरे साईट वर डिल मिळते का ते पाहा. दिल्लीसाठी महाराष्ट्र मंडळात सोय होऊ शकेल.

In reply to by कानडाऊ योगेशु

महाराष्ट्र मंडळ ह्याबद्दल विवेक पटाईत ह्यांना विचारा डिटेल. मला वाटते दिल्लीत (महाराष्ट्र मंडळात राहून) आग्रा वारी करता येईल (दोन तासच आहे प्रवास)

In reply to by इपित्तर इतिहासकार

कंजूस 25/06/2023 - 10:29
याच जुन्या इमारतीत गिजरे यांचे टुअर office आहे. त्यांचे एक एजंट पुण्यात आहेत. तेही बुकिंग करून देतात. पण दिल्लीला राहून आग्रा/जयपूर ट्रीप करू नये.

In reply to by कंजूस

Trump 26/06/2023 - 11:32
याच जुन्या इमारतीत गिजरे यांचे टुअर office आहे. त्यांचे एक एजंट पुण्यात आहेत. तेही बुकिंग करून देतात.
धन्यवाद. फिरण्याचे नियोजन मुद्दामहुन तिथे जाऊन करायचे असे ठरवले आहे. फक्त राहण्याचे ठिकाण हवे आहे.

In reply to by इपित्तर इतिहासकार

दिल्ली-आग्रा २ तास? अहो यमुना एक्स्प्रेस वे झालाय तरीही ५-६ तास लागतात. दिल्लीहुन आग्र्याला जाउन फक्त ताजमहाल बघुन यायला पुर्ण दिवस लागेल.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

मनो 27/06/2023 - 16:13
दिल्ली ते ताजमहाल अर्ध्या दिवसात करता येतो, मात्र तिकीट महाग आहे. नवी दिल्ली येथून सकाळी ६.०० भोपाळ शताब्दी पकडायची, ती आग्र्याला आठ वाजता पोचते. साधारण तीन तासात ताजमहाल पाहून होतो. परतीसाठी ११.२५ ला वंदे भारत एक्स्प्रेस आग्र्याहून आहे, ती दुपारी १.२० ला निजामुद्दीन स्थानकावर परत पोचवते. या ट्रिपमध्ये दुपारपासून संध्याकाळचा वेळ वाचतो. शताब्दी सुमारे ५०० रुपये आणि वंदे भारत ७५० रुपये अधिक २५० ताज तिकीट आणि आग्र्यातील रिक्षा एकूण २००-३०० रुपये असा खर्च येईल. साधारण एका महिन्यापूर्वी केलेल्या ट्रिपचे हे आकडे आहेत. या ट्रीपमध्ये आग्ऱ्याचा किल्ला पाहणे होत नाही, तेवढा वेळ हाताशी नाही. पहाडगंज येथील स्वस्त हॉटेलमध्ये राहिल्यास सकाळी ६.०० ला शताब्दी पकडणे सोपे होते.

In reply to by मनो

सुबोध खरे 01/07/2023 - 10:00
यापेक्षा सकाळी जाताना आणि येताना शताब्दी घेतली तर रात्री २०.३८ ला आग्र्याला बसलात तर २३०० ला नवी दिल्ली स्थानकावर उतरून गंतव्य स्थानी पोचता येईल. म्हणजे सकाळी आठ ते रात्री आठ असे पूर्ण १२ तास मिळतात ज्यात ताजमहाल आग्र्याचा किल्ला आरामात पाहून होईल आणि नीट कार्यक्रम आखला तर फतेहपूर सिक्रि सुद्धा ( घाईघाईने) करता येईल. आणि नवी दिल्ली स्थानकावरच रेल्वेची रिटायरिंग रुम घेतली तर तेवढीच सुविधा होते. शुक्रवारी ताजमहाल पाहण्यासाठी फुकट आहे पण शुक्रवारी फतेहपूर सिक्रि बंद असते.

In reply to by सुबोध खरे

मनो 01/07/2023 - 11:00
माझ्या माहितीप्रमाणे शुक्रवारी स्थानिक मुसलमानांसाठी ताज मशीद उघडी असते, पण त्याकरता स्थानिक पत्ता असलेला आयडी दाखवावा लागतो. इतरांना बाहेरून किंवा नदीच्या पलीकडे जाऊन फुकट :-D

In reply to by सुबोध खरे

कंजूस 01/07/2023 - 13:41
तशी पाटीही बऱ्याच हॉटेलांच्या रिसेप्शन रुममध्ये लावलेली सापडेल. ट्रंप कुठून निघणार माहीत नाही. पण मुंबईत वर्ल्ड ट्रेंड सेंटरमध्ये उप्र पर्यटन केंद्र आहे ते ढीगभर नकाशे आणि पत्रक देतात. तसेच इंडिया टुरिझम ऑफिसमध्येही पत्रकं देतात. ते कार्यालय आता चर्चगेट समोरच्या रूझर्वेशन इमारतीतून मरीन ड्राईवकडे हलवले आहे. लाभ घ्यावा.

In reply to by कानडाऊ योगेशु

Trump 26/06/2023 - 11:28
दिल्लीसाठी महाराष्ट्र मंडळात सोय होऊ शकेल.
धन्यवाद. संपर्कमाहिती असल्यास द्यावे.
वृंदावन च्या जवळच गोवर्धन पर्वत आहे
टाकतो यादीमध्ये

In reply to by Trump

कंजूस 27/06/2023 - 19:03
वर मी दिलेल्या फोटोंत एक पत्रक महाराष्ट्र मंडळाचेच आहे. फोन नंबर बदलले असण्याची शक्यता आहे. करून पाहा. पुण्याचा नंबरही आहे. वेबसाईट आहे. बाकी दिल्लीवरून आग्रा पाहून जाण्याची घाई कशाला? आग्रा फोर्ट स्टेशन जरी ताज आणि लाल किल्ल्याजवळ असले तरी आग्रा कंटोनमेंट स्टेशन हे दिल्ली मुंबई मेन लाईनवर आहे. त्या स्टेशन बाहेर बरीच स्वस्त हॉटेल्स आहेत.

कंजूस 25/06/2023 - 05:19
पण खूप दिवस राहून पाहण्यासारखे मथुरा, वृंदावनला काय आहे? मला तरी तसे वाटले. Visa2explore channel चे विडिओ आहेत. पंधरा विडिओंची प्लेलिस्ट आहे. पूर्ण भाविकपणा हवा. बाकी विचारलेल्या राहण्याच्या जागा शोधाव्या लागल्या नाहीत कारण स्वस्त हॉटेल्स सगळीकडे आहेत. आणि सात दिवसांत दिल्ली आग्रा मथुरा जयपूर होऊ शकते. तुम्ही म्हणता तशा स्वस्त जागांना तिकडे 'बरसाती' म्हणतात. पत्रकार(कै.) विश्वास मेहेंदळे यांच्या एका पुस्तकात त्याची माहिती आहे. दूरदर्शनसाठी ते दिल्लीत सुरुवातीला राहिले होते. तिकडेच राहणाऱ्या कुणाशी ओळख असेल तर सोय होईल. किंवा तिकडे गेल्यावर 'बरसाती'ची चौकशी केल्यास सापडतील.

ओघाने आलेच कारण ९०% टूर हा भक्ती मार्गावरील आहे तुमचा. पण मराठी बोलणारा मॅनेजर असण्याचे प्रयोजन समजले नाही खास मला...... असो, आपापली चॉईस आहे, मुळात मथुरा - वृंदावन - आग्रा ही तिन्ही ठिकाणे दिल्ली पासून २-३ तासांच्या अंतरावर आहेत, मोठ्या बॅग अन् इतर जड सामान दिल्लीत महाराष्ट्र मंडळाच्या (मराठी बोलणाऱ्या) मॅनेजरच्याच अखत्यारीत अन् सुरक्षेत सोडून सड्याने उरलेली तिन्ही ठिकाणे फिरता येतील. Itenary खालील प्रमाणे :- दिवस १ - दिल्ली आगमन, वाटल्यास दिल्ली दर्शन नाहीतर आराम. दिवस २ - खासगी ठरवून घेतलेली गाडी किंवा सार्वजनिक प्रवास साधने वापरून आग्रा - सायंकाळी परत दिल्ली असेच तिसरा अन् चौथा दिवस वृंदावन आणि मथुरा करावे. बफर म्हणून २-२ दिवस ठेवता येतील वाटल्यास. हिप्पी नियोजन म्हणजे राहण्याचे खाण्याचे जास्त लाड नको आहेत असे धरून चालतोय.

In reply to by इपित्तर इतिहासकार

Trump 26/06/2023 - 11:37
पण मराठी बोलणारा मॅनेजर असण्याचे प्रयोजन समजले नाही खास मला......
धन्यवाद. कारण सोबतची काही माणसे मराठीशिवाय कोणतीही भाषा बोलत नाही. तसेच महाराष्ट्राबाहेरील मराठी संस्कृती जाणुन घ्यायची इच्छा आहे.
हिप्पी नियोजन म्हणजे राहण्याचे खाण्याचे जास्त लाड नको आहेत असे धरून चालतोय.
हिप्पी म्हणजे कमीत कमी नियोजनात मनमौजी प्रवास.

कंजूस 25/06/2023 - 13:08
याने या ट्रिपमध्ये फरक पडतो. ---- जर का पुढेमागे उत्तराखंड, हिमाचल, करणार असाल तर आणि विमान प्रवास नसेल तर एक धक्का दिल्लीत होणारच. तेव्हा त्याचा उपयोग करा आणि या सहलीतून दिल्ली गाळावी.

महाराष्ट्र समाज आग्रा ,महाराष्ट्र मंडळ पहाडगंज नवी दिल्ली गुगलून बघा . टेलिफोन करा पुढील मार्ग सुचेल. म मं न दिल्ली तर चोविस तास टेलिफोन उपलब्ध असतो.

रंगीला रतन 27/06/2023 - 02:56
कारण सोबतची काही माणसे मराठीशिवाय कोणतीही भाषा बोलत नाही. बरोबर कोण आणि किती जण आहेत? ८ ते १० तरुण लोक. अशे तरुण लोक आज भारतात आहेत? असतील तर त्यांच्यासोबत जाताना तुम्हाला लाज वाटायला पाहीजे. नुस्ती फालतुगीरी

In reply to by रंगीला रतन

अशे तरुण लोक आज भारतात आहेत? असतील तर त्यांच्यासोबत जाताना तुम्हाला लाज वाटायला पाहीजे. नुस्ती फालतुगीरी का लाज वाटायला पाहीजे? नाही येत दुसर्‍या भाषा म्हणून काय नातेवाईक मित्र सोडून द्यायचे? दक्षिण भारतात लोक फिरायला जातात तेव्हां तीथले लोक मराठी हिन्दी समजत नाही किंवा समजुन सुद्धा न समजल्या सारखे करतात. आमचे काही मित्र पहिल्यांदाच उत्तर भारतात गेले. बोलता बोलता म्हणाले, तुम्हारा खुन करनेवाला और हमारा खुन करनेवाला एकच है समोरचा यजमान गोंधळात पडला. बरोबरच्या एकाला लगेच कळाले त्याने सारवा सारव केली. उनको कहना है की हम दोनो को (खुन) बनानेवाला एक ही परमात्मा है. तेव्हा ही फालतूगीरी नाही. भाषेचा सभ्यतेने वापर करावा. प्रत्येक शब्दावरी माझा ठसा,माझा ठसा शब्द माझा चेहरा,शब्द माझा आरसा. शांताबाई शेळके.

In reply to by कर्नलतपस्वी

Trump 27/06/2023 - 11:13
का लाज वाटायला पाहीजे? नाही येत दुसर्‍या भाषा म्हणून काय नातेवाईक मित्र सोडून द्यायचे? दक्षिण भारतात लोक फिरायला जातात तेव्हां तीथले लोक मराठी हिन्दी समजत नाही किंवा समजुन सुद्धा न समजल्या सारखे करतात.
+१
तुम्हारा खुन करनेवाला और हमारा खुन करनेवाला एकच है
हे भारी आहे. मी "हमारे इधर पाऊस लई पड्या" असे हिंदी(?) बोलणारे लोक बघितले आहेत. असली भाषा ऐकुन समोरचा जीवच देईल. ह्यावर एक मस्त धागा होऊ शकतो.

In reply to by Trump

चौकस२१२ 27/06/2023 - 12:19
ह्यावर एक मस्त धागा होऊ शकतो. उन्हळ्यात उत्तरेत "चिमडी " नामक एक टरबुजासारखे पण छोटे फळ असते त्याची नुसती साखर घालून कोशिंबीर सारखे काहीतरी बनवले जायचे.. यावर एका व्यक्तीने " रामू ( आचारी नाव) "आज चीम्बडि "संप" गयि " असे "आचारी संपावर जायला" भाग पडणारे वाक्य फेकलेले आठवले सुदैवाने तो नोकर पिढ्यान पिढया मराठी कुटुंबात नोकरीत असल्यामुळे. "मामीजी मला समझले " असे काहीसे पुटपुटला असो विषयांतर झाले,,, हिप्पी सहलीला मदत करूयात ( एक उनाड दिवस याची आठवण झाली )

In reply to by रंगीला रतन

Trump 27/06/2023 - 11:09
मोठा आहे दगदगीचा प्रवास असल्याने काही लोक आजारी पडण्याची, किंवा आरामाची गरज लागणे गृहीत धरले आहे. अशा वेळी समजुन घ्यायला/सांगायला मराठी माणसे जास्त उपयोगी पडतील अशी अपेक्षा आहे. आणि भविष्यातील नातेसंबध वृधिंगत होण्याची शक्यता आजमावण्याची आहे.
८ ते १० तरुण लोक.
तरुण हा सापेक्ष शब्द आहे. काही लोक वयाने तरुण पण मनाने म्हातारे असतात, तसेच उलट.

In reply to by Trump

चौकस२१२ 27/06/2023 - 12:22
अशा वेळी समजुन घ्यायला/सांगायला मराठी माणसे जास्त उपयोगी पडतील अशी अपेक्षा आहे. ठीक आहे त्यासाठी मराठी माणूस बरोबर पाहिजे.. म्हणजे प्रवासात एक मराठी वाटाड्या / आयोजक पाहिजे कि तेथील राहण्याचं ठिकानि फक्त मराठी भाषिक मालक / नौकर पाहिजे.. काय गौड्गबल आहे हे ? दगदगीचा प्रवास ? २०२३ सालि

शहरे रामायण महाभारत कालापासून प्रसिद्ध आहेत. काय बघायचे किती बघायचे पहिलेच ठरवा. उदाहरणार्थ आग्रा ताजमहाल करता प्रसिद्ध आहे पण लाल किल्ला, इत्मद्दौला, संग्रहालय, अकबराची कबर जवळपास फतेहपुर सिक्री ,डिग पॅलेस(महाराजा सुरजमल जाट) याची राजधानी,भरतपुर पक्षी उद्यान आणखीन बरेच काही. तसेच दुसर्‍या शहरातही भरपुर बघण्या सारखे आहे. दिल्लीचे नवीन शहिद स्मारक व जुने इंडीया गेट बघायला विसरू नका. नवीन संसद,जुनी पार्ल्यमेंट,राष्ट्रपती भवन,पालिका बझार आणी बरेच काही.

In reply to by कर्नलतपस्वी

Trump 27/06/2023 - 11:00
दिल्लीचे नवीन शहिद स्मारक व जुने इंडीया गेट बघायला विसरू नका. नवीन संसद,जुनी पार्ल्यमेंट,राष्ट्रपती भवन,पालिका बझार आणी बरेच काही.
हो, नक्कीच. नेताजी सुभाष चंद्रांचा पुतळा, शिवाजी महाराजांचा पुतळा यादीमध्ये आहेच. श्री सावरकारांचा फोटो संसदेत लावलेला स्मरणात आहे. त्यामुळे तो काही बघता येणार नाही. धन्यवाद.

चौकस२१२ 27/06/2023 - 09:57
काय बघायचे किती बघायचे पहिलेच ठरवा अगदी बरोबर दिल्लीतून आग्रा , ताज आणि आग्र्याचा लाल किल्ला एवढे सकाळी लवकर निघून रात्री पर्यंत परत येणे असे करता येते पण मग बाकी राहून जाईल आग्र्याचा लाल किल्ला ला कधी जे वाटाडे असतात त्यांना तुम्हाला महाराष्ट्राच्या संधर्भात सांगा असे सांगितले तर ते आपली " कॉमेंट्री" थोडॆ बदलतात पण त्यात विशेष तसे का हि वेगळे नसते बाकी तुम्हाला "हिप्पी "पद्धतीने भटकंती कराव्यायची आहे हे ऐकून मौज वाटली एकीकडे म्हणता ना नियोजन न करत हिप्पी पद्धतीने आणि दुसरी कडे मराठी मालक, जेवण बनवता आले पाहिजे मी आपत्कालीन सेवा? आणि भाडे खोलीवर आधारीत असावे, माणसांवर नसावे. मग कसलं हो हिप्पी पद्धतीने ? ना नियम हि खरी हिप्पी पद्धत .. उचल पिशव्या आणि निघा .. येथे प्रश्न हे सुधाच एक प्रकाचे नियोजन बरं दिल्ली आग्रा वैगरे हि " चावून चोथा " अशी "पर्यटन स्थळे" आहेत त्यात तुमचं या "मराठी फक्त" चमूला हिप्पी पद्धतीने जर भटकायचे तर ते खूप "आयोजन" करून शोधावे लागेल .. बाकी सरधोपट येवध्या गोष्टी उपलब्ध आहेत कि शोध घेणे सोप्पे आहे तुमचं काही अटी जरा मौजेचं वाटत - जेवण बनवता आले पाहिजे आणि हॉटेल नको + स्वस्तात, दिलि सारख्य मेट्रो शहरात असे ठिकाण मिळेल? आणि जेवण बनवण्याची सुविधा पाहिजे तर मग "फर्निश्ड अपार्टमेंट " मग ती कसली असणार आहे स्वस्त? - शाकाहरी जेवण, मराठी बोलणारे व्यवस्थापक्/मालक-- किती दिवसांचा प्रश्न आहे ? एकूण ७-८ असावेत असे वाटते , आणि ते सुद्धा उत्तर भारतातील या मुखय शहरात मग तिथे शाकाहारी जेवण मिळणे अवघड आहे का हो? अगदी जामा मस्जिदी पाशी पण मिळेल .. काय गंमतशीरअट आहे" तुम्ही काही क्रोएशिया किंवा बुरुंडी ला नाही चालला तम्ही भाऊ -भाडे खोलीवर आधारीत असावे, माणसांवर नसावे.... म्हणजे? अहो कुठेहि माणसांची मर्यादा असणारच ना ? आणि "आपत्कालीन व्यवस्था " ह्याचा विचार केला तर एक खोलीत किती माणसे एकावेळी" याचा विचार मालक आणि राहणार्याने केला पाहिजेच कि मिपावर मदत करायला लोक उत्सुक असतात हो पण मदत/ माहिती विचारणाऱ्याने पण जरा तारतम्य बाळगावे हि माफक अपेक्षा असो, झाली एकदाची "हिप्पी" पद्धतीची भटकंती कि आमचं सारखया चाकरीतील मिपाकरांना टायचाच संचितार वृत्तांत आवडेल बजेटच्या साठी, https://www.youtube.com/@Bha2Pa/featured वर काही आहे का पहा जाता जाता .... "हिप्पी" पद्धतिने म्हणजे स्वस्त असेच नसते , त भरपूर खर्च करीत सुध्दा हिप्पी हिंडता येते

In reply to by चौकस२१२

सणसणीत पण थेट अन् तितकाच कायदेशीर प्रतिसाद. आवडला आपल्याला. मी तर ईव्हन हे म्हणतो की इतका खर्च ते संगमरवरी थडगे तरी कश्याला पहावे ! जेव्हा सील केलेली दालने उघडतील तेव्हा पाहूया की.... (बोल्ड केले आहे ते मावैम) अर्थात आपण कोणाच्या वैयक्तिक आवडीवर काय बोलावे म्हणा, ज्याला जिथे आवडेल त्याने तिथे पर्यटन करावे, जो जे वांछील तो ते लाहो.

In reply to by चौकस२१२

Trump 27/06/2023 - 11:23
आग्र्याचा लाल किल्ला ला कधी जे वाटाडे असतात त्यांना तुम्हाला महाराष्ट्राच्या संधर्भात सांगा असे सांगितले तर ते आपली " कॉमेंट्री" थोडॆ बदलतात पण त्यात विशेष तसे का हि वेगळे नसते
जरा सविस्तर सांगा. जंजिर्‍यावर भगवा झेंडा फडकावायला तेथील लोकांनी विरोध केल्याचे माहिती आहे. तेथील किल्लामार्गदर्शक लोक चुकीचा इतिहास सांगतात.
ना नियम हि खरी हिप्पी पद्धत .. उचल पिशव्या आणि निघा .. येथे प्रश्न हे सुधाच एक प्रकाचे नियोजन
प्रवास हिप्पीच आहे, पण अचानक अडचणी येऊ शकतात हे गृहीत धरुन नियोजन. एकदा राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था झाली की बाकीचे नियोजन तिथे जाऊन करता येईल.
- जेवण बनवता आले पाहिजे आणि हॉटेल नको + स्वस्तात,
काही शारिरीक अडचणीमुळे स्वतः जेवण बनवण्याची सोय अपेक्षित आहे. धन्यवाद.

In reply to by Trump

चौकस२१२ 27/06/2023 - 12:05
जंजिर्‍यावर भगवा झेंडा फडकावायला तेथील लोकांनी विरोध केल्याचे .. कधी काय संदर्भ? तुम्हाला "मराठीच सर्व काही पाहिजे" म्हणून केवळ एका अनुभवावरून सांगितले... आमचे बोलणे ऐकून वाटाड्याने जरा मराठी लोकांना म्हणजे आग्र्याहून सुटका वैगरे संधर्भ घालून सांगितले एवढेच , फार त्यात विशष नाही , बाकी तिथे कोणत्यातरी महाराष्ट सरकारने महाराजांचा पुतळा उभा केला आहे त्यामुळे आल्या आल्या मराठी भागातील पर्यटक तर सुखवतोच . तेथील किल्लामार्गदर्शक लोक चुकीचा इतिहास सांगतात. असे जर तुमचे मत असेल तर नका वापरू .. महाराष्ट्रातील जाणकार घेऊन जा ( बलकवडे येतात का बघा ) पण स्वस्तात कसे? आणि त्या वाटाड्याला तुमचे हे हिप्पी फिरणे परवडलं का? बाकी मला तरी मराठी इतिहासाशी निगडित गोष्टीं गोष्टीन पेक्षा स्वारस्य एकूण इतिहास यात जास्त स्वारस्य होते, एकूण पण आग्र्याचा लाल किल्ला आणि फतेपूर सिकरी नक्की बघावा, नुसता ताज महाल नको प्रवास हिप्पीच आहे, पण अचानक अडचणी येऊ शकतात हे गृहीत धरुन नियोजन. : अनेकांना हा हिप्पी प्रवास वगैरे यात काही वाटत नाहाये उगाच शब्द वापरल्यासारखा वाटतोय ,,, सर्वसाधारण प्रवाशांसारखया गरजा दिसत आहेत , उगाच हिप्पी वगरे विशेषणे काही शारिरीक अडचणीमुळे स्वतः जेवण बनवण्याची सोय अपेक्षित आहे. परत कोड्यात बोलताय ,, शारिरिक कि वैद्यकीय ? शारिरीक अडचणीमुळे, स्वतःचा स्वयंपाक...? बर बुवा असेल काही तरी मग "फर्निश्ड अपार्टमेंट" शिव्या पर्याय दिसत नाही ... पण तो स्वस्त कसा असेल? नाहीतर " कोणाचाच तरी काय फालतुगिरी " असा प्रतिसाद आला तर नवल नाही ! सर्वात शेवटी... ७-८ जणांसाठी त्रिकोण ( दिलि आग्रा जयपूर ) सहल "मराठी पद्धतीने ( आणि बाकी जे काय विशेष गरज असले ती ) आयोजित करणारी एकादी सन्स्था असेल महाराष्ट्रात ,, आजोब सांगायचे कि पूर्वी एक "यात्रा" कंपनी रेल्वे बोगी भाड्याने नेऊन अशी सहल आयोजित करायचे , साबुदाण खिचडी पासून ते पियुष ...सर्व काही, बोगी चा एक भाग हा स्वयंपाकघराचं असायचा ,, ( चेष्टा करीत नाहीये तर "श्री दत्तदिगंबर यात्रा कंपनी होती खरी https://www.tourtravelworld.com/travel-agents/datta-digambar-tours-travels-383989/contact.htm

In reply to by चौकस२१२

Trump 27/06/2023 - 12:50
जंजिर्‍यावर भगवा झेंडा फडकावायला तेथील लोकांनी विरोध केल्याचे .. कधी काय संदर्भ?
एका पर्यटकाला किल्ल्यावर भगवा झेंडा फडकावायला विरोध केला होता. २०२१ - २०२२ च्या दरम्यानची घटना आहे. तो अभिप्राय मला लगेच सापडला नाही. त्या मुलाने त्याचा बोटीत बसुन भगव्या झेंड्याचा फोटो टाकला आहे. स्थानिकांचा स्वभाव दाखवणारे काही अभिप्राय
vijay murudkar There is no Indian Flag hosted on Entire Murud-Janjira Fort and I found It is Very 'DISRESPECTFULL' People are very profit centric and asking charges for everything (ie. Boat charges, Fort cahrges, Guide charges etc etc) but no-one is interested in good governance of heritage like Janjir Fort which has very special place our heart & nation history.
Shrikant Auti Minority captured all business... Local muslims misbehave with tourist.
Shivaji Nade किल्ल्यातील आतील भागाची बरीच पडझड झालेली आहे. येथील काही नावाडी लोक संभाजी आणि शिवाजी महाराजांबद्दल आदराने बोलत नाहीत(सध्याची परिस्थिती कदाचित बदलली असेल). सिद्दी जौहर बद्दल मात्र आदर आणि अभिमानाने बोललं जातं. शक्य असेल तर सकाळी किंवा दुपार नंतर जाणे योग्य.

In reply to by चौकस२१२

बाकी तिथे कोणत्यातरी महाराष्ट सरकारने महाराजांचा पुतळा उभा केला आहे त्यामुळे आल्या आल्या मराठी भागातील पर्यटक तर सुखवतोच .
पुतळा बाहेर रस्त्यावर आहे. इतर शहरात असलेल्या तत्सम शिवाजी चौकामधील पुतळ्यासारखाच. आग्रा किल्ल्यामध्ये मी गाईड ला मुद्दामुन शिवाजी महाराजांना जिथे ठेवले होते ती कोठडी दाखवायला सांगितले होते. त्याने ही एका बंद दरवाजामागे असलेल्या एका वास्तुत ती असल्याचे सांगितले .पण एकुण ह्याबाबतीत उदासीनताच दिसली. पण तरीही अश्या परिसरातुन शिवाजी महाराज निसटले ह्या कल्पनेनेच अंगावर शहारे आले होते.

कंजूस 27/06/2023 - 11:35
मला हव्या त्या ठिकाणी खातो,राहतो,हवा तेवढा वेळ भटकतो. दुसरा कुणी बरोबर घेतला की चर्चा आली,त्याची आवड जपायला हवी. गाईड घेत नाही कारण मला वाचून सर्व माहिती मिळालेली असते. (जुनी लोनली प्लानिट पुस्तके). आगावू हॉटेल आरक्षण कधीच करत नाही. कुटुंबासह गेल्यासही नाही. जागा पाहून एक खोली स्वस्तात कुठेही मिळते. दुपारी बारा अगोदर हॉटेलवाले रेट कमी करायला तयार असतात. पावती नको असल्यास चांगली रुमही मिळते. दुपारी चार नंतर मात्र घासाघीस करता येत नाही. ओनलाइन बुकिंग न घेणारी बरीच हॉटेल्स रिकामी असतात. ओटो रिक्षा फिरवत हॉटेल रुम शोधायला कधीच जाऊ नका. (फक्त रेल्वेचं जाण्यायेण्याचं आरक्षण. तेही रद्द केल्यास दोनशे चाळीस रुपये कापून बाकीचे परत मिळतात.)

In reply to by कंजूस

Trump 27/06/2023 - 11:39
ओनलाइन बुकिंग न घेणारी बरीच हॉटेल्स रिकामी असतात. ओटो रिक्षा फिरवत हॉटेल रुम शोधायला कधीच जाऊ नका.
तेही माझ्या लक्षात आले आहे. तुम्ही दर्जाबद्दल कशी खात्री करता, किंवा जाणुन घेता?

गुरुनाथ ट्रॅव्हल्स, बाजीराव रस्ता, पुणे, इथे चौकशी करा कदाचित तुमच्या सगळ्या अटी आणि शर्तीत बसणारी टूर बनवून देतील ते लोक.

In reply to by इपित्तर इतिहासकार

Trump 27/06/2023 - 14:02
गुरुनाथ ट्रॅव्हल्स, बाजीराव रस्ता, पुणे, इथे चौकशी करा कदाचित तुमच्या सगळ्या अटी आणि शर्तीत बसणारी टूर बनवून देतील ते लोक.
पुर्ण सहल नको आहे. प्रश्न फक्त राहण्याचा आणि खाण्याचा होता. इतरांनी दिलेल्या माहितीमुळे ते सुटतील असे वाटते. धन्यवाद.

महिरावण 27/06/2023 - 13:46
धागालेखक, धाग्याचे स्वरुप आणि धाग्यातील अटी पाहता धागा काढण्याच उद्देश निकोप न वाटता केवळ सदस्यांना कामाला लावून मजा बघण्याचा वाटतो.

In reply to by महिरावण

चौकस२१२ 27/06/2023 - 19:20
सुरवातीला निकोप हेतू वाटून २-४ गोष्टी सुचवयवाश्या वाटल्या तर धागाकर्ता काहीतरी गोंधळाचे आणि उगाच वेळखाऊ लिहीत आहेत असे वाटते आहे म्हणे तरुण टोळकं पण मनाने वयस्कर? सगळे ७-८? स्वतःचे जेवण स्वतः , ठीक असेल काही कारण पण त्यासाठी मग ठिकाण महाग असू शकते हे मेनी दिसत नाही , आणि ते सुद्धा मराठी मालकीचे? हे तर विचित्र अट आहे एकीकडे म्हणे हिप्पी आणि नियोजन नको आणि नियोजनाचे प्रश्न तर ५०

कंजूस 27/06/2023 - 14:57
तुमच्यापैकी किती जणांनी अशी सहल केली आहे यावर अवलंबून आहे. अशी म्हणजे तिथे जाऊन जागा शोधणे ,पाहाणे आणि मग ठिकाणं कशी पाहाणे हे ठरवणे. अगदी प्रथम बिचकायला होतं पण नंतर सवय होते. हॉटेल वाले,एजंट,बसवावे,टॅक्सी/ओटोवाले कसे कुठे फसवतात हे अगोदरच समजते. तशी बोलणी करता येतात.

In reply to by कंजूस

Trump 27/06/2023 - 15:12
तुमच्यापैकी किती जणांनी अशी सहल केली आहे यावर अवलंबून आहे. अशी म्हणजे तिथे जाऊन जागा शोधणे ,पाहाणे आणि मग ठिकाणं कशी पाहाणे हे ठरवणे. अगदी प्रथम बिचकायला होतं पण नंतर सवय होते.
अजुन तरी बहुतेकांनी अशी यात्रा केली नाही. त्यामुळे अंगवळणी पडल्या नाहीत.

In reply to by Trump

कंजूस 27/06/2023 - 19:10
हं. मला तशी शंका आली. आठ लोकांची राहाणे व्यवस्था, वाहन इत्यादी यासाठी अनुभव हवा. तीन ओटो रिक्षा करणे खटाटोप आणि गडबडीचे आहे. तीन वेगळ्या ठिकाणी जाऊ शकतात आणि गोंधळ. त्यात हिंदी न बोलणारे म्हणजे अजून गोंधळ होऊ शकेल. सावधान. रेल्वे स्टेशनच्या दोन्ही बाजूस कमीतकमी चार नाके असतात. कोण कुठे भलतीकडेच गेला तर चुकामुक.

In reply to by कंजूस

Trump 27/06/2023 - 19:37
ओला किंवा तत्सम सेवा वापरायचा इरादा आहे. त्यांच्याकडे ८ माणसांच्या गाड्या असतात. ज्यांना आराम करायचा असेल त्यांनी आरामशीर हॉटेलवर पडुन राहायचे. इतके लोक असल्यामुळे अडचण येण्याची शक्यता गृहीत धरली आहे.

In reply to by कंजूस

चौकस२१२ 27/06/2023 - 19:33
तुमच्यापैकी किती जणांनी अशी सहल केली आहे मी काही ठिकाणी / काही वेळा असे केले आहे ऐनवेळी काय होते ते बघू पहिले १-२ दिवसांचे आरक्षित करायायचे आणि त्या वेळेस इतर काय आहे उपलब्ध हे बघायचे एकदा अंगाशी आले होते कामानिमित्त सिंगापुर ला ३१ डिसेंबरला होतो आणि स्वखर्चाचा मामला असल्यामुळे जरा पैसे वाचव्यायचे होते... सिंगापुर ला ३१ डिसेम्बर ला काहीतरी विचित्र नियम आहे / प्रथा आहे त्यादिवशीच फक्त सगळ्या होटेल भांड्यांवर एक मोठा सरचार्ज लावतात .. त्यामुळे आणि ऐनवेळी केल्याने फर महाग होते.. ४ वाजत आले आणि कामात बुडालो होतो आधीचे होटेल सोडेल होते ..ओळ्खिचे कुटुंब एक, ते पण पण त्यादिवंशी गावात नव्हते शेवटी कसे बसे एक बॅकपॅकर हॉस्टेल मिळाले, चान्गले होते पण धांदल झाली

Trump 27/06/2023 - 19:40
वय/अनुभव वाढला की सगळे कसे नियोजीत हवे असते. पण बरेचदा असे जाणवले की जेवढा वेळ आंनद घेण्यात जातो. त्यापेक्षा जास्त वेळ नियोजनाची डोकेदुखी करण्यात जातो त्यामुळे कमीत कमी नियोजनात कसा प्रवास करता येईल ह्याचा अभ्यास चालु आहे.

दिल्ली फिरायला किती दिवस हे तुम्ही काय पाहणार यावर आहे . फक्त अक्षरधाम करायचे झाले तर अर्धा दिवस जाईल. स्थळांची यादी करा, मथुरा नि वृन्दावन करायचे असेल तर शक्यतो ८ च्या आधी निघा. ११ वाजता भोग लागतो मंदिरे बंद होतात . एक दोन मंदिरेच पहा , मरणाची गर्दी असते . विशेषतः बांकेबिहारी ला . वृन्दावन ला सुद्धा इस्कॉन ला जाणार असाल तर वेळ काढून जाणे. आग्रा नि मथुरा जवळ आहे . लोक दिल्ली सेन्टर पॉईंट धरून बेत आखतात पण वेगळा विचार करा . मुंबईहून जाणारी एक राजधानी मथुरेला थांबते . मथुरा आग्रा करून शेवटी दिल्ली करणे म्हणजे विमान व ट्रेन दोन्ही बेत आखता येतात . ७-८ माणसे म्हणजे हॉटेल पेक्षा धर्मशाळा च चांगली. मथुरा नि वृन्दावन ला सोय होईल. हिप्पी टूर करायचीय तर हॉटेल नि सोयींबद्दल "नो कटकट आवर पटापट " धोरण हवे .

In reply to by विअर्ड विक्स

कंजूस 28/06/2023 - 17:44
एवढी भाराभर ठिकाणं आहेत आणि गटातर्फे कुणी ना कुणी म्हणणारच की सगळं करू. पुन्हा कधी येणार माहिती नाही. बाकी पुणे/मुंबई निघण्याचे ठिकाण यावर ट्रेन/विमान प्रवासात फरक पडतो. आम्ही आठ जण (तीन कुटुंबे )असल्याने फुल डे दिल्ली टुअर घेतली होती. मला त्यातली दोनच ठिकाणं खरं तर पाहायची होती. मी बाकी ठिकाणी आत गेलोच नाही. बोरिंग. (वृंदावन, गोकूळ येथे बेकार घाण होती)

In reply to by कंजूस

Trump 29/06/2023 - 11:45
एवढी भाराभर ठिकाणं आहेत आणि गटातर्फे कुणी ना कुणी म्हणणारच की सगळं करू. पुन्हा कधी येणार माहिती नाही.
समुहाने प्रवास करणे म्हणजे नियोजन, अचानक होणारी तारांबळ अश्या गोष्टी नेहमीच्याच आहेत.

Trump 06/07/2023 - 12:28
मदत करणार्‍या सर्वांचे धन्यवाद. श्री कंजूस यांनी कमी पैशात चांगली राहण्याची व्यवस्था करावी यावर एक लेख लिहावा हि विनंती. श्री कर्नलतपस्वी यांनी भाषिक गमतीजमतीवर एक हलकाफुलका धागा काढावा हि विनंती.

Trump 06/07/2023 - 12:29
मदत करणार्‍या सर्वांचे धन्यवाद. श्री कंजूस यांनी कमी पैशात चांगली राहण्याची व्यवस्था करावी यावर एक लेख लिहावा हि विनंती. श्री कर्नलतपस्वी यांनी भाषिक गमतीजमतीवर एक हलकाफुलका धागा काढावा हि विनंती.

कंजूस 06/07/2023 - 16:16
अशा काही जागा कोणत्या शहरांत कुठे आहेत हे कुणी सांगत नसतं. तरीही शोधायच्या कशा ते सांगतो - १)लोनली प्लानिट'ची पुस्तके बऱ्यापैकी मार्गदर्शन नकाशे,नावांसहीत करतात. नॉर्थ इंडिया,साऊथ इंडिया. पण २०००पूर्वीच्या आवृत्त्या चांगल्या आहेत. रुम रेट जुने धरू नका पण एकूण शोधाशोध सोपी होते. २) स्कुटर,टूविलरवरच्या मनुष्यास विचारावे की हॉटेल्स कोणत्या बाजूला/रस्त्यावर आहेत. तो स्थानिक जरा फिरणारा असतो. किंवा दुकानदारही सांगतात. साधारणपणे आपला पेहराव, कुटुंब असल्यास ते योग्य जागी पाठवतात हा अनुभव आहे. ३)भरपूर फिरण्यासाठी बस स्टँड पासून दूरचे हॉटेल बघू नये. अगदी सकाळी ते रात्री येण्या जाण्यात अडचण येत नाही. बसेसचा पर्याय असल्याने टॅक्सी ,रिक्षावाले नरमच राहतात. तसेच खाणे,चहा यासाठी भरपूर चांगले पर्याय असतात. वेळेची अडचण येत नाही. सकाळी साडेपाच रात्री बारा पर्यंत खाणे हा प्रश्नच पडत नाही. ४) नवीन ठिकाणी आपला फिरण्याचा प्लान योग्य व्यक्तीस सहज सांगावा. तो आपणहून बरीच चांगली माहिती देतो. याबाबत माझा अनुभव खूप चांगला आहे. ५)सर्वात महत्त्वाचे म्हणजे ओटो रिक्षा स्टँडवर, रिक्षावाल्यांस कधीही विचारू नये. दूरवरच चौकशी करावी. त्यांच्या फायद्याच्या रूटवर नेणे गळ्यात मारतात. ६) रुम पाहिल्यावर टॉइलेट, बिछाने पाहावेत. टापटीप स्वच्छता लगेच लक्षात येते. त्यावरून रेटशी तुलना करावी. खिडक्यांना जाळ्या असाव्यात. डास येत नाहीत. दिल्लीत डेंग्यू फार आहे. विशेष लक्ष द्यावे. चेकाउट टाईमची खात्री करावी. स्वस्त हॉटेलांतले चार्जिंग पॉईंटस चालत नाहीत किंवा एकच चालू असतो तो उंचावर असतो. तीन चार मोबाईल चार्ज कसे करणार? एक्स्टेंशन बोर्ड छोटासा जवळ ठेवावा. ७)प्रवासात जर तीन ठिकाणी हॉटेल बदलणार असाल तर प्रत्येक व्यक्तीचे एकूण पाच पाच आधार फोटोकाप्या जवळ असू द्याव्यात. राहणाऱ्या प्रत्येकाची आधार प्रत मागण्याचा प्रघात पडलेला आहे. ऐनवेळी आजुबाजूस फोटोकापी काढणारे नसतात किंवा पावर गेलेली असते. ८) रिक्षावाले "हॉटेल रुम दाखवतो" चला म्हणतात तेव्हा त्यांचे कमिशन असते तिथेच नेतात. रिक्षातून फिरून रुम शोधू नये. ९)रुमवर कपडे धुता येत नाहीत (नियमाने). पण गुपचूप धुवावे लागतात. कपडे वाळत घालण्यासाठी लांब दोरी जवळ असावी. थोडे कपडे नेऊन प्रवास आटोपता होतो. ------- जागा सापडली,घेतली. पुढे काय तर फिरणे,पाहाणे. आजुबाजूस टपऱ्यांतून ,वनडे/हाफ डे टुअरचे बोर्ड दिसतात तिथून त्यांची माहिती पत्रकं गोळा करावीत. त्यातून किती रुपये,कोणती ठिकाणं केव्हा दाखवणार त्या वेळा छापलेल्या असतात. यावरून लगेच समजेल की कोणत्या ठिकाणी केव्हा जायचे नाही.. समजा प्रत्येक टुरमध्ये "भहाई मंदिर - संध्याकाळी सात ते साडेसात" दिसले तर त्या वेळी तिथे जायचे नाही. आपण स्वतंत्र वेगळ्या वेळी जायचे.

In reply to by कंजूस

सुबोध खरे 07/07/2023 - 19:33
रेल्वेने जाणार असलात तर रेल्वे रिटायरिंग रुम हा सर्वात उत्तम पर्याय आहे. सरकारी असल्यामुळे प्रशस्त खोल्या असतात आणि आता आय आर सी टी सी कडे व्यवस्था गेल्यामुळे कर्मचारी वर्ग नम्र आणि मदत करणारा असतो. आपल्या खिशाला परवडेल अशा सर्व तर्हेच्या खोल्या डॉर्मिटरी पासून वातानुकूलित आरामदायी खोल्यापर्यंत सर्व उपलब्ध असते. याशिवाय काही स्थानकांवर अगदी १ तासासाठी सुद्धा खोली डॉर्मिटरी मिळू शकते. याशिवाय आपल्या पेहरावाकडे बघून भाडे कमी जास्त होत नाही. रिक्षा, टॅक्सी, बस आणि रेल्वे ची शिवाय खाण्यापिण्याची सर्व दर्जाची व्यवस्था आणि सुविधा २४ तास ती सुद्धा हाकेच्या अंतरावर असते हा सर्वात मोठा फायदा असतो. ओला उबेर सुद्धा अगदी विचित्र वेळेस सुद्धा हमखास उपलब्ध होतात. या शिवाय ४८ तास अगोदर आपला बेत रद्द झाला तर केवळ २० % कापून सर्व रक्कम परत केली जाते.

चौथा कोनाडा 08/07/2023 - 13:13
मजेशीर धागा. गरजा आणि अटी पाहून मौज वाटली. ... आणि प्रतिसाद, चर्चा वाचून धमाल आली ! सहल झाल्यावर वृतांत यायलाच पायजेल .. नै तर हा धागा व्यर्थफुकाट ! सहल भटकंती वृतांत (आलाच तर) मी पैले वाचणार ...कमेंट मी आधी पैली करणार !

In reply to by चौथा कोनाडा

कंजूस 08/07/2023 - 14:17
आपण कुठे काय अपेक्षेने गेलो आणि प्रत्यक्ष काय घडलं हे प्रामाणिकपणे लिहून ठेवल्यास पुढच्या पर्यटकांस निश्चितच लाभ होत असतो. फजिती झाल्यास तीही लिहावी. चार लोक हसले तर हसू द्यावं. लोनली प्लानिटची काही जुनी पुस्तकं तशी आहेत. १९९३ सालात प्रसिद्ध झालेल्या पुस्तकाचं नाव - India -a travel survival kit हे आहे. . एखाद्या ठिकाणी स्वस्तात जाता राहता येत असेल तर महागातही राहू शकतो. पण उलट खरं असेलच असं नसतं. आमच्या इथल्या एका शाळेतल्या सहायकाच्या तरुण मुलाशी(२३) ओळख झाली आणि गप्पा मारताना तो म्हणाला माझा भारत फिरून झालाय. मी सहज काही विचारले तेव्हा समजले की खरोखरच तो स्वस्तात एकटाच फिरलाय.

In reply to by कंजूस

चौथा कोनाडा 08/07/2023 - 14:52
खरंय ! नुसती मदत मागवून / प्रश्न विचारून पळ काढला की मजा नाय ... आपले अनुभव , सोयी, गैरसोयी फजीती हे लिहायला पायजले ना राव ! सहायकाच्या मुलाचा अनुभव भारी आहे !

वृंदावन च्या मुख्य रस्त्यावर बर्याच धर्मशाळा आहेत तिथे वाजवी दरात सोय होऊ शकते. वृंदावन च्या जवळच गोवर्धन पर्वत आहे तिथे इलेक्ट्रीक रिक्षाने परिक्रमा करता येऊ शकते. माकडे भरपूर आहेत व उपद्रवी आहेत. शक्यतो चष्मा/मोबाईल बाहेर न काढणे उत्तम. मथुरा उभ्या उभ्या पाहण्यासारखे आहे. तिथे राहयची आवश्यकता नाही. आग्र्यासाठी अगोडा वगैरे साईट वर डिल मिळते का ते पाहा. दिल्लीसाठी महाराष्ट्र मंडळात सोय होऊ शकेल.

In reply to by कानडाऊ योगेशु

महाराष्ट्र मंडळ ह्याबद्दल विवेक पटाईत ह्यांना विचारा डिटेल. मला वाटते दिल्लीत (महाराष्ट्र मंडळात राहून) आग्रा वारी करता येईल (दोन तासच आहे प्रवास)

In reply to by इपित्तर इतिहासकार

कंजूस 25/06/2023 - 10:29
याच जुन्या इमारतीत गिजरे यांचे टुअर office आहे. त्यांचे एक एजंट पुण्यात आहेत. तेही बुकिंग करून देतात. पण दिल्लीला राहून आग्रा/जयपूर ट्रीप करू नये.

In reply to by कंजूस

Trump 26/06/2023 - 11:32
याच जुन्या इमारतीत गिजरे यांचे टुअर office आहे. त्यांचे एक एजंट पुण्यात आहेत. तेही बुकिंग करून देतात.
धन्यवाद. फिरण्याचे नियोजन मुद्दामहुन तिथे जाऊन करायचे असे ठरवले आहे. फक्त राहण्याचे ठिकाण हवे आहे.

In reply to by इपित्तर इतिहासकार

दिल्ली-आग्रा २ तास? अहो यमुना एक्स्प्रेस वे झालाय तरीही ५-६ तास लागतात. दिल्लीहुन आग्र्याला जाउन फक्त ताजमहाल बघुन यायला पुर्ण दिवस लागेल.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

मनो 27/06/2023 - 16:13
दिल्ली ते ताजमहाल अर्ध्या दिवसात करता येतो, मात्र तिकीट महाग आहे. नवी दिल्ली येथून सकाळी ६.०० भोपाळ शताब्दी पकडायची, ती आग्र्याला आठ वाजता पोचते. साधारण तीन तासात ताजमहाल पाहून होतो. परतीसाठी ११.२५ ला वंदे भारत एक्स्प्रेस आग्र्याहून आहे, ती दुपारी १.२० ला निजामुद्दीन स्थानकावर परत पोचवते. या ट्रिपमध्ये दुपारपासून संध्याकाळचा वेळ वाचतो. शताब्दी सुमारे ५०० रुपये आणि वंदे भारत ७५० रुपये अधिक २५० ताज तिकीट आणि आग्र्यातील रिक्षा एकूण २००-३०० रुपये असा खर्च येईल. साधारण एका महिन्यापूर्वी केलेल्या ट्रिपचे हे आकडे आहेत. या ट्रीपमध्ये आग्ऱ्याचा किल्ला पाहणे होत नाही, तेवढा वेळ हाताशी नाही. पहाडगंज येथील स्वस्त हॉटेलमध्ये राहिल्यास सकाळी ६.०० ला शताब्दी पकडणे सोपे होते.

In reply to by मनो

सुबोध खरे 01/07/2023 - 10:00
यापेक्षा सकाळी जाताना आणि येताना शताब्दी घेतली तर रात्री २०.३८ ला आग्र्याला बसलात तर २३०० ला नवी दिल्ली स्थानकावर उतरून गंतव्य स्थानी पोचता येईल. म्हणजे सकाळी आठ ते रात्री आठ असे पूर्ण १२ तास मिळतात ज्यात ताजमहाल आग्र्याचा किल्ला आरामात पाहून होईल आणि नीट कार्यक्रम आखला तर फतेहपूर सिक्रि सुद्धा ( घाईघाईने) करता येईल. आणि नवी दिल्ली स्थानकावरच रेल्वेची रिटायरिंग रुम घेतली तर तेवढीच सुविधा होते. शुक्रवारी ताजमहाल पाहण्यासाठी फुकट आहे पण शुक्रवारी फतेहपूर सिक्रि बंद असते.

In reply to by सुबोध खरे

मनो 01/07/2023 - 11:00
माझ्या माहितीप्रमाणे शुक्रवारी स्थानिक मुसलमानांसाठी ताज मशीद उघडी असते, पण त्याकरता स्थानिक पत्ता असलेला आयडी दाखवावा लागतो. इतरांना बाहेरून किंवा नदीच्या पलीकडे जाऊन फुकट :-D

In reply to by सुबोध खरे

कंजूस 01/07/2023 - 13:41
तशी पाटीही बऱ्याच हॉटेलांच्या रिसेप्शन रुममध्ये लावलेली सापडेल. ट्रंप कुठून निघणार माहीत नाही. पण मुंबईत वर्ल्ड ट्रेंड सेंटरमध्ये उप्र पर्यटन केंद्र आहे ते ढीगभर नकाशे आणि पत्रक देतात. तसेच इंडिया टुरिझम ऑफिसमध्येही पत्रकं देतात. ते कार्यालय आता चर्चगेट समोरच्या रूझर्वेशन इमारतीतून मरीन ड्राईवकडे हलवले आहे. लाभ घ्यावा.

In reply to by कानडाऊ योगेशु

Trump 26/06/2023 - 11:28
दिल्लीसाठी महाराष्ट्र मंडळात सोय होऊ शकेल.
धन्यवाद. संपर्कमाहिती असल्यास द्यावे.
वृंदावन च्या जवळच गोवर्धन पर्वत आहे
टाकतो यादीमध्ये

In reply to by Trump

कंजूस 27/06/2023 - 19:03
वर मी दिलेल्या फोटोंत एक पत्रक महाराष्ट्र मंडळाचेच आहे. फोन नंबर बदलले असण्याची शक्यता आहे. करून पाहा. पुण्याचा नंबरही आहे. वेबसाईट आहे. बाकी दिल्लीवरून आग्रा पाहून जाण्याची घाई कशाला? आग्रा फोर्ट स्टेशन जरी ताज आणि लाल किल्ल्याजवळ असले तरी आग्रा कंटोनमेंट स्टेशन हे दिल्ली मुंबई मेन लाईनवर आहे. त्या स्टेशन बाहेर बरीच स्वस्त हॉटेल्स आहेत.

कंजूस 25/06/2023 - 05:19
पण खूप दिवस राहून पाहण्यासारखे मथुरा, वृंदावनला काय आहे? मला तरी तसे वाटले. Visa2explore channel चे विडिओ आहेत. पंधरा विडिओंची प्लेलिस्ट आहे. पूर्ण भाविकपणा हवा. बाकी विचारलेल्या राहण्याच्या जागा शोधाव्या लागल्या नाहीत कारण स्वस्त हॉटेल्स सगळीकडे आहेत. आणि सात दिवसांत दिल्ली आग्रा मथुरा जयपूर होऊ शकते. तुम्ही म्हणता तशा स्वस्त जागांना तिकडे 'बरसाती' म्हणतात. पत्रकार(कै.) विश्वास मेहेंदळे यांच्या एका पुस्तकात त्याची माहिती आहे. दूरदर्शनसाठी ते दिल्लीत सुरुवातीला राहिले होते. तिकडेच राहणाऱ्या कुणाशी ओळख असेल तर सोय होईल. किंवा तिकडे गेल्यावर 'बरसाती'ची चौकशी केल्यास सापडतील.

ओघाने आलेच कारण ९०% टूर हा भक्ती मार्गावरील आहे तुमचा. पण मराठी बोलणारा मॅनेजर असण्याचे प्रयोजन समजले नाही खास मला...... असो, आपापली चॉईस आहे, मुळात मथुरा - वृंदावन - आग्रा ही तिन्ही ठिकाणे दिल्ली पासून २-३ तासांच्या अंतरावर आहेत, मोठ्या बॅग अन् इतर जड सामान दिल्लीत महाराष्ट्र मंडळाच्या (मराठी बोलणाऱ्या) मॅनेजरच्याच अखत्यारीत अन् सुरक्षेत सोडून सड्याने उरलेली तिन्ही ठिकाणे फिरता येतील. Itenary खालील प्रमाणे :- दिवस १ - दिल्ली आगमन, वाटल्यास दिल्ली दर्शन नाहीतर आराम. दिवस २ - खासगी ठरवून घेतलेली गाडी किंवा सार्वजनिक प्रवास साधने वापरून आग्रा - सायंकाळी परत दिल्ली असेच तिसरा अन् चौथा दिवस वृंदावन आणि मथुरा करावे. बफर म्हणून २-२ दिवस ठेवता येतील वाटल्यास. हिप्पी नियोजन म्हणजे राहण्याचे खाण्याचे जास्त लाड नको आहेत असे धरून चालतोय.

In reply to by इपित्तर इतिहासकार

Trump 26/06/2023 - 11:37
पण मराठी बोलणारा मॅनेजर असण्याचे प्रयोजन समजले नाही खास मला......
धन्यवाद. कारण सोबतची काही माणसे मराठीशिवाय कोणतीही भाषा बोलत नाही. तसेच महाराष्ट्राबाहेरील मराठी संस्कृती जाणुन घ्यायची इच्छा आहे.
हिप्पी नियोजन म्हणजे राहण्याचे खाण्याचे जास्त लाड नको आहेत असे धरून चालतोय.
हिप्पी म्हणजे कमीत कमी नियोजनात मनमौजी प्रवास.

कंजूस 25/06/2023 - 13:08
याने या ट्रिपमध्ये फरक पडतो. ---- जर का पुढेमागे उत्तराखंड, हिमाचल, करणार असाल तर आणि विमान प्रवास नसेल तर एक धक्का दिल्लीत होणारच. तेव्हा त्याचा उपयोग करा आणि या सहलीतून दिल्ली गाळावी.

महाराष्ट्र समाज आग्रा ,महाराष्ट्र मंडळ पहाडगंज नवी दिल्ली गुगलून बघा . टेलिफोन करा पुढील मार्ग सुचेल. म मं न दिल्ली तर चोविस तास टेलिफोन उपलब्ध असतो.

रंगीला रतन 27/06/2023 - 02:56
कारण सोबतची काही माणसे मराठीशिवाय कोणतीही भाषा बोलत नाही. बरोबर कोण आणि किती जण आहेत? ८ ते १० तरुण लोक. अशे तरुण लोक आज भारतात आहेत? असतील तर त्यांच्यासोबत जाताना तुम्हाला लाज वाटायला पाहीजे. नुस्ती फालतुगीरी

In reply to by रंगीला रतन

अशे तरुण लोक आज भारतात आहेत? असतील तर त्यांच्यासोबत जाताना तुम्हाला लाज वाटायला पाहीजे. नुस्ती फालतुगीरी का लाज वाटायला पाहीजे? नाही येत दुसर्‍या भाषा म्हणून काय नातेवाईक मित्र सोडून द्यायचे? दक्षिण भारतात लोक फिरायला जातात तेव्हां तीथले लोक मराठी हिन्दी समजत नाही किंवा समजुन सुद्धा न समजल्या सारखे करतात. आमचे काही मित्र पहिल्यांदाच उत्तर भारतात गेले. बोलता बोलता म्हणाले, तुम्हारा खुन करनेवाला और हमारा खुन करनेवाला एकच है समोरचा यजमान गोंधळात पडला. बरोबरच्या एकाला लगेच कळाले त्याने सारवा सारव केली. उनको कहना है की हम दोनो को (खुन) बनानेवाला एक ही परमात्मा है. तेव्हा ही फालतूगीरी नाही. भाषेचा सभ्यतेने वापर करावा. प्रत्येक शब्दावरी माझा ठसा,माझा ठसा शब्द माझा चेहरा,शब्द माझा आरसा. शांताबाई शेळके.

In reply to by कर्नलतपस्वी

Trump 27/06/2023 - 11:13
का लाज वाटायला पाहीजे? नाही येत दुसर्‍या भाषा म्हणून काय नातेवाईक मित्र सोडून द्यायचे? दक्षिण भारतात लोक फिरायला जातात तेव्हां तीथले लोक मराठी हिन्दी समजत नाही किंवा समजुन सुद्धा न समजल्या सारखे करतात.
+१
तुम्हारा खुन करनेवाला और हमारा खुन करनेवाला एकच है
हे भारी आहे. मी "हमारे इधर पाऊस लई पड्या" असे हिंदी(?) बोलणारे लोक बघितले आहेत. असली भाषा ऐकुन समोरचा जीवच देईल. ह्यावर एक मस्त धागा होऊ शकतो.

In reply to by Trump

चौकस२१२ 27/06/2023 - 12:19
ह्यावर एक मस्त धागा होऊ शकतो. उन्हळ्यात उत्तरेत "चिमडी " नामक एक टरबुजासारखे पण छोटे फळ असते त्याची नुसती साखर घालून कोशिंबीर सारखे काहीतरी बनवले जायचे.. यावर एका व्यक्तीने " रामू ( आचारी नाव) "आज चीम्बडि "संप" गयि " असे "आचारी संपावर जायला" भाग पडणारे वाक्य फेकलेले आठवले सुदैवाने तो नोकर पिढ्यान पिढया मराठी कुटुंबात नोकरीत असल्यामुळे. "मामीजी मला समझले " असे काहीसे पुटपुटला असो विषयांतर झाले,,, हिप्पी सहलीला मदत करूयात ( एक उनाड दिवस याची आठवण झाली )

In reply to by रंगीला रतन

Trump 27/06/2023 - 11:09
मोठा आहे दगदगीचा प्रवास असल्याने काही लोक आजारी पडण्याची, किंवा आरामाची गरज लागणे गृहीत धरले आहे. अशा वेळी समजुन घ्यायला/सांगायला मराठी माणसे जास्त उपयोगी पडतील अशी अपेक्षा आहे. आणि भविष्यातील नातेसंबध वृधिंगत होण्याची शक्यता आजमावण्याची आहे.
८ ते १० तरुण लोक.
तरुण हा सापेक्ष शब्द आहे. काही लोक वयाने तरुण पण मनाने म्हातारे असतात, तसेच उलट.

In reply to by Trump

चौकस२१२ 27/06/2023 - 12:22
अशा वेळी समजुन घ्यायला/सांगायला मराठी माणसे जास्त उपयोगी पडतील अशी अपेक्षा आहे. ठीक आहे त्यासाठी मराठी माणूस बरोबर पाहिजे.. म्हणजे प्रवासात एक मराठी वाटाड्या / आयोजक पाहिजे कि तेथील राहण्याचं ठिकानि फक्त मराठी भाषिक मालक / नौकर पाहिजे.. काय गौड्गबल आहे हे ? दगदगीचा प्रवास ? २०२३ सालि

शहरे रामायण महाभारत कालापासून प्रसिद्ध आहेत. काय बघायचे किती बघायचे पहिलेच ठरवा. उदाहरणार्थ आग्रा ताजमहाल करता प्रसिद्ध आहे पण लाल किल्ला, इत्मद्दौला, संग्रहालय, अकबराची कबर जवळपास फतेहपुर सिक्री ,डिग पॅलेस(महाराजा सुरजमल जाट) याची राजधानी,भरतपुर पक्षी उद्यान आणखीन बरेच काही. तसेच दुसर्‍या शहरातही भरपुर बघण्या सारखे आहे. दिल्लीचे नवीन शहिद स्मारक व जुने इंडीया गेट बघायला विसरू नका. नवीन संसद,जुनी पार्ल्यमेंट,राष्ट्रपती भवन,पालिका बझार आणी बरेच काही.

In reply to by कर्नलतपस्वी

Trump 27/06/2023 - 11:00
दिल्लीचे नवीन शहिद स्मारक व जुने इंडीया गेट बघायला विसरू नका. नवीन संसद,जुनी पार्ल्यमेंट,राष्ट्रपती भवन,पालिका बझार आणी बरेच काही.
हो, नक्कीच. नेताजी सुभाष चंद्रांचा पुतळा, शिवाजी महाराजांचा पुतळा यादीमध्ये आहेच. श्री सावरकारांचा फोटो संसदेत लावलेला स्मरणात आहे. त्यामुळे तो काही बघता येणार नाही. धन्यवाद.

चौकस२१२ 27/06/2023 - 09:57
काय बघायचे किती बघायचे पहिलेच ठरवा अगदी बरोबर दिल्लीतून आग्रा , ताज आणि आग्र्याचा लाल किल्ला एवढे सकाळी लवकर निघून रात्री पर्यंत परत येणे असे करता येते पण मग बाकी राहून जाईल आग्र्याचा लाल किल्ला ला कधी जे वाटाडे असतात त्यांना तुम्हाला महाराष्ट्राच्या संधर्भात सांगा असे सांगितले तर ते आपली " कॉमेंट्री" थोडॆ बदलतात पण त्यात विशेष तसे का हि वेगळे नसते बाकी तुम्हाला "हिप्पी "पद्धतीने भटकंती कराव्यायची आहे हे ऐकून मौज वाटली एकीकडे म्हणता ना नियोजन न करत हिप्पी पद्धतीने आणि दुसरी कडे मराठी मालक, जेवण बनवता आले पाहिजे मी आपत्कालीन सेवा? आणि भाडे खोलीवर आधारीत असावे, माणसांवर नसावे. मग कसलं हो हिप्पी पद्धतीने ? ना नियम हि खरी हिप्पी पद्धत .. उचल पिशव्या आणि निघा .. येथे प्रश्न हे सुधाच एक प्रकाचे नियोजन बरं दिल्ली आग्रा वैगरे हि " चावून चोथा " अशी "पर्यटन स्थळे" आहेत त्यात तुमचं या "मराठी फक्त" चमूला हिप्पी पद्धतीने जर भटकायचे तर ते खूप "आयोजन" करून शोधावे लागेल .. बाकी सरधोपट येवध्या गोष्टी उपलब्ध आहेत कि शोध घेणे सोप्पे आहे तुमचं काही अटी जरा मौजेचं वाटत - जेवण बनवता आले पाहिजे आणि हॉटेल नको + स्वस्तात, दिलि सारख्य मेट्रो शहरात असे ठिकाण मिळेल? आणि जेवण बनवण्याची सुविधा पाहिजे तर मग "फर्निश्ड अपार्टमेंट " मग ती कसली असणार आहे स्वस्त? - शाकाहरी जेवण, मराठी बोलणारे व्यवस्थापक्/मालक-- किती दिवसांचा प्रश्न आहे ? एकूण ७-८ असावेत असे वाटते , आणि ते सुद्धा उत्तर भारतातील या मुखय शहरात मग तिथे शाकाहारी जेवण मिळणे अवघड आहे का हो? अगदी जामा मस्जिदी पाशी पण मिळेल .. काय गंमतशीरअट आहे" तुम्ही काही क्रोएशिया किंवा बुरुंडी ला नाही चालला तम्ही भाऊ -भाडे खोलीवर आधारीत असावे, माणसांवर नसावे.... म्हणजे? अहो कुठेहि माणसांची मर्यादा असणारच ना ? आणि "आपत्कालीन व्यवस्था " ह्याचा विचार केला तर एक खोलीत किती माणसे एकावेळी" याचा विचार मालक आणि राहणार्याने केला पाहिजेच कि मिपावर मदत करायला लोक उत्सुक असतात हो पण मदत/ माहिती विचारणाऱ्याने पण जरा तारतम्य बाळगावे हि माफक अपेक्षा असो, झाली एकदाची "हिप्पी" पद्धतीची भटकंती कि आमचं सारखया चाकरीतील मिपाकरांना टायचाच संचितार वृत्तांत आवडेल बजेटच्या साठी, https://www.youtube.com/@Bha2Pa/featured वर काही आहे का पहा जाता जाता .... "हिप्पी" पद्धतिने म्हणजे स्वस्त असेच नसते , त भरपूर खर्च करीत सुध्दा हिप्पी हिंडता येते

In reply to by चौकस२१२

सणसणीत पण थेट अन् तितकाच कायदेशीर प्रतिसाद. आवडला आपल्याला. मी तर ईव्हन हे म्हणतो की इतका खर्च ते संगमरवरी थडगे तरी कश्याला पहावे ! जेव्हा सील केलेली दालने उघडतील तेव्हा पाहूया की.... (बोल्ड केले आहे ते मावैम) अर्थात आपण कोणाच्या वैयक्तिक आवडीवर काय बोलावे म्हणा, ज्याला जिथे आवडेल त्याने तिथे पर्यटन करावे, जो जे वांछील तो ते लाहो.

In reply to by चौकस२१२

Trump 27/06/2023 - 11:23
आग्र्याचा लाल किल्ला ला कधी जे वाटाडे असतात त्यांना तुम्हाला महाराष्ट्राच्या संधर्भात सांगा असे सांगितले तर ते आपली " कॉमेंट्री" थोडॆ बदलतात पण त्यात विशेष तसे का हि वेगळे नसते
जरा सविस्तर सांगा. जंजिर्‍यावर भगवा झेंडा फडकावायला तेथील लोकांनी विरोध केल्याचे माहिती आहे. तेथील किल्लामार्गदर्शक लोक चुकीचा इतिहास सांगतात.
ना नियम हि खरी हिप्पी पद्धत .. उचल पिशव्या आणि निघा .. येथे प्रश्न हे सुधाच एक प्रकाचे नियोजन
प्रवास हिप्पीच आहे, पण अचानक अडचणी येऊ शकतात हे गृहीत धरुन नियोजन. एकदा राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था झाली की बाकीचे नियोजन तिथे जाऊन करता येईल.
- जेवण बनवता आले पाहिजे आणि हॉटेल नको + स्वस्तात,
काही शारिरीक अडचणीमुळे स्वतः जेवण बनवण्याची सोय अपेक्षित आहे. धन्यवाद.

In reply to by Trump

चौकस२१२ 27/06/2023 - 12:05
जंजिर्‍यावर भगवा झेंडा फडकावायला तेथील लोकांनी विरोध केल्याचे .. कधी काय संदर्भ? तुम्हाला "मराठीच सर्व काही पाहिजे" म्हणून केवळ एका अनुभवावरून सांगितले... आमचे बोलणे ऐकून वाटाड्याने जरा मराठी लोकांना म्हणजे आग्र्याहून सुटका वैगरे संधर्भ घालून सांगितले एवढेच , फार त्यात विशष नाही , बाकी तिथे कोणत्यातरी महाराष्ट सरकारने महाराजांचा पुतळा उभा केला आहे त्यामुळे आल्या आल्या मराठी भागातील पर्यटक तर सुखवतोच . तेथील किल्लामार्गदर्शक लोक चुकीचा इतिहास सांगतात. असे जर तुमचे मत असेल तर नका वापरू .. महाराष्ट्रातील जाणकार घेऊन जा ( बलकवडे येतात का बघा ) पण स्वस्तात कसे? आणि त्या वाटाड्याला तुमचे हे हिप्पी फिरणे परवडलं का? बाकी मला तरी मराठी इतिहासाशी निगडित गोष्टीं गोष्टीन पेक्षा स्वारस्य एकूण इतिहास यात जास्त स्वारस्य होते, एकूण पण आग्र्याचा लाल किल्ला आणि फतेपूर सिकरी नक्की बघावा, नुसता ताज महाल नको प्रवास हिप्पीच आहे, पण अचानक अडचणी येऊ शकतात हे गृहीत धरुन नियोजन. : अनेकांना हा हिप्पी प्रवास वगैरे यात काही वाटत नाहाये उगाच शब्द वापरल्यासारखा वाटतोय ,,, सर्वसाधारण प्रवाशांसारखया गरजा दिसत आहेत , उगाच हिप्पी वगरे विशेषणे काही शारिरीक अडचणीमुळे स्वतः जेवण बनवण्याची सोय अपेक्षित आहे. परत कोड्यात बोलताय ,, शारिरिक कि वैद्यकीय ? शारिरीक अडचणीमुळे, स्वतःचा स्वयंपाक...? बर बुवा असेल काही तरी मग "फर्निश्ड अपार्टमेंट" शिव्या पर्याय दिसत नाही ... पण तो स्वस्त कसा असेल? नाहीतर " कोणाचाच तरी काय फालतुगिरी " असा प्रतिसाद आला तर नवल नाही ! सर्वात शेवटी... ७-८ जणांसाठी त्रिकोण ( दिलि आग्रा जयपूर ) सहल "मराठी पद्धतीने ( आणि बाकी जे काय विशेष गरज असले ती ) आयोजित करणारी एकादी सन्स्था असेल महाराष्ट्रात ,, आजोब सांगायचे कि पूर्वी एक "यात्रा" कंपनी रेल्वे बोगी भाड्याने नेऊन अशी सहल आयोजित करायचे , साबुदाण खिचडी पासून ते पियुष ...सर्व काही, बोगी चा एक भाग हा स्वयंपाकघराचं असायचा ,, ( चेष्टा करीत नाहीये तर "श्री दत्तदिगंबर यात्रा कंपनी होती खरी https://www.tourtravelworld.com/travel-agents/datta-digambar-tours-travels-383989/contact.htm

In reply to by चौकस२१२

Trump 27/06/2023 - 12:50
जंजिर्‍यावर भगवा झेंडा फडकावायला तेथील लोकांनी विरोध केल्याचे .. कधी काय संदर्भ?
एका पर्यटकाला किल्ल्यावर भगवा झेंडा फडकावायला विरोध केला होता. २०२१ - २०२२ च्या दरम्यानची घटना आहे. तो अभिप्राय मला लगेच सापडला नाही. त्या मुलाने त्याचा बोटीत बसुन भगव्या झेंड्याचा फोटो टाकला आहे. स्थानिकांचा स्वभाव दाखवणारे काही अभिप्राय
vijay murudkar There is no Indian Flag hosted on Entire Murud-Janjira Fort and I found It is Very 'DISRESPECTFULL' People are very profit centric and asking charges for everything (ie. Boat charges, Fort cahrges, Guide charges etc etc) but no-one is interested in good governance of heritage like Janjir Fort which has very special place our heart & nation history.
Shrikant Auti Minority captured all business... Local muslims misbehave with tourist.
Shivaji Nade किल्ल्यातील आतील भागाची बरीच पडझड झालेली आहे. येथील काही नावाडी लोक संभाजी आणि शिवाजी महाराजांबद्दल आदराने बोलत नाहीत(सध्याची परिस्थिती कदाचित बदलली असेल). सिद्दी जौहर बद्दल मात्र आदर आणि अभिमानाने बोललं जातं. शक्य असेल तर सकाळी किंवा दुपार नंतर जाणे योग्य.

In reply to by चौकस२१२

बाकी तिथे कोणत्यातरी महाराष्ट सरकारने महाराजांचा पुतळा उभा केला आहे त्यामुळे आल्या आल्या मराठी भागातील पर्यटक तर सुखवतोच .
पुतळा बाहेर रस्त्यावर आहे. इतर शहरात असलेल्या तत्सम शिवाजी चौकामधील पुतळ्यासारखाच. आग्रा किल्ल्यामध्ये मी गाईड ला मुद्दामुन शिवाजी महाराजांना जिथे ठेवले होते ती कोठडी दाखवायला सांगितले होते. त्याने ही एका बंद दरवाजामागे असलेल्या एका वास्तुत ती असल्याचे सांगितले .पण एकुण ह्याबाबतीत उदासीनताच दिसली. पण तरीही अश्या परिसरातुन शिवाजी महाराज निसटले ह्या कल्पनेनेच अंगावर शहारे आले होते.

कंजूस 27/06/2023 - 11:35
मला हव्या त्या ठिकाणी खातो,राहतो,हवा तेवढा वेळ भटकतो. दुसरा कुणी बरोबर घेतला की चर्चा आली,त्याची आवड जपायला हवी. गाईड घेत नाही कारण मला वाचून सर्व माहिती मिळालेली असते. (जुनी लोनली प्लानिट पुस्तके). आगावू हॉटेल आरक्षण कधीच करत नाही. कुटुंबासह गेल्यासही नाही. जागा पाहून एक खोली स्वस्तात कुठेही मिळते. दुपारी बारा अगोदर हॉटेलवाले रेट कमी करायला तयार असतात. पावती नको असल्यास चांगली रुमही मिळते. दुपारी चार नंतर मात्र घासाघीस करता येत नाही. ओनलाइन बुकिंग न घेणारी बरीच हॉटेल्स रिकामी असतात. ओटो रिक्षा फिरवत हॉटेल रुम शोधायला कधीच जाऊ नका. (फक्त रेल्वेचं जाण्यायेण्याचं आरक्षण. तेही रद्द केल्यास दोनशे चाळीस रुपये कापून बाकीचे परत मिळतात.)

In reply to by कंजूस

Trump 27/06/2023 - 11:39
ओनलाइन बुकिंग न घेणारी बरीच हॉटेल्स रिकामी असतात. ओटो रिक्षा फिरवत हॉटेल रुम शोधायला कधीच जाऊ नका.
तेही माझ्या लक्षात आले आहे. तुम्ही दर्जाबद्दल कशी खात्री करता, किंवा जाणुन घेता?

गुरुनाथ ट्रॅव्हल्स, बाजीराव रस्ता, पुणे, इथे चौकशी करा कदाचित तुमच्या सगळ्या अटी आणि शर्तीत बसणारी टूर बनवून देतील ते लोक.

In reply to by इपित्तर इतिहासकार

Trump 27/06/2023 - 14:02
गुरुनाथ ट्रॅव्हल्स, बाजीराव रस्ता, पुणे, इथे चौकशी करा कदाचित तुमच्या सगळ्या अटी आणि शर्तीत बसणारी टूर बनवून देतील ते लोक.
पुर्ण सहल नको आहे. प्रश्न फक्त राहण्याचा आणि खाण्याचा होता. इतरांनी दिलेल्या माहितीमुळे ते सुटतील असे वाटते. धन्यवाद.

महिरावण 27/06/2023 - 13:46
धागालेखक, धाग्याचे स्वरुप आणि धाग्यातील अटी पाहता धागा काढण्याच उद्देश निकोप न वाटता केवळ सदस्यांना कामाला लावून मजा बघण्याचा वाटतो.

In reply to by महिरावण

चौकस२१२ 27/06/2023 - 19:20
सुरवातीला निकोप हेतू वाटून २-४ गोष्टी सुचवयवाश्या वाटल्या तर धागाकर्ता काहीतरी गोंधळाचे आणि उगाच वेळखाऊ लिहीत आहेत असे वाटते आहे म्हणे तरुण टोळकं पण मनाने वयस्कर? सगळे ७-८? स्वतःचे जेवण स्वतः , ठीक असेल काही कारण पण त्यासाठी मग ठिकाण महाग असू शकते हे मेनी दिसत नाही , आणि ते सुद्धा मराठी मालकीचे? हे तर विचित्र अट आहे एकीकडे म्हणे हिप्पी आणि नियोजन नको आणि नियोजनाचे प्रश्न तर ५०

कंजूस 27/06/2023 - 14:57
तुमच्यापैकी किती जणांनी अशी सहल केली आहे यावर अवलंबून आहे. अशी म्हणजे तिथे जाऊन जागा शोधणे ,पाहाणे आणि मग ठिकाणं कशी पाहाणे हे ठरवणे. अगदी प्रथम बिचकायला होतं पण नंतर सवय होते. हॉटेल वाले,एजंट,बसवावे,टॅक्सी/ओटोवाले कसे कुठे फसवतात हे अगोदरच समजते. तशी बोलणी करता येतात.

In reply to by कंजूस

Trump 27/06/2023 - 15:12
तुमच्यापैकी किती जणांनी अशी सहल केली आहे यावर अवलंबून आहे. अशी म्हणजे तिथे जाऊन जागा शोधणे ,पाहाणे आणि मग ठिकाणं कशी पाहाणे हे ठरवणे. अगदी प्रथम बिचकायला होतं पण नंतर सवय होते.
अजुन तरी बहुतेकांनी अशी यात्रा केली नाही. त्यामुळे अंगवळणी पडल्या नाहीत.

In reply to by Trump

कंजूस 27/06/2023 - 19:10
हं. मला तशी शंका आली. आठ लोकांची राहाणे व्यवस्था, वाहन इत्यादी यासाठी अनुभव हवा. तीन ओटो रिक्षा करणे खटाटोप आणि गडबडीचे आहे. तीन वेगळ्या ठिकाणी जाऊ शकतात आणि गोंधळ. त्यात हिंदी न बोलणारे म्हणजे अजून गोंधळ होऊ शकेल. सावधान. रेल्वे स्टेशनच्या दोन्ही बाजूस कमीतकमी चार नाके असतात. कोण कुठे भलतीकडेच गेला तर चुकामुक.

In reply to by कंजूस

Trump 27/06/2023 - 19:37
ओला किंवा तत्सम सेवा वापरायचा इरादा आहे. त्यांच्याकडे ८ माणसांच्या गाड्या असतात. ज्यांना आराम करायचा असेल त्यांनी आरामशीर हॉटेलवर पडुन राहायचे. इतके लोक असल्यामुळे अडचण येण्याची शक्यता गृहीत धरली आहे.

In reply to by कंजूस

चौकस२१२ 27/06/2023 - 19:33
तुमच्यापैकी किती जणांनी अशी सहल केली आहे मी काही ठिकाणी / काही वेळा असे केले आहे ऐनवेळी काय होते ते बघू पहिले १-२ दिवसांचे आरक्षित करायायचे आणि त्या वेळेस इतर काय आहे उपलब्ध हे बघायचे एकदा अंगाशी आले होते कामानिमित्त सिंगापुर ला ३१ डिसेंबरला होतो आणि स्वखर्चाचा मामला असल्यामुळे जरा पैसे वाचव्यायचे होते... सिंगापुर ला ३१ डिसेम्बर ला काहीतरी विचित्र नियम आहे / प्रथा आहे त्यादिवशीच फक्त सगळ्या होटेल भांड्यांवर एक मोठा सरचार्ज लावतात .. त्यामुळे आणि ऐनवेळी केल्याने फर महाग होते.. ४ वाजत आले आणि कामात बुडालो होतो आधीचे होटेल सोडेल होते ..ओळ्खिचे कुटुंब एक, ते पण पण त्यादिवंशी गावात नव्हते शेवटी कसे बसे एक बॅकपॅकर हॉस्टेल मिळाले, चान्गले होते पण धांदल झाली

Trump 27/06/2023 - 19:40
वय/अनुभव वाढला की सगळे कसे नियोजीत हवे असते. पण बरेचदा असे जाणवले की जेवढा वेळ आंनद घेण्यात जातो. त्यापेक्षा जास्त वेळ नियोजनाची डोकेदुखी करण्यात जातो त्यामुळे कमीत कमी नियोजनात कसा प्रवास करता येईल ह्याचा अभ्यास चालु आहे.

दिल्ली फिरायला किती दिवस हे तुम्ही काय पाहणार यावर आहे . फक्त अक्षरधाम करायचे झाले तर अर्धा दिवस जाईल. स्थळांची यादी करा, मथुरा नि वृन्दावन करायचे असेल तर शक्यतो ८ च्या आधी निघा. ११ वाजता भोग लागतो मंदिरे बंद होतात . एक दोन मंदिरेच पहा , मरणाची गर्दी असते . विशेषतः बांकेबिहारी ला . वृन्दावन ला सुद्धा इस्कॉन ला जाणार असाल तर वेळ काढून जाणे. आग्रा नि मथुरा जवळ आहे . लोक दिल्ली सेन्टर पॉईंट धरून बेत आखतात पण वेगळा विचार करा . मुंबईहून जाणारी एक राजधानी मथुरेला थांबते . मथुरा आग्रा करून शेवटी दिल्ली करणे म्हणजे विमान व ट्रेन दोन्ही बेत आखता येतात . ७-८ माणसे म्हणजे हॉटेल पेक्षा धर्मशाळा च चांगली. मथुरा नि वृन्दावन ला सोय होईल. हिप्पी टूर करायचीय तर हॉटेल नि सोयींबद्दल "नो कटकट आवर पटापट " धोरण हवे .

In reply to by विअर्ड विक्स

कंजूस 28/06/2023 - 17:44
एवढी भाराभर ठिकाणं आहेत आणि गटातर्फे कुणी ना कुणी म्हणणारच की सगळं करू. पुन्हा कधी येणार माहिती नाही. बाकी पुणे/मुंबई निघण्याचे ठिकाण यावर ट्रेन/विमान प्रवासात फरक पडतो. आम्ही आठ जण (तीन कुटुंबे )असल्याने फुल डे दिल्ली टुअर घेतली होती. मला त्यातली दोनच ठिकाणं खरं तर पाहायची होती. मी बाकी ठिकाणी आत गेलोच नाही. बोरिंग. (वृंदावन, गोकूळ येथे बेकार घाण होती)

In reply to by कंजूस

Trump 29/06/2023 - 11:45
एवढी भाराभर ठिकाणं आहेत आणि गटातर्फे कुणी ना कुणी म्हणणारच की सगळं करू. पुन्हा कधी येणार माहिती नाही.
समुहाने प्रवास करणे म्हणजे नियोजन, अचानक होणारी तारांबळ अश्या गोष्टी नेहमीच्याच आहेत.

Trump 06/07/2023 - 12:28
मदत करणार्‍या सर्वांचे धन्यवाद. श्री कंजूस यांनी कमी पैशात चांगली राहण्याची व्यवस्था करावी यावर एक लेख लिहावा हि विनंती. श्री कर्नलतपस्वी यांनी भाषिक गमतीजमतीवर एक हलकाफुलका धागा काढावा हि विनंती.

Trump 06/07/2023 - 12:29
मदत करणार्‍या सर्वांचे धन्यवाद. श्री कंजूस यांनी कमी पैशात चांगली राहण्याची व्यवस्था करावी यावर एक लेख लिहावा हि विनंती. श्री कर्नलतपस्वी यांनी भाषिक गमतीजमतीवर एक हलकाफुलका धागा काढावा हि विनंती.

कंजूस 06/07/2023 - 16:16
अशा काही जागा कोणत्या शहरांत कुठे आहेत हे कुणी सांगत नसतं. तरीही शोधायच्या कशा ते सांगतो - १)लोनली प्लानिट'ची पुस्तके बऱ्यापैकी मार्गदर्शन नकाशे,नावांसहीत करतात. नॉर्थ इंडिया,साऊथ इंडिया. पण २०००पूर्वीच्या आवृत्त्या चांगल्या आहेत. रुम रेट जुने धरू नका पण एकूण शोधाशोध सोपी होते. २) स्कुटर,टूविलरवरच्या मनुष्यास विचारावे की हॉटेल्स कोणत्या बाजूला/रस्त्यावर आहेत. तो स्थानिक जरा फिरणारा असतो. किंवा दुकानदारही सांगतात. साधारणपणे आपला पेहराव, कुटुंब असल्यास ते योग्य जागी पाठवतात हा अनुभव आहे. ३)भरपूर फिरण्यासाठी बस स्टँड पासून दूरचे हॉटेल बघू नये. अगदी सकाळी ते रात्री येण्या जाण्यात अडचण येत नाही. बसेसचा पर्याय असल्याने टॅक्सी ,रिक्षावाले नरमच राहतात. तसेच खाणे,चहा यासाठी भरपूर चांगले पर्याय असतात. वेळेची अडचण येत नाही. सकाळी साडेपाच रात्री बारा पर्यंत खाणे हा प्रश्नच पडत नाही. ४) नवीन ठिकाणी आपला फिरण्याचा प्लान योग्य व्यक्तीस सहज सांगावा. तो आपणहून बरीच चांगली माहिती देतो. याबाबत माझा अनुभव खूप चांगला आहे. ५)सर्वात महत्त्वाचे म्हणजे ओटो रिक्षा स्टँडवर, रिक्षावाल्यांस कधीही विचारू नये. दूरवरच चौकशी करावी. त्यांच्या फायद्याच्या रूटवर नेणे गळ्यात मारतात. ६) रुम पाहिल्यावर टॉइलेट, बिछाने पाहावेत. टापटीप स्वच्छता लगेच लक्षात येते. त्यावरून रेटशी तुलना करावी. खिडक्यांना जाळ्या असाव्यात. डास येत नाहीत. दिल्लीत डेंग्यू फार आहे. विशेष लक्ष द्यावे. चेकाउट टाईमची खात्री करावी. स्वस्त हॉटेलांतले चार्जिंग पॉईंटस चालत नाहीत किंवा एकच चालू असतो तो उंचावर असतो. तीन चार मोबाईल चार्ज कसे करणार? एक्स्टेंशन बोर्ड छोटासा जवळ ठेवावा. ७)प्रवासात जर तीन ठिकाणी हॉटेल बदलणार असाल तर प्रत्येक व्यक्तीचे एकूण पाच पाच आधार फोटोकाप्या जवळ असू द्याव्यात. राहणाऱ्या प्रत्येकाची आधार प्रत मागण्याचा प्रघात पडलेला आहे. ऐनवेळी आजुबाजूस फोटोकापी काढणारे नसतात किंवा पावर गेलेली असते. ८) रिक्षावाले "हॉटेल रुम दाखवतो" चला म्हणतात तेव्हा त्यांचे कमिशन असते तिथेच नेतात. रिक्षातून फिरून रुम शोधू नये. ९)रुमवर कपडे धुता येत नाहीत (नियमाने). पण गुपचूप धुवावे लागतात. कपडे वाळत घालण्यासाठी लांब दोरी जवळ असावी. थोडे कपडे नेऊन प्रवास आटोपता होतो. ------- जागा सापडली,घेतली. पुढे काय तर फिरणे,पाहाणे. आजुबाजूस टपऱ्यांतून ,वनडे/हाफ डे टुअरचे बोर्ड दिसतात तिथून त्यांची माहिती पत्रकं गोळा करावीत. त्यातून किती रुपये,कोणती ठिकाणं केव्हा दाखवणार त्या वेळा छापलेल्या असतात. यावरून लगेच समजेल की कोणत्या ठिकाणी केव्हा जायचे नाही.. समजा प्रत्येक टुरमध्ये "भहाई मंदिर - संध्याकाळी सात ते साडेसात" दिसले तर त्या वेळी तिथे जायचे नाही. आपण स्वतंत्र वेगळ्या वेळी जायचे.

In reply to by कंजूस

सुबोध खरे 07/07/2023 - 19:33
रेल्वेने जाणार असलात तर रेल्वे रिटायरिंग रुम हा सर्वात उत्तम पर्याय आहे. सरकारी असल्यामुळे प्रशस्त खोल्या असतात आणि आता आय आर सी टी सी कडे व्यवस्था गेल्यामुळे कर्मचारी वर्ग नम्र आणि मदत करणारा असतो. आपल्या खिशाला परवडेल अशा सर्व तर्हेच्या खोल्या डॉर्मिटरी पासून वातानुकूलित आरामदायी खोल्यापर्यंत सर्व उपलब्ध असते. याशिवाय काही स्थानकांवर अगदी १ तासासाठी सुद्धा खोली डॉर्मिटरी मिळू शकते. याशिवाय आपल्या पेहरावाकडे बघून भाडे कमी जास्त होत नाही. रिक्षा, टॅक्सी, बस आणि रेल्वे ची शिवाय खाण्यापिण्याची सर्व दर्जाची व्यवस्था आणि सुविधा २४ तास ती सुद्धा हाकेच्या अंतरावर असते हा सर्वात मोठा फायदा असतो. ओला उबेर सुद्धा अगदी विचित्र वेळेस सुद्धा हमखास उपलब्ध होतात. या शिवाय ४८ तास अगोदर आपला बेत रद्द झाला तर केवळ २० % कापून सर्व रक्कम परत केली जाते.

चौथा कोनाडा 08/07/2023 - 13:13
मजेशीर धागा. गरजा आणि अटी पाहून मौज वाटली. ... आणि प्रतिसाद, चर्चा वाचून धमाल आली ! सहल झाल्यावर वृतांत यायलाच पायजेल .. नै तर हा धागा व्यर्थफुकाट ! सहल भटकंती वृतांत (आलाच तर) मी पैले वाचणार ...कमेंट मी आधी पैली करणार !

In reply to by चौथा कोनाडा

कंजूस 08/07/2023 - 14:17
आपण कुठे काय अपेक्षेने गेलो आणि प्रत्यक्ष काय घडलं हे प्रामाणिकपणे लिहून ठेवल्यास पुढच्या पर्यटकांस निश्चितच लाभ होत असतो. फजिती झाल्यास तीही लिहावी. चार लोक हसले तर हसू द्यावं. लोनली प्लानिटची काही जुनी पुस्तकं तशी आहेत. १९९३ सालात प्रसिद्ध झालेल्या पुस्तकाचं नाव - India -a travel survival kit हे आहे. . एखाद्या ठिकाणी स्वस्तात जाता राहता येत असेल तर महागातही राहू शकतो. पण उलट खरं असेलच असं नसतं. आमच्या इथल्या एका शाळेतल्या सहायकाच्या तरुण मुलाशी(२३) ओळख झाली आणि गप्पा मारताना तो म्हणाला माझा भारत फिरून झालाय. मी सहज काही विचारले तेव्हा समजले की खरोखरच तो स्वस्तात एकटाच फिरलाय.

In reply to by कंजूस

चौथा कोनाडा 08/07/2023 - 14:52
खरंय ! नुसती मदत मागवून / प्रश्न विचारून पळ काढला की मजा नाय ... आपले अनुभव , सोयी, गैरसोयी फजीती हे लिहायला पायजले ना राव ! सहायकाच्या मुलाचा अनुभव भारी आहे !
लेखनविषय:
लेखनप्रकार
दिल्ली, मथुरा, वृदांवन, आग्रा येथे पर्यटनासाठी जायचे योजत आहेत. सदर प्रवास हा हिप्पी आणि कमनियोजीत (कमीत कमी नियोजीत), कमीत कमी खर्चात अशा प्रकारचा करायचा आहे. त्यामुळे हॉटेल हा शेवटचा पर्याय आहे. कृपया राहण्यासाठी ठिकाणे सुचवा. १. सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेपासुन जवळ असावे. २. जेवण स्वतः बनवण्याची मोकळीक असावी. ३. ठिकाण सुरक्षित असावे, मालक प्रामाणिक असावा. दिलेले कपडे, बिछाणे, भांडी स्वच्छ असावीत. आपत्कालीन व्यवस्था असावी. ४. जवळ तयार जेवणाची व्यवस्था असावी, गरज पडल्या विकत घेता येईल. किराणा मालाचे दुकान जवळ असावे. ५. भाडे खोलीवर आधारीत असावे, माणसांवर नसावे. ६.

ही वारी चुकायची नाय

Avinash Anushe ·

कंजूस 17/06/2023 - 20:59
एवढ्या उन्हात सायकल वारी ठेवणे आणि यावर्षी जवळपास पंधराशे सायकल स्वार होते त्यामुळे पूर्ण रस्ता सायकलींनी भरला होता इतक्या सायकल स्वारांनी येणे हे आश्चर्यकारक आहे. अवश्य लिहा आणि फोटो टाका.

In reply to by कंजूस

Avinash Anushe 18/06/2023 - 10:00
लांब पाल्याचे सायकलवीर उन्हाची पर्वा करत नाहीत किंबहुना तो त्यांचा सराव झालेला असतो. आमची रेकी राईड तर २० मे ला झाली होती हा वीडियो पहा https://youtube.com/watch?v=k-ojRZVDEGA&feature=share7 सगळे दिसणार नाहीत कारण मागे पुढे २-३ तासाच्या अंतरावर असतात

In reply to by Avinash Anushe

व्हीडीयो खुपच आवडला. सायकलस्वार आणि सपोर्टटीमचं कौतुक आहे, सर्व सायकलवीर आणि लेखक म्हणूनही आपलं कौतुक आहे, राईड करते राहा... पुलेशु. -दिलीप बिरुटे

मागील वर्षी आमच्या गावातील तरुणांनी पुणे कन्याकुमारी पुणे आशी सायकल वारी केली. लहानपणी पुणे मुंबई सायकल रेस असा एक प्रसंग आठवतो. त्यात घाटाचा राजा अशी बक्षीस असायची. नाव संपूर्ण नाही आठवत पण दशरथ नावाच्या सायकलस्वाराला हे टायटल मिळाल्याचे आठवते. सर्वात जलद बोरघाट पार केला होता त्यांनी. या खेळात जीवाची बाजी लागते त्यामुळेच सर्व खेळाडूंचे अभिनंदन.

कंजूस 17/06/2023 - 20:59
एवढ्या उन्हात सायकल वारी ठेवणे आणि यावर्षी जवळपास पंधराशे सायकल स्वार होते त्यामुळे पूर्ण रस्ता सायकलींनी भरला होता इतक्या सायकल स्वारांनी येणे हे आश्चर्यकारक आहे. अवश्य लिहा आणि फोटो टाका.

In reply to by कंजूस

Avinash Anushe 18/06/2023 - 10:00
लांब पाल्याचे सायकलवीर उन्हाची पर्वा करत नाहीत किंबहुना तो त्यांचा सराव झालेला असतो. आमची रेकी राईड तर २० मे ला झाली होती हा वीडियो पहा https://youtube.com/watch?v=k-ojRZVDEGA&feature=share7 सगळे दिसणार नाहीत कारण मागे पुढे २-३ तासाच्या अंतरावर असतात

In reply to by Avinash Anushe

व्हीडीयो खुपच आवडला. सायकलस्वार आणि सपोर्टटीमचं कौतुक आहे, सर्व सायकलवीर आणि लेखक म्हणूनही आपलं कौतुक आहे, राईड करते राहा... पुलेशु. -दिलीप बिरुटे

मागील वर्षी आमच्या गावातील तरुणांनी पुणे कन्याकुमारी पुणे आशी सायकल वारी केली. लहानपणी पुणे मुंबई सायकल रेस असा एक प्रसंग आठवतो. त्यात घाटाचा राजा अशी बक्षीस असायची. नाव संपूर्ण नाही आठवत पण दशरथ नावाच्या सायकलस्वाराला हे टायटल मिळाल्याचे आठवते. सर्वात जलद बोरघाट पार केला होता त्यांनी. या खेळात जीवाची बाजी लागते त्यामुळेच सर्व खेळाडूंचे अभिनंदन.
लेखनविषय:
लेखनप्रकार
सालाबादा प्रमाणे यावर्षीही IAS (Indo Athletic Society) ची सायकल वारीची तयारी लवकरच सुरू झाली. यावर्षी ठरवले होते की चांगला सराव करून वारी चांगल्या वेगात पूर्ण करायची आणि परंतु लांब पल्याची राईड करणे काही शक्य झाले नाही आणि एक महिना आधी हाताला इजा झाली व सायकल चालवू शकलो नाही आणि रेकी राईडलाही जाता आलं नाही. मग शेवटी ठरवलं की यावर्षी मुख्य वारीच्या राईड मध्ये सगळ्यांबरोबर सहभागी होऊया.

पुणे स्टेशन झाले 165 वर्षांचे

पराग१२२६३ ·

शेखरमोघे 15/06/2023 - 02:22
पुणे जंक्शनची एकदम जंक्शन माहिती. पुणे स्थानकाच्या इतिहासातल्या काही काळाबद्दल एका माझ्या आधीच्या पिढीतल्या (आणि वस्त्रोद्योगाशी सम्बन्धित) अस्सल पुणेकर व्यक्तीने दिलेली माहिती: सगळ्यात शेवटचा फलाट "राजा बहादूर मिल"ला जोडलेला होता आणि मिलची बरीच माणसे पुणे स्टेशनामधून सर्रास ये जा करत असत. त्यामुळे जर कधी विनातिकीट (किन्वा फलाट तिकीट काढल्याशिवाय कुणाला आणण्या/पोचवण्याची कामगिरी) असल्यास, मुख्य द्वारावरच्या तिकीट चेकरला "राजा बहादूर मधून आलो" असे सान्गितल्यावर "बर, जा" असा "हिरवा झेन्डा" मिळवता यायचा.

In reply to by शेखरमोघे

पराग१२२६३ 15/06/2023 - 09:44
असं पूर्वी कोल्हापूरच्या स्टेशनवर लोक करायचे. पुढे फलाटांची लांबी वाढली, जुने फाटक बंद झाले, स्टेशनच्या भोवतीने संरक्षक भिंती उभ्या राहिल्या आणि त्या वाटाही आता बंद झाल्यात.

सर टोबी 15/06/2023 - 06:50
हा मानवाकडून निर्मिलेला एक सुंदर अविष्कार आहे असे माझे वैयक्तिक मत आहे. रेल्वे मार्ग तयार करण्याच्या निमित्ताने निसर्गाचे एरव्ही न दिसणारे पैलू आपल्याला दिसतात. रेल्वे फारसं प्रदूषण न करता एखादं खेळणं इकडे तिकडे फिरावं तसं डोंगर दऱ्यांतून फिरत असते. अशा रेल्वेची छोट्या गावातली टुमदार स्टेशनं बघणं आणि जमल्यास तिथे निवांत एखाद्या गाडीची वाट पाहत थांबणं हा देखील खूप आल्हाददायक अनुभव असतो. पुणे मुंबई रेल्वे मार्ग हा असा अनुभव पुरेपूर देत असे. अगदी दोन दशकापूर्वी पर्यंत पुणे मुंबई दरम्यान शनिवार, रविवार आणि इतर मोठ्या सुट्यांच्या दरम्यान हॉलिडे स्पेशल ट्रेन धावत असे. हि ट्रेन मुंबईला संध्याकाळी जाताना खूप सुंदर अनुभव देत असे. एकदा का चिंचवड सोडले कि घोरावाडी, कान्हे, कामशेत अशी सुंदर स्टेशनं, मैलों मैल दिसणारी शेतं, थंड हवा आणि कामशेत जवळ दिसणारी नदी हे अनुभवणं म्हणजे सुख होतं. पलीकडे कर्जत यायच्या अगोदर पळसदरी आणि नंतर वांगणी, शेलू, नेरळ अशी सुंदर ठिकाणं. नुसत्या पुणे स्टेशनचा विचार केला तरी भव्य आणि निवांत पोर्च आणि खानदानी वाटावं असा फलाट क्रमांक एक चा रुबाब. दररोज स्वच्छ धुतलेली डेक्कन क्वीन येथे रुबाबात यायची आणि ७:१५ च्या ठोक्याला मुंबईला प्रयाण करायची. तिकडे बोरीबंदर स्टेशनला पोहोचल्या पोहोचल्या परत तिची सफाई केली जायची. आज यातलं काहीही शिल्लक नाही. स्टेशनच्या परिसरात खाण्यापिण्याच्या स्टॉल्सची गर्दी, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी संख्या, बकालपणा आणि संपूर्ण पुणे मुंबई पर्यंत बांधकामांची गर्दी. त्यामुळे निदान पुणे मुंबई तरी रेल्वेने प्रवास करू नये या मताचा मी झालोय.

In reply to by सर टोबी

images वाठार स्टेशन, पुणे कोल्हापूर मार्ग (पूर्वाश्रमीचा मद्रास अँड सदर्न मराठा मार्ग) ब्रिटिशकालीन आहे इमारत. हे स्टेशन अजय देवगणच्या राजकुमार संतोषी निर्मित "द लेजंड ऑफ भगतसिंग" सिनेमात लाहौर स्टेशन म्हणुन वापरले होते शूटिंगला असेही ऐकले होते (संदर्भ - साँडर्स हत्येनंतर भगत, राजगुरू, पंडितजी वगैरे मंडळी लाहोर सोडून गायब होत असतात वेषांतर करून तो सीन)

PIYUSHPUNE 15/06/2023 - 08:58
उत्तम माहितीपूर्ण लेख पण पुणे रेल्वे स्टेशन म्हणजे अत्यंत असुविधापूर्ण स्टेशन वाटते. ना सर्व फलाटांसाठी लिफ्ट आहे ना दोन्ही दिशांसाठी सरकते जिने. जागेची कमतरता असेल तर लिफ्ट वा सरकते जिने जमिनीखाली देखील बांधू शकतात पण वाटत नाही अजून बरीच वर्षे तरी काही सुधारणा वा चांगले बदल होतील.

छान लेख ! अवांतर : पुणे, कल्याण, ठाणे, मुंबई सेंट्रल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्स यावर मिळून एक तुलनात्मक लेख लिहावा ही विनंती. उदा. कोणते स्टेशन किती साली बनले, सध्याची क्षमता (रोज किती गाड्या, किती प्रवासी वाहतूक वगैरे).

In reply to by धर्मराजमुटके

एक भारी आयडी होता, मी फॉलो करायला विसरलो. मुंबईतील सगळ्या उपनगरीय स्टेशन वर थांबून प्रत्येक स्टेशनचा इतिहास सांगत असे तो गडी ३० सेकंदाच्या रील मध्ये. माटुंगा - मातांगवन - पिलखाना (हत्तींचा तबेला) इत्यादी इत्यादी.

नावाचे एक next level Railfan आहेत त्यांनी ब्रिफ हिस्टरी ऑफ इंडियन रेल्वे का काहीसे नाव असणारे पुस्तक लिहिले आहे एक. त्यात एक मजेशीर माहिती आहे... एकदा बोरीबंदर ते ठाणे लाडीस ट्रॉली ढकलत जाणाऱ्या एका हमालावर एका पट्टेरी वाघाने (होय होय मुंबईतच) भांडुप जवळ हल्ला करून त्याला जखमी केले , सुदैवाने तो वाचला पण त्यामुळे कामगारांत भीतीचे वातावरण पसरले, अश्यावेळी ह्या वाघाचा बंदोबस्त करण्याचे ठरले व जागोजागी असलेल्या नामी शिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले पण शेवटी मुंबईत राहणाऱ्याच एका स्थानिक अँग्लो इंडियन माणसाने त्या वाघाचा मागोवा काढून माहीम स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एक जवळ त्याला ठार केले होते (म्हणे).

सर टोबी 23/06/2023 - 09:13
टुमदार, निवांत स्टेशनचा विषय निघाला कि हमखास पुलंचा याच विषयावरील लेख आठवतो. प्रवाशांच्या “गाडी केव्हा येणार" अशा प्रश्नाला अमकी तमकी अप किंवा डाऊन गाडी गेल्यावर येईल अशा अगम्य भाषेत उत्तर देणारे स्टेशन मास्तर किंवा “अनसूये पोराला कुंची घालावी कि न्हाई” असा काही तरी सल्ला देणारे पोर्टर असं काहीसं त्या लेखातलं आठवतं. रेल्वेचे जुन्या काळचे फर्स्ट क्लासचे डबे हा माझ्या दृष्टीने हळहळ वाटणारा विषय. संपूर्ण डब्यामध्ये जेमतेम सोळा जणांसाठीच असणारे हे डबे म्हणजे आरामदायक प्रवासाची एक अनुभूती असायची.

In reply to by सर टोबी

संपूर्ण डब्यामध्ये जेमतेम सोळा जणांसाठीच असणारे हे डबे म्हणजे आरामदायक प्रवासाची एक अनुभूती असायची.
लोकांत इमानदारी शिल्लक असण्याचा तो काळ होता. आता एका डब्यात १६ ठेवले तर किमती अफाट कराव्या लागतील नाहीतर रेल्वे तरी भिकेला लागेल. तसेही तिकिटावर आजकाल रेल्वे छापतेच की "IR recovers only 53% of it's operational costs" असे काहीसे. बाकी, रेल्वे सोबत कैक काव्यात्मक गोष्टी लिंक झालेल्या आहेत. उदाहरणार्थ हिमाचल मधील सोलन जिल्ह्यात पडणारे बरोग (बडोग) स्टेशन अन् टनेल. images-5 ह्या स्टेशनचे नाव पडले आहे ते वरील बोगदा ज्यांच्या नावावर आहे त्याच रेल्वेत इंजिनिअर म्हणून असलेल्या कर्नल बारोग ह्यांच्या नावे. सुरुवातीला बारोग् ह्यांना हा बोगदा तयार करण्याचे काम मिळाले होते पण काही गणिती micalculation मुळे त्या बोगद्याचे पूर्ण अलाईनमेन्ट हुकले. त्याचे त्यांना इतके वैषम्य वाटले की त्यांनी तिथेच साईट वर आत्महत्या केली. पुढे दुसरे इंजिनियर लावून रेल्वेने बोगदा पूर्ण करून घेतलाच.....पण कर्तव्यात कसूर झाल्यामुळे पार प्राण देणाऱ्या बरोग साहेबांचे नाव स्टेशन अन् बोगद्याला देण्यात आले.

In reply to by इपित्तर इतिहासकार

Trump 25/06/2023 - 12:07
"IR recovers only 53% of it's operational costs"
मीही ते वाचले आहे. एकाद्या प्रवाश्याला पुर्ण किंमत द्यायची असेल तर ती कशी देता येईल ?

In reply to by Trump

पण गॅस सबसिडी नाकारण्या साठी जशी सिस्टीम आहे IVRS बेस्ड तसे काही रेल्वेत अंतर्भूत असल्याचे ऐकिवात नाही माझ्या तरी. मुळात रेल्वे हे माध्यम (फक्त भारतात नाही तर जगभरात) माल सामान ने आण करण्यासाठी बांधणे प्राथमिकता होती. प्रवासी वाहणे हे एका प्रकारे सी.एस. आरच असते रेल्वे ऑपरेशन मध्ये. त्यात भारतात अर्थव्यवस्था मोठी असली तरीही दरडोई उत्पन्न कमी आहे (लोकसंख्येमुळे)... त्यामुळे आंतरराज्यीय किंवा महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यात एक ते दुसऱ्या टोकापर्यंत जाणे ह्याला रेल्वे सोयीस्कर पडते, कारण जनतेला ती परवडते. ह्यात वृद्ध, कॅन्सर पेशंट, युवक, विद्यार्थी, प्रावीण्यप्राप्त खेळाडू वगैरेंना सवलती असतात. तुम्ही सोडतो म्हणले तरी सबसिडी सोडण्याचे तंत्र काही माहिती नाही अन् सोडले तरी एकंदरीत खास काही फरक पडेल असेही नाही. मुळात रेल्वे ऑपरेशन मध्ये खेळ आहे तो Axel Load चा पूर्ण, ब्रिटिशांनी भारतात ब्रॉड गेज का लावली ह्याचे एकमात्र उत्तर आहे वाढीव Axel Load आणि पर्यायाने जास्त साधन संपत्ती माल इत्यादी वाहून नेण्याची क्षमता = भारताची लूट.

गवि 25/06/2023 - 15:19
"IR recovers only 53% of it's operational costs"
अशाच अर्थाचे वेगवेगळे पूर्वीपासून रेल्वेत लिहिलेले असते. मला वाटते की बर्थच्या साईडला किंवा कोणत्या तरी पट्टीवर अधिक स्पष्ट लिहिलेले असे. आणि त्याचा सारांश असा की तुम्हाला रेल्वे प्रवास टाळणे किंवा अन्य (महागड्या) मार्गाने करणे शक्य असेल तर तसे करा आणि रेल्वे प्रवासरुपी सवलत अधिक गरजू व्यक्तींना घेऊ द्या. चुभूद्याघ्या..

In reply to by गवि

Trump 27/06/2023 - 11:37
श्री गवि, मला तरी तुमचा तर्क पटला नाही. माझा मते, सदर संदेश हा मुख्यत: समाजकंटकाना उद्देशुन असावा. कोणत्याही आंदोलनात सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेला (रेल्वे इ.) प्रथम लक्ष केले जाते. तसेच चोरीचे, विनातिकिट प्रवासाचे प्रमाण भरपुर आहे. तश्या लोकांच्या आंतरआत्माला साद घालली असावी. - जे लोक पुर्ण भाडे देऊ शकतात त्यांना ती सुविधा रेल्वेने द्यायला हवी. भारतीय रेल्वेचे प्रवासी भाडे खुपच कमी आहे.

In reply to by Trump

गवि 27/06/2023 - 12:01
सदर संदेश हा मुख्यत: समाजकंटकाना उद्देशुन असावा.
ते तर असेलच. मान्यच आहे. तोही एक वेगळा संदेश असेलच. मी जो संदेश ढोबळ मानाने उल्लेखिला तो रेल्वेत खूप पूर्वी कुठेतरी बघितल्याचे मला स्पष्ट आठवत आहे. पण मजकूर नेमका आठवत नाही. त्यात तर्काला जागाच ठेवली नव्हती. रेल्वे सर्वांनाच प्रवास सवलतीत देते, आणि तोटा सहन करून देते, त्यामुळे (तुम्ही privileged असाल तर) गरजूंना तो फायदा मिळू द्या. अशा अर्थाचे. गेल्या अनेक वर्षांत रेल्वे प्रवास न घडल्याने आताही हे सर्व लेटेस्ट अस्तित्वात असेल असे सांगता येत नाही.

In reply to by गवि

रेल्वे सर्वांनाच प्रवास सवलतीत देते, आणि तोटा सहन करून देते, त्यामुळे (तुम्ही privileged असाल तर) गरजूंना तो फायदा मिळू द्या. अशा अर्थाचे.
पण मुळात प्रवासी वाहतूक हा रेल्वे रेव्हेन्यूचा मुख्य स्त्रोत नाही, तो माल वाहतूक आहे, प्रवासी वाहतूक एक लोकप्रिय समाजतुष्टी उपाय आहे एका अर्थाने रेल्वेचे स्वतःचे सी.एस.आर....

In reply to by इपित्तर इतिहासकार

Trump 27/06/2023 - 13:02
पण मुळात प्रवासी वाहतूक हा रेल्वे रेव्हेन्यूचा मुख्य स्त्रोत नाही, तो माल वाहतूक आहे, प्रवासी वाहतूक एक लोकप्रिय समाजतुष्टी उपाय आहे एका अर्थाने रेल्वेचे स्वतःचे सी.एस.आर....
तसे असते तर वंदे भारत, तेजस, राजधानी, वातानुकुलित डबे, आणि इतर सुविधांची गरजच नव्हती. ज्यांना परवडते असे लोक दुर सारण्यासाठी दर्जा खालवणे पुरेसे आहे.

In reply to by इपित्तर इतिहासकार

Trump 28/06/2023 - 14:45
On subsidising train travel We are giving Rs 59,000 crore subsidy — that’s bigger than many states’ budgets — on passenger transportation at this point of time. Which practically means that every passenger on an average is getting about 55 per cent concession. Our passenger prices are the lowest in the world. If you do the Vande Bharat in France, it would be about seven times the price. If you do that journey in Japan, it would be about eight or nine times the price. If you do a similar journey in Switzerland, that will be about 20 times the price. In freight, last year, we made another record. We carried 1.5 billion tonnes (second highest in the world). The earnings from freight is good. It’s good that we cross subsidise it. We have a very large team, our team has 12 lakh employees. The pension cost is about Rs 55,000 crore. Salary and wages is about Rs 1,02,000 crore. Energy cost is Rs 40,000 crore. Our maintenance cost is about Rs 9,000 crore. So, with all those numbers, it’s tough math. https://indianexpress.com/article/india/ashwini-vaishnaw-if-you-have-to-go-green-then-we-as-a-country-must-invest-significantly-in-railways-8689571/

ह्यावरून कुतूहल चाळवल्यामुळे मुंबई कलकत्ता लाईन (आमची लाईन) कधी सुरू झाली ह्याचे टप्पे बघत सुटलो. काही उत्तरे मिळाली काही कनफ्युजन मिळाले. स्टेशन / लाईन स्थापना १८५३ - बोरीबंदर ते ठाणे १८५४ - कल्याण पर्यंत १८६२ - नाशिक रोड (कदाचित घाट सेक्शन मुळे बांधकामास वेळ लागला असावा) १८६५ - भुसावळ १८६७ - आमचे अकोला / बडनेरा (अमरावती) आणि नागपूर स्टेशन. पुढे मुंबई - नागपूर मार्गे - हावडा सेवा १९११ मध्ये सुरू झालेले पण उल्लेख आहेत हा सिकवेंस बरोबर वाटतो आहे , पण गोंधळ उडतो ते जळगाव वाचून, जळगाव स्टेशन स्थापनेची तारीख १८६० दाखवतो आहे... पुढची मागची स्थानके राहता मध्येच जळगाव कसे झाले असेल ? शक्यता दोन १. ते वर्ष चुकीचे नमूद केले आहे २. तत्कालीन परिस्थितीत प्रत्येक स्थानक बांधायचे कंत्राट वेगवेगळ्या कंत्राटदार माणसे/ कंपनीने पूर्ण करण्यास दिली गेली असतील ज्याच्यात जळगाव स्थानकाचे काम मिळालेल्या ठेकेदाराने ते काम चोख मुदतीत बांधून मोकळा झाला असेल ? तोवर बाकी स्थानके झालीच नसतील.. म्हणूनच जळगाव स्टेशन "बांधल्याची" तारीख १८६० असली तरी रेल्वे सेवा सुरू होण्याची तारीख वेगळी असू शकेल ना ? रच्याकने - आमचे अकोला हे भारताच्या टॉप १०० सर्वाधिक महसूल गोळा करणाऱ्या रेल्वे स्टेशन्स पैकी एक आहे. आता फक्त अकोला ते खंडवा गेज conversion झाले की दक्षिणेतून उत्तरेत जाताना जी महत्वाच्या रेल्वे जंक्शनची माळ (मनमाड, दौंड,भुसावळ, नागपूर, काही अंशी बडनेरा (नरखेड लाईनमुळे))आहे त्यात अकोला पण जोडले जाईल आणि त्या योगे व्यापार उदिम नक्कीच वाढेल.

सुबोध खरे 01/07/2023 - 09:52
भारतीय रेल्वे हि जगात सर्वात स्वस्त म्हणून गणली जाते. एक किमी ला ३६ पैसे इतका कमी दर कुठेच नाही. याचे कारण आपली समाजवादी मनोवृत्ती. सरकारने सर्व गोष्टी फुकट किंवा स्वस्तात द्यायला हव्या हि वृत्ती गेल्या ७५ वर्षात निर्मिली आणि पोसली गेली. यामुळे उत्तम सरकारी सेवेसाठी पैसे मोजण्याची लोकांची मानसिकताच नाही. मुलांच्या शाळेसाठी आणि क्लाससाठी अक्षरशः लक्षावधी रुपये मोजणारे कनिष्ठ आणि मध्यमवर्गीय लोक गॅस पेट्रोल वीजदर आणि रेल्वेचे भाडे मात्र १९७५ चेच हवे यासाठी आग्रह धरताना दिसतात. माझं पगार दरवरही वाढलाच पाहिजे याशिवाय दिवाळीला बोनस मिळालाच पाहिजे या हक्कासाठी भांडणारा कर्मचारी वर्ग मात्र कोणत्याही सरकारी सेवेसाठी पैसे देण्यास अत्यन्त नाखूष असतो. हि विलक्षण दुटप्पी मानसिकता पोसली गेली आहे. रेल्वे ची थोडीशी जरी भाडेवाढ झाली कि विरोधी पक्ष गरीब, मागासलेल्या, तळागाळातील लोकांविरुद्ध प्रचंड अन्याय झाल्याचे ढोल ताशे वाजवू लागतात. रेल्वेमध्ये तुम्हाला दर्जेदार सेवा हवी असली तर आपल्याला वाजवी दर मोजावे लागतील हे मात्र कुणीच लक्षात घेत नाहीत. मालवाहतुकीवर लावलेला कर हा होणाऱ्या महागाईमुळे अप्रत्यक्षपणे आपल्यालाच भरावा लागणार आहे याकडे कुणाचे लक्षच नाही. आईचे प्रेम आणि बापाचा पैसा सोडला तर जगात कोणतीही गोष्ट फुकट मिळत नाही

In reply to by सुबोध खरे

रेल्वे ऑपरेशन हे बहुतेक मालवाहतूकीवरच जास्त अवलंबून असते. हल्लीच रेल्वे मंत्री श्री अश्विनी वैष्णव ह्यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार भारतीय रेल्वेने रेकॉर्ड ब्रेक (काही अब्ज मेट्रिक टन) माल एका वर्षात वाहून नेला आहे. पुढे जाऊन ते हे पण म्हणतात का मालवाहतूक अंतर्गत होणारा नफा हा प्रवासी वाहतुकीत किफायतशीर प्रवास मिळावा म्हणून आम्ही खर्च करतो त्याला क्रॉस सबसिडायजेशन म्हणतात. बाकी संततीच्या शिक्षणाचा खर्च अन् त्याची तुलना गॅस/ वीज इत्यादींशी करणे थोडे अतिरंजित वाटले. असो.

प्रवाशांनी दिले तर क्राॅस सबसीडायझेशन व वाढीव प्रवाशांकडून कमाई रेल्वे सुखसोयी वाढवण्यात मदतच होईल. छत्तीस पैसे प्र कि मी म्हणजे काहीच नाही . मला वाटते एका सिगारेटचा एका वेळचा खर्च दहा रूपये पेक्षा जास्त असेल. (मी सिगारेट पित नाही म्हणून या विषयावर सामान्यज्ञान कमी आहे). वादविवाद करण्यासाठी पुष्कळ मुद्दे काढता येतील परंतू खरे साहेबांचे म्हणणे बरोबर आहे. दरवाढ व्हायला हवी.

In reply to by कर्नलतपस्वी

वादविवाद करण्यासाठी पुष्कळ मुद्दे काढता येतील अर्थातच, पण मुद्दे काढायचे म्हणून काढले तर हे लागू होईल. जेन्युईन प्रश्न पडले अन् ते ओपन फोरम वर विचारले तर फक्त ते "काढायचे म्हणून काढेलेले मुद्दे" म्हणून कमी लेखणे ही पण एक पळवाट असेलच नाही का ? परंतू खरे साहेबांचे म्हणणे बरोबर आहे. दरवाढ व्हायला हवी. तुम्हाला तसे वाटणे तुमचा हक्क, मला न वाटणे माझा. समाजवाद, ७५ वर्षे वगैरे मुद्दे कितीही valid असले तर सर्वकालीन सार्वत्रिक विश्लेषण अंत करणारे होऊ शकत नाहीत. भरपूर फॅक्टर, variables, इश्युज असतात जे रियल टाईम मध्ये घडत असतात, आता उठसूठ तेच ते ब्लेम करत बसलो आपण तर पोचणार कुठेच नाही. असो.

संपूर्ण भारतीये रेल्वेचे माहित नाही पण मुंबई लोकल तोट्यात आहे असे वाटत नाही. १०० माणसांच्या जागी ४०० लोक जातात. फुकटे प्रवाशी ४ रुपयाऐवजी १०० रुपये देतात. कशी काय रेल्वे तोट्यात आहे ?

In reply to by धर्मराजमुटके

फुकटे प्रवाशी ४ रुपयाऐवजी १०० रुपये देतात. कशी काय रेल्वे तोट्यात आहे ?
मुंबई लोकलचा मर्यादित अनुभव आहे, त्यामुळे तुम्ही नेमक काय म्हणता आहात ते जरा स्पष्ट केले तर बरे होईल.

In reply to by इपित्तर इतिहासकार

दोन स्टेशनमधील कमीतकमी तिकिट ५ रुपये आहे. विनातिकीट पकडले की २५५ रुपये द्यावे लागतात. पश्चिम रेल्वेचे दंडपत्रक येथे पहा. मागील वर्षी मुंबई मध्य रेल्वे मंडळाने १०० कोटींचा दंड वसूल केला. ही बातमी.

In reply to by इपित्तर इतिहासकार

तुम्ही रेल्वे तोट्यात नाही असे म्हणता आहात का ? नाही. पण तुम्ही फक्त दंडाचा मुद्दा वेगळा करुन पाहताय. एका डब्यात किती प्रवाशी प्रवास करतात ते पण पहायला हवे. आणि मी फक्त मुंबई लोकल एवढया छोट्या भागाबद्दल बोलतोय. प्रवासी भाडे चारपट (चारपट केवळ उदाहरणार्थ) वाढवले की रेल्वे फायद्यात जाईल हा केवळ कल्पनाविलास आहे. विमानप्रवासाची काहीच्या काही भाडी वाढून देखील अनेक विमान कंपन्या फायद्यात नाही हे वास्तव आहे.

सुबोध खरे 01/07/2023 - 19:54
प्रवासी भाडे चारपट (चारपट केवळ उदाहरणार्थ) वाढवले की रेल्वे फायद्यात जाईल हा केवळ कल्पनाविलास आहे. चार पट भाडे वाढवणे नव्हे परंतु महागाईशी समतल असे काही असते कि नाही? गेल्या दहा वर्षात आपला पगार किती वाढला आणि त्या मानाने रेल्वेचे भाडे किती वाढले याचा कुठेतरी ताळमेळ असावा कि नाही? रेल्वेच्या पायाभूत सुविधा युरोप सारख्या २०२५ च्या हव्यात परंतु भाडे मात्र १९७५ चे हवे हे कसे चालेल? डिझेलची भाववाढ झाली त्याच्या १० % सुद्धा रेल्वेचे भाडे वाढले का? रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना सातव वेतन आयोग लागू झाला त्याला लागणारा पैसा येणार कुठून? मालवाहतुकीचे भाडे अवाच्या सवा वाढवले कि ग्राहक रस्त्याच्या वाहतुकीकडे वळतो हे अनेक वेळेस सिद्ध झालेले आहे. त्यामुळे उलट होणारा महसूल कमी होतो. मग हि क्रॉस सबसिडी आणायची कुठून? आयकर वाढवून, जी एस टी वाढवून कि पेट्रोल डिझेलवर कर वाढवून?

In reply to by सुबोध खरे

मला वाटते
गेल्या दहा वर्षात आपला पगार किती वाढला आणि त्या मानाने रेल्वेचे भाडे किती वाढले याचा कुठेतरी ताळमेळ असावा कि नाही?
इकॉनॉमी ऑफ शकेल पाहता मायक्रो अन् मॅक्रो ह्यांची तुलना होऊ शकणार नाही राव.

रेल्वे तोट्यात आहे, रेल्वेचे भाडे मुळातूनच कमी आहे ही तुमची विधाने मुळातूनच मान्य आहे. रेल्वे आपापल्या परीने काही ना काही भाडेवाढ करतच असते मात्र ती पुरेशी नाही व सध्याच्या महागाई दराशी विसंगत आहे इथपर्यंतचे तुमचे सगळेच म्हणणे योग्य आहे. मात्र प्रवासी रेल्वेचे तिकीटात वाढ केली तर रेल्वे फायद्यात येईल हे गृहितक चुकीचे आहे. त्यामुळेच वर विमान कंपन्यांंचे उदाहरण दिले आहे. मुंबई शहराचे उदाहरण घेऊ. लोकलची गर्दी टाळण्यासाठी पुर्वी अंधेरी / बीकेसी ला जाणारी अनेक पैसेवाली मंडळी दहिसर चेक नाका, मुलुंड चेक नाका येथून रिक्षा किंवा टॅक्सीने जात. एकाच भागात जाणारी मंडळी रिक्षा किंवा टॅक्सीचे भाडे वाटून घेत. आज मुंबईत मेट्रो आली, सिटीफ्लो सारखी बस सेवा आली जिचे ठाणे ते अंधेरी एकल भाडे १२५ ते १३० रुपये आहे. जी मंडळी पहिले स्वतःची चारचाकी घेऊन जात किंवा चेक नाक्यांवरून रिक्षा किंवा टॅक्सीने जात असत तीच मंडळी आज मेट्रो, सिटीफ्लो बस यांच्यासारख्या वाहनांने प्रवास करत आहेत. मेट्रो चे घाटकोपर ते अंधेरी ३० रुपये आहे. बेस्ट चे घाटकोपर ते अंधेरी तिकिट १० ते १५ रुपयाच्या आसपास आहे. ठाणे ते अंधेरी (दादर मार्गे) लोकल टिकीट १५ रुपये आहे. प्रत्येक स्टेशनपासून पुढे गंतव्य स्थानी जाण्यासाठी पुढील खर्च आहेच. ज्याचा पगार चांगला आहे त्याला अनेक पर्याय आहे. शिवाय "टाईम इज मनी" असे ज्याच्या बाबतीत आहे त्याला महागडे पर्याय परवडतात मात्र ज्याचा पगार १५-२० हजार आहे त्याला हे सगळे पर्याय परवडत नाहीत. आजही ५-१० रुपये वाचविण्यासाठी रेल्वे स्टेशन पासून २-३ किमी अंतरावर घर असलेली आणि चालत जाणारी मंडळी खूप आहेत. बस आणि रेल्वेचे स्वस्त पर्याय उपलब्ध आहेत म्हणूनच सामान्य माणूस मोठया शहरात टिकून आहे. पगाराचा मोठा हिस्सा जर भाड्यात खर्च होणार असेल तर ते त्याला परवडत नाही. शहरात ८-१०-१२-१५-२०-२५ हजाराच्या दरम्यान पगार मिळणार्‍या अनेक व्यक्ती आहेत. प्रत्येकाला ५० हजाराची नोकरी मिळणे शक्य नाही. वर नमूद केलेल्या व्यक्तीला वर्षातून एकदा गावी जायचे तरी अर्धा एक पगार बाजूला काढावा लागतो किंवा तात्पुरते कर्ज घ्यावे लागते अशी परिस्थिती आहे. ह्या वर्गाचा पगार वर्षाकाठी ५००-१००० पेक्षा जास्त वाढत नाही. आपण मध्यमवर्गीय किंवा उच्च मध्यमवर्गीय चष्म्यातून त्यांच्याकडे पाहिले तर आपल्याला त्याचे नीट आकलन होणे शक्य नाही. हे सगळे बाजूला ठेवले तरी रेल्वेची मुळ समस्या वेगळीच आहे. मुंबई लोकल मधे एका डब्यातून १०० च्या ऐवजी २०० व्यक्ती प्रवास करतात. केवळ मुंबई महामंड्ळ वेगळे काढून त्याचे हिशेब तपासले तर ते कदाचित फायद्यात दिसेल. मात्र पुर्ण भारताचा विचार केला तर रेल्वे तोट्यातच दिसणार आहे. रेताड मातीत कितीही पाणी ओतले तरी ते वाहूनच जाते त्याप्रमाणे रेल्वेच्या एखाद्या विभागाने कितीही फायदा कमवू द्या, इतर विभागांमुळे एकंदर तोटाच दिसणार. जसे महाराष्ट्र देशास जास्त संपत्ती कमवून देतो पण ही संपत्ती बिमारु राज्यांच्या जास्त कामी येते तसेच काहिसे. विभागवार रेल्वेचे विकेंद्रीकरण केले तर काही भागात फायदा दिसू शकेल. रेल्वेने उत्पन्नाचे नवीन मार्ग शोधावेत, स्वतःचे खर्च कमी करावेत, नवीन संकल्पनांवर काम करुन उत्पन्न वाढवावे (नियमित आणि थोडी थोडी तिकिटवाढ समर्थनीय आहेच). पाच वर्षांनी एकदम भाडे न वाढविता दर वर्षी थोडे थोडे वाढविले तर ते एकदम जास्त देखील वाटणार नाही. अगोदरील काळापेक्षा आता खचितच नवीन उत्पन्नाचे मार्ग तयार झाले आहेत. जाहिरातींद्वारे मिळणारे उत्पन्न, फलाटावरील स्टॉल्सद्वारे मिळणारे उत्पन्न असे विविध मार्ग चोखाळले तर तोटा कमी करण्यात यश येईल. नफा होईल याची खात्री नाहीच. एक सामान्य मुंबईकर म्हणून मला युरोप सारखी विमानतळे किंवा रेल्वे स्थानके नसली तरी चालेल. स्पेशल एसी लोकल सोडण्यापेक्षा पहिल्या दर्जाचे डबे काढून प्रत्येक लोकलला दोन-चार एसी डबे जोडता येतील काय याची चाचणी करुन पाहावी. (सकाळी चालण्यार्‍या एसी लोकलमुळे मुंबईत अनेक वाद विवाद झाले होते) सकाळी कार्यालयीन वेळेत लोकल मधे दोन पायांवर उभे राहता यावे, रेल्वे वेळेवर याव्यात आणि रेल्वे प्रवासात हुतात्मा / शहीद न होता घरी येता यावे एवढ्याच किरकोळ अपेक्षा आहेत (ज्या ह्या जन्मात पुर्ण होतील ही शक्यता वाटत नाही). अर्थात रेल्वे खाते हे अजस्त्र धूड असल्यामुळे आपण इथे बसवून सहजतेने कळफलक बडवतो तितके ते काम त्यांच्यासाठी सोपे नाही याची जाणिव आहेच. असो. सगळ्या रेल्वे प्रतिसाद रामायणाचे सार म्हणजे प्रवासी तिकिट भाडेवाढ म्हणजे मोक्ष मिळण्याची खात्री नव्हे.

In reply to by धर्मराजमुटके

रेल्वेने उत्पन्नाचे नवीन मार्ग शोधावेत, स्वतःचे खर्च कमी करावेत, नवीन संकल्पनांवर काम करुन उत्पन्न वाढवावे (नियमित आणि थोडी थोडी तिकिटवाढ समर्थनीय आहेच).
रेल्वेने ह्या दिशेने काम कधीचे सुरू केले आहे, स्टेशन रीडेव्हलपमेंट, पार्किंग लॉट ऑपरेशन, कमर्शियल स्पेस लीज करणे इत्यादी सुरुवात होती, आता रेल्वेची जागा लिज करून उत्पन्न सुरू करण्याचे बेस्ट उदाहरण म्हणजे मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वर लांब पल्ल्यांच्या गाड्या जात तिथे लॉबी मध्ये नमः पोड्स नावाचे पॉड हॉटेल सुरू झाले आहे. सेम मुंबई सेंट्रल मध्ये पण. एकदा काही कामानिमित्त मंत्रालयात यायचे होते आणि सोबोची हॉटेल परवडणारी नव्हती म्हणून पॉडचा पर्याय घेतला होता, उत्तम, स्वच्छ अन् किफायतशीर सेवा होती, रिसेप्शन वरचा पोरगा म्हणाला होता की प्रचंड हिट आहे ही सुविधा.

शेखरमोघे 15/06/2023 - 02:22
पुणे जंक्शनची एकदम जंक्शन माहिती. पुणे स्थानकाच्या इतिहासातल्या काही काळाबद्दल एका माझ्या आधीच्या पिढीतल्या (आणि वस्त्रोद्योगाशी सम्बन्धित) अस्सल पुणेकर व्यक्तीने दिलेली माहिती: सगळ्यात शेवटचा फलाट "राजा बहादूर मिल"ला जोडलेला होता आणि मिलची बरीच माणसे पुणे स्टेशनामधून सर्रास ये जा करत असत. त्यामुळे जर कधी विनातिकीट (किन्वा फलाट तिकीट काढल्याशिवाय कुणाला आणण्या/पोचवण्याची कामगिरी) असल्यास, मुख्य द्वारावरच्या तिकीट चेकरला "राजा बहादूर मधून आलो" असे सान्गितल्यावर "बर, जा" असा "हिरवा झेन्डा" मिळवता यायचा.

In reply to by शेखरमोघे

पराग१२२६३ 15/06/2023 - 09:44
असं पूर्वी कोल्हापूरच्या स्टेशनवर लोक करायचे. पुढे फलाटांची लांबी वाढली, जुने फाटक बंद झाले, स्टेशनच्या भोवतीने संरक्षक भिंती उभ्या राहिल्या आणि त्या वाटाही आता बंद झाल्यात.

सर टोबी 15/06/2023 - 06:50
हा मानवाकडून निर्मिलेला एक सुंदर अविष्कार आहे असे माझे वैयक्तिक मत आहे. रेल्वे मार्ग तयार करण्याच्या निमित्ताने निसर्गाचे एरव्ही न दिसणारे पैलू आपल्याला दिसतात. रेल्वे फारसं प्रदूषण न करता एखादं खेळणं इकडे तिकडे फिरावं तसं डोंगर दऱ्यांतून फिरत असते. अशा रेल्वेची छोट्या गावातली टुमदार स्टेशनं बघणं आणि जमल्यास तिथे निवांत एखाद्या गाडीची वाट पाहत थांबणं हा देखील खूप आल्हाददायक अनुभव असतो. पुणे मुंबई रेल्वे मार्ग हा असा अनुभव पुरेपूर देत असे. अगदी दोन दशकापूर्वी पर्यंत पुणे मुंबई दरम्यान शनिवार, रविवार आणि इतर मोठ्या सुट्यांच्या दरम्यान हॉलिडे स्पेशल ट्रेन धावत असे. हि ट्रेन मुंबईला संध्याकाळी जाताना खूप सुंदर अनुभव देत असे. एकदा का चिंचवड सोडले कि घोरावाडी, कान्हे, कामशेत अशी सुंदर स्टेशनं, मैलों मैल दिसणारी शेतं, थंड हवा आणि कामशेत जवळ दिसणारी नदी हे अनुभवणं म्हणजे सुख होतं. पलीकडे कर्जत यायच्या अगोदर पळसदरी आणि नंतर वांगणी, शेलू, नेरळ अशी सुंदर ठिकाणं. नुसत्या पुणे स्टेशनचा विचार केला तरी भव्य आणि निवांत पोर्च आणि खानदानी वाटावं असा फलाट क्रमांक एक चा रुबाब. दररोज स्वच्छ धुतलेली डेक्कन क्वीन येथे रुबाबात यायची आणि ७:१५ च्या ठोक्याला मुंबईला प्रयाण करायची. तिकडे बोरीबंदर स्टेशनला पोहोचल्या पोहोचल्या परत तिची सफाई केली जायची. आज यातलं काहीही शिल्लक नाही. स्टेशनच्या परिसरात खाण्यापिण्याच्या स्टॉल्सची गर्दी, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी संख्या, बकालपणा आणि संपूर्ण पुणे मुंबई पर्यंत बांधकामांची गर्दी. त्यामुळे निदान पुणे मुंबई तरी रेल्वेने प्रवास करू नये या मताचा मी झालोय.

In reply to by सर टोबी

images वाठार स्टेशन, पुणे कोल्हापूर मार्ग (पूर्वाश्रमीचा मद्रास अँड सदर्न मराठा मार्ग) ब्रिटिशकालीन आहे इमारत. हे स्टेशन अजय देवगणच्या राजकुमार संतोषी निर्मित "द लेजंड ऑफ भगतसिंग" सिनेमात लाहौर स्टेशन म्हणुन वापरले होते शूटिंगला असेही ऐकले होते (संदर्भ - साँडर्स हत्येनंतर भगत, राजगुरू, पंडितजी वगैरे मंडळी लाहोर सोडून गायब होत असतात वेषांतर करून तो सीन)

PIYUSHPUNE 15/06/2023 - 08:58
उत्तम माहितीपूर्ण लेख पण पुणे रेल्वे स्टेशन म्हणजे अत्यंत असुविधापूर्ण स्टेशन वाटते. ना सर्व फलाटांसाठी लिफ्ट आहे ना दोन्ही दिशांसाठी सरकते जिने. जागेची कमतरता असेल तर लिफ्ट वा सरकते जिने जमिनीखाली देखील बांधू शकतात पण वाटत नाही अजून बरीच वर्षे तरी काही सुधारणा वा चांगले बदल होतील.

छान लेख ! अवांतर : पुणे, कल्याण, ठाणे, मुंबई सेंट्रल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्स यावर मिळून एक तुलनात्मक लेख लिहावा ही विनंती. उदा. कोणते स्टेशन किती साली बनले, सध्याची क्षमता (रोज किती गाड्या, किती प्रवासी वाहतूक वगैरे).

In reply to by धर्मराजमुटके

एक भारी आयडी होता, मी फॉलो करायला विसरलो. मुंबईतील सगळ्या उपनगरीय स्टेशन वर थांबून प्रत्येक स्टेशनचा इतिहास सांगत असे तो गडी ३० सेकंदाच्या रील मध्ये. माटुंगा - मातांगवन - पिलखाना (हत्तींचा तबेला) इत्यादी इत्यादी.

नावाचे एक next level Railfan आहेत त्यांनी ब्रिफ हिस्टरी ऑफ इंडियन रेल्वे का काहीसे नाव असणारे पुस्तक लिहिले आहे एक. त्यात एक मजेशीर माहिती आहे... एकदा बोरीबंदर ते ठाणे लाडीस ट्रॉली ढकलत जाणाऱ्या एका हमालावर एका पट्टेरी वाघाने (होय होय मुंबईतच) भांडुप जवळ हल्ला करून त्याला जखमी केले , सुदैवाने तो वाचला पण त्यामुळे कामगारांत भीतीचे वातावरण पसरले, अश्यावेळी ह्या वाघाचा बंदोबस्त करण्याचे ठरले व जागोजागी असलेल्या नामी शिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले पण शेवटी मुंबईत राहणाऱ्याच एका स्थानिक अँग्लो इंडियन माणसाने त्या वाघाचा मागोवा काढून माहीम स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एक जवळ त्याला ठार केले होते (म्हणे).

सर टोबी 23/06/2023 - 09:13
टुमदार, निवांत स्टेशनचा विषय निघाला कि हमखास पुलंचा याच विषयावरील लेख आठवतो. प्रवाशांच्या “गाडी केव्हा येणार" अशा प्रश्नाला अमकी तमकी अप किंवा डाऊन गाडी गेल्यावर येईल अशा अगम्य भाषेत उत्तर देणारे स्टेशन मास्तर किंवा “अनसूये पोराला कुंची घालावी कि न्हाई” असा काही तरी सल्ला देणारे पोर्टर असं काहीसं त्या लेखातलं आठवतं. रेल्वेचे जुन्या काळचे फर्स्ट क्लासचे डबे हा माझ्या दृष्टीने हळहळ वाटणारा विषय. संपूर्ण डब्यामध्ये जेमतेम सोळा जणांसाठीच असणारे हे डबे म्हणजे आरामदायक प्रवासाची एक अनुभूती असायची.

In reply to by सर टोबी

संपूर्ण डब्यामध्ये जेमतेम सोळा जणांसाठीच असणारे हे डबे म्हणजे आरामदायक प्रवासाची एक अनुभूती असायची.
लोकांत इमानदारी शिल्लक असण्याचा तो काळ होता. आता एका डब्यात १६ ठेवले तर किमती अफाट कराव्या लागतील नाहीतर रेल्वे तरी भिकेला लागेल. तसेही तिकिटावर आजकाल रेल्वे छापतेच की "IR recovers only 53% of it's operational costs" असे काहीसे. बाकी, रेल्वे सोबत कैक काव्यात्मक गोष्टी लिंक झालेल्या आहेत. उदाहरणार्थ हिमाचल मधील सोलन जिल्ह्यात पडणारे बरोग (बडोग) स्टेशन अन् टनेल. images-5 ह्या स्टेशनचे नाव पडले आहे ते वरील बोगदा ज्यांच्या नावावर आहे त्याच रेल्वेत इंजिनिअर म्हणून असलेल्या कर्नल बारोग ह्यांच्या नावे. सुरुवातीला बारोग् ह्यांना हा बोगदा तयार करण्याचे काम मिळाले होते पण काही गणिती micalculation मुळे त्या बोगद्याचे पूर्ण अलाईनमेन्ट हुकले. त्याचे त्यांना इतके वैषम्य वाटले की त्यांनी तिथेच साईट वर आत्महत्या केली. पुढे दुसरे इंजिनियर लावून रेल्वेने बोगदा पूर्ण करून घेतलाच.....पण कर्तव्यात कसूर झाल्यामुळे पार प्राण देणाऱ्या बरोग साहेबांचे नाव स्टेशन अन् बोगद्याला देण्यात आले.

In reply to by इपित्तर इतिहासकार

Trump 25/06/2023 - 12:07
"IR recovers only 53% of it's operational costs"
मीही ते वाचले आहे. एकाद्या प्रवाश्याला पुर्ण किंमत द्यायची असेल तर ती कशी देता येईल ?

In reply to by Trump

पण गॅस सबसिडी नाकारण्या साठी जशी सिस्टीम आहे IVRS बेस्ड तसे काही रेल्वेत अंतर्भूत असल्याचे ऐकिवात नाही माझ्या तरी. मुळात रेल्वे हे माध्यम (फक्त भारतात नाही तर जगभरात) माल सामान ने आण करण्यासाठी बांधणे प्राथमिकता होती. प्रवासी वाहणे हे एका प्रकारे सी.एस. आरच असते रेल्वे ऑपरेशन मध्ये. त्यात भारतात अर्थव्यवस्था मोठी असली तरीही दरडोई उत्पन्न कमी आहे (लोकसंख्येमुळे)... त्यामुळे आंतरराज्यीय किंवा महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यात एक ते दुसऱ्या टोकापर्यंत जाणे ह्याला रेल्वे सोयीस्कर पडते, कारण जनतेला ती परवडते. ह्यात वृद्ध, कॅन्सर पेशंट, युवक, विद्यार्थी, प्रावीण्यप्राप्त खेळाडू वगैरेंना सवलती असतात. तुम्ही सोडतो म्हणले तरी सबसिडी सोडण्याचे तंत्र काही माहिती नाही अन् सोडले तरी एकंदरीत खास काही फरक पडेल असेही नाही. मुळात रेल्वे ऑपरेशन मध्ये खेळ आहे तो Axel Load चा पूर्ण, ब्रिटिशांनी भारतात ब्रॉड गेज का लावली ह्याचे एकमात्र उत्तर आहे वाढीव Axel Load आणि पर्यायाने जास्त साधन संपत्ती माल इत्यादी वाहून नेण्याची क्षमता = भारताची लूट.

गवि 25/06/2023 - 15:19
"IR recovers only 53% of it's operational costs"
अशाच अर्थाचे वेगवेगळे पूर्वीपासून रेल्वेत लिहिलेले असते. मला वाटते की बर्थच्या साईडला किंवा कोणत्या तरी पट्टीवर अधिक स्पष्ट लिहिलेले असे. आणि त्याचा सारांश असा की तुम्हाला रेल्वे प्रवास टाळणे किंवा अन्य (महागड्या) मार्गाने करणे शक्य असेल तर तसे करा आणि रेल्वे प्रवासरुपी सवलत अधिक गरजू व्यक्तींना घेऊ द्या. चुभूद्याघ्या..

In reply to by गवि

Trump 27/06/2023 - 11:37
श्री गवि, मला तरी तुमचा तर्क पटला नाही. माझा मते, सदर संदेश हा मुख्यत: समाजकंटकाना उद्देशुन असावा. कोणत्याही आंदोलनात सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेला (रेल्वे इ.) प्रथम लक्ष केले जाते. तसेच चोरीचे, विनातिकिट प्रवासाचे प्रमाण भरपुर आहे. तश्या लोकांच्या आंतरआत्माला साद घालली असावी. - जे लोक पुर्ण भाडे देऊ शकतात त्यांना ती सुविधा रेल्वेने द्यायला हवी. भारतीय रेल्वेचे प्रवासी भाडे खुपच कमी आहे.

In reply to by Trump

गवि 27/06/2023 - 12:01
सदर संदेश हा मुख्यत: समाजकंटकाना उद्देशुन असावा.
ते तर असेलच. मान्यच आहे. तोही एक वेगळा संदेश असेलच. मी जो संदेश ढोबळ मानाने उल्लेखिला तो रेल्वेत खूप पूर्वी कुठेतरी बघितल्याचे मला स्पष्ट आठवत आहे. पण मजकूर नेमका आठवत नाही. त्यात तर्काला जागाच ठेवली नव्हती. रेल्वे सर्वांनाच प्रवास सवलतीत देते, आणि तोटा सहन करून देते, त्यामुळे (तुम्ही privileged असाल तर) गरजूंना तो फायदा मिळू द्या. अशा अर्थाचे. गेल्या अनेक वर्षांत रेल्वे प्रवास न घडल्याने आताही हे सर्व लेटेस्ट अस्तित्वात असेल असे सांगता येत नाही.

In reply to by गवि

रेल्वे सर्वांनाच प्रवास सवलतीत देते, आणि तोटा सहन करून देते, त्यामुळे (तुम्ही privileged असाल तर) गरजूंना तो फायदा मिळू द्या. अशा अर्थाचे.
पण मुळात प्रवासी वाहतूक हा रेल्वे रेव्हेन्यूचा मुख्य स्त्रोत नाही, तो माल वाहतूक आहे, प्रवासी वाहतूक एक लोकप्रिय समाजतुष्टी उपाय आहे एका अर्थाने रेल्वेचे स्वतःचे सी.एस.आर....

In reply to by इपित्तर इतिहासकार

Trump 27/06/2023 - 13:02
पण मुळात प्रवासी वाहतूक हा रेल्वे रेव्हेन्यूचा मुख्य स्त्रोत नाही, तो माल वाहतूक आहे, प्रवासी वाहतूक एक लोकप्रिय समाजतुष्टी उपाय आहे एका अर्थाने रेल्वेचे स्वतःचे सी.एस.आर....
तसे असते तर वंदे भारत, तेजस, राजधानी, वातानुकुलित डबे, आणि इतर सुविधांची गरजच नव्हती. ज्यांना परवडते असे लोक दुर सारण्यासाठी दर्जा खालवणे पुरेसे आहे.

In reply to by इपित्तर इतिहासकार

Trump 28/06/2023 - 14:45
On subsidising train travel We are giving Rs 59,000 crore subsidy — that’s bigger than many states’ budgets — on passenger transportation at this point of time. Which practically means that every passenger on an average is getting about 55 per cent concession. Our passenger prices are the lowest in the world. If you do the Vande Bharat in France, it would be about seven times the price. If you do that journey in Japan, it would be about eight or nine times the price. If you do a similar journey in Switzerland, that will be about 20 times the price. In freight, last year, we made another record. We carried 1.5 billion tonnes (second highest in the world). The earnings from freight is good. It’s good that we cross subsidise it. We have a very large team, our team has 12 lakh employees. The pension cost is about Rs 55,000 crore. Salary and wages is about Rs 1,02,000 crore. Energy cost is Rs 40,000 crore. Our maintenance cost is about Rs 9,000 crore. So, with all those numbers, it’s tough math. https://indianexpress.com/article/india/ashwini-vaishnaw-if-you-have-to-go-green-then-we-as-a-country-must-invest-significantly-in-railways-8689571/

ह्यावरून कुतूहल चाळवल्यामुळे मुंबई कलकत्ता लाईन (आमची लाईन) कधी सुरू झाली ह्याचे टप्पे बघत सुटलो. काही उत्तरे मिळाली काही कनफ्युजन मिळाले. स्टेशन / लाईन स्थापना १८५३ - बोरीबंदर ते ठाणे १८५४ - कल्याण पर्यंत १८६२ - नाशिक रोड (कदाचित घाट सेक्शन मुळे बांधकामास वेळ लागला असावा) १८६५ - भुसावळ १८६७ - आमचे अकोला / बडनेरा (अमरावती) आणि नागपूर स्टेशन. पुढे मुंबई - नागपूर मार्गे - हावडा सेवा १९११ मध्ये सुरू झालेले पण उल्लेख आहेत हा सिकवेंस बरोबर वाटतो आहे , पण गोंधळ उडतो ते जळगाव वाचून, जळगाव स्टेशन स्थापनेची तारीख १८६० दाखवतो आहे... पुढची मागची स्थानके राहता मध्येच जळगाव कसे झाले असेल ? शक्यता दोन १. ते वर्ष चुकीचे नमूद केले आहे २. तत्कालीन परिस्थितीत प्रत्येक स्थानक बांधायचे कंत्राट वेगवेगळ्या कंत्राटदार माणसे/ कंपनीने पूर्ण करण्यास दिली गेली असतील ज्याच्यात जळगाव स्थानकाचे काम मिळालेल्या ठेकेदाराने ते काम चोख मुदतीत बांधून मोकळा झाला असेल ? तोवर बाकी स्थानके झालीच नसतील.. म्हणूनच जळगाव स्टेशन "बांधल्याची" तारीख १८६० असली तरी रेल्वे सेवा सुरू होण्याची तारीख वेगळी असू शकेल ना ? रच्याकने - आमचे अकोला हे भारताच्या टॉप १०० सर्वाधिक महसूल गोळा करणाऱ्या रेल्वे स्टेशन्स पैकी एक आहे. आता फक्त अकोला ते खंडवा गेज conversion झाले की दक्षिणेतून उत्तरेत जाताना जी महत्वाच्या रेल्वे जंक्शनची माळ (मनमाड, दौंड,भुसावळ, नागपूर, काही अंशी बडनेरा (नरखेड लाईनमुळे))आहे त्यात अकोला पण जोडले जाईल आणि त्या योगे व्यापार उदिम नक्कीच वाढेल.

सुबोध खरे 01/07/2023 - 09:52
भारतीय रेल्वे हि जगात सर्वात स्वस्त म्हणून गणली जाते. एक किमी ला ३६ पैसे इतका कमी दर कुठेच नाही. याचे कारण आपली समाजवादी मनोवृत्ती. सरकारने सर्व गोष्टी फुकट किंवा स्वस्तात द्यायला हव्या हि वृत्ती गेल्या ७५ वर्षात निर्मिली आणि पोसली गेली. यामुळे उत्तम सरकारी सेवेसाठी पैसे मोजण्याची लोकांची मानसिकताच नाही. मुलांच्या शाळेसाठी आणि क्लाससाठी अक्षरशः लक्षावधी रुपये मोजणारे कनिष्ठ आणि मध्यमवर्गीय लोक गॅस पेट्रोल वीजदर आणि रेल्वेचे भाडे मात्र १९७५ चेच हवे यासाठी आग्रह धरताना दिसतात. माझं पगार दरवरही वाढलाच पाहिजे याशिवाय दिवाळीला बोनस मिळालाच पाहिजे या हक्कासाठी भांडणारा कर्मचारी वर्ग मात्र कोणत्याही सरकारी सेवेसाठी पैसे देण्यास अत्यन्त नाखूष असतो. हि विलक्षण दुटप्पी मानसिकता पोसली गेली आहे. रेल्वे ची थोडीशी जरी भाडेवाढ झाली कि विरोधी पक्ष गरीब, मागासलेल्या, तळागाळातील लोकांविरुद्ध प्रचंड अन्याय झाल्याचे ढोल ताशे वाजवू लागतात. रेल्वेमध्ये तुम्हाला दर्जेदार सेवा हवी असली तर आपल्याला वाजवी दर मोजावे लागतील हे मात्र कुणीच लक्षात घेत नाहीत. मालवाहतुकीवर लावलेला कर हा होणाऱ्या महागाईमुळे अप्रत्यक्षपणे आपल्यालाच भरावा लागणार आहे याकडे कुणाचे लक्षच नाही. आईचे प्रेम आणि बापाचा पैसा सोडला तर जगात कोणतीही गोष्ट फुकट मिळत नाही

In reply to by सुबोध खरे

रेल्वे ऑपरेशन हे बहुतेक मालवाहतूकीवरच जास्त अवलंबून असते. हल्लीच रेल्वे मंत्री श्री अश्विनी वैष्णव ह्यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार भारतीय रेल्वेने रेकॉर्ड ब्रेक (काही अब्ज मेट्रिक टन) माल एका वर्षात वाहून नेला आहे. पुढे जाऊन ते हे पण म्हणतात का मालवाहतूक अंतर्गत होणारा नफा हा प्रवासी वाहतुकीत किफायतशीर प्रवास मिळावा म्हणून आम्ही खर्च करतो त्याला क्रॉस सबसिडायजेशन म्हणतात. बाकी संततीच्या शिक्षणाचा खर्च अन् त्याची तुलना गॅस/ वीज इत्यादींशी करणे थोडे अतिरंजित वाटले. असो.

प्रवाशांनी दिले तर क्राॅस सबसीडायझेशन व वाढीव प्रवाशांकडून कमाई रेल्वे सुखसोयी वाढवण्यात मदतच होईल. छत्तीस पैसे प्र कि मी म्हणजे काहीच नाही . मला वाटते एका सिगारेटचा एका वेळचा खर्च दहा रूपये पेक्षा जास्त असेल. (मी सिगारेट पित नाही म्हणून या विषयावर सामान्यज्ञान कमी आहे). वादविवाद करण्यासाठी पुष्कळ मुद्दे काढता येतील परंतू खरे साहेबांचे म्हणणे बरोबर आहे. दरवाढ व्हायला हवी.

In reply to by कर्नलतपस्वी

वादविवाद करण्यासाठी पुष्कळ मुद्दे काढता येतील अर्थातच, पण मुद्दे काढायचे म्हणून काढले तर हे लागू होईल. जेन्युईन प्रश्न पडले अन् ते ओपन फोरम वर विचारले तर फक्त ते "काढायचे म्हणून काढेलेले मुद्दे" म्हणून कमी लेखणे ही पण एक पळवाट असेलच नाही का ? परंतू खरे साहेबांचे म्हणणे बरोबर आहे. दरवाढ व्हायला हवी. तुम्हाला तसे वाटणे तुमचा हक्क, मला न वाटणे माझा. समाजवाद, ७५ वर्षे वगैरे मुद्दे कितीही valid असले तर सर्वकालीन सार्वत्रिक विश्लेषण अंत करणारे होऊ शकत नाहीत. भरपूर फॅक्टर, variables, इश्युज असतात जे रियल टाईम मध्ये घडत असतात, आता उठसूठ तेच ते ब्लेम करत बसलो आपण तर पोचणार कुठेच नाही. असो.

संपूर्ण भारतीये रेल्वेचे माहित नाही पण मुंबई लोकल तोट्यात आहे असे वाटत नाही. १०० माणसांच्या जागी ४०० लोक जातात. फुकटे प्रवाशी ४ रुपयाऐवजी १०० रुपये देतात. कशी काय रेल्वे तोट्यात आहे ?

In reply to by धर्मराजमुटके

फुकटे प्रवाशी ४ रुपयाऐवजी १०० रुपये देतात. कशी काय रेल्वे तोट्यात आहे ?
मुंबई लोकलचा मर्यादित अनुभव आहे, त्यामुळे तुम्ही नेमक काय म्हणता आहात ते जरा स्पष्ट केले तर बरे होईल.

In reply to by इपित्तर इतिहासकार

दोन स्टेशनमधील कमीतकमी तिकिट ५ रुपये आहे. विनातिकीट पकडले की २५५ रुपये द्यावे लागतात. पश्चिम रेल्वेचे दंडपत्रक येथे पहा. मागील वर्षी मुंबई मध्य रेल्वे मंडळाने १०० कोटींचा दंड वसूल केला. ही बातमी.

In reply to by इपित्तर इतिहासकार

तुम्ही रेल्वे तोट्यात नाही असे म्हणता आहात का ? नाही. पण तुम्ही फक्त दंडाचा मुद्दा वेगळा करुन पाहताय. एका डब्यात किती प्रवाशी प्रवास करतात ते पण पहायला हवे. आणि मी फक्त मुंबई लोकल एवढया छोट्या भागाबद्दल बोलतोय. प्रवासी भाडे चारपट (चारपट केवळ उदाहरणार्थ) वाढवले की रेल्वे फायद्यात जाईल हा केवळ कल्पनाविलास आहे. विमानप्रवासाची काहीच्या काही भाडी वाढून देखील अनेक विमान कंपन्या फायद्यात नाही हे वास्तव आहे.

सुबोध खरे 01/07/2023 - 19:54
प्रवासी भाडे चारपट (चारपट केवळ उदाहरणार्थ) वाढवले की रेल्वे फायद्यात जाईल हा केवळ कल्पनाविलास आहे. चार पट भाडे वाढवणे नव्हे परंतु महागाईशी समतल असे काही असते कि नाही? गेल्या दहा वर्षात आपला पगार किती वाढला आणि त्या मानाने रेल्वेचे भाडे किती वाढले याचा कुठेतरी ताळमेळ असावा कि नाही? रेल्वेच्या पायाभूत सुविधा युरोप सारख्या २०२५ च्या हव्यात परंतु भाडे मात्र १९७५ चे हवे हे कसे चालेल? डिझेलची भाववाढ झाली त्याच्या १० % सुद्धा रेल्वेचे भाडे वाढले का? रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना सातव वेतन आयोग लागू झाला त्याला लागणारा पैसा येणार कुठून? मालवाहतुकीचे भाडे अवाच्या सवा वाढवले कि ग्राहक रस्त्याच्या वाहतुकीकडे वळतो हे अनेक वेळेस सिद्ध झालेले आहे. त्यामुळे उलट होणारा महसूल कमी होतो. मग हि क्रॉस सबसिडी आणायची कुठून? आयकर वाढवून, जी एस टी वाढवून कि पेट्रोल डिझेलवर कर वाढवून?

In reply to by सुबोध खरे

मला वाटते
गेल्या दहा वर्षात आपला पगार किती वाढला आणि त्या मानाने रेल्वेचे भाडे किती वाढले याचा कुठेतरी ताळमेळ असावा कि नाही?
इकॉनॉमी ऑफ शकेल पाहता मायक्रो अन् मॅक्रो ह्यांची तुलना होऊ शकणार नाही राव.

रेल्वे तोट्यात आहे, रेल्वेचे भाडे मुळातूनच कमी आहे ही तुमची विधाने मुळातूनच मान्य आहे. रेल्वे आपापल्या परीने काही ना काही भाडेवाढ करतच असते मात्र ती पुरेशी नाही व सध्याच्या महागाई दराशी विसंगत आहे इथपर्यंतचे तुमचे सगळेच म्हणणे योग्य आहे. मात्र प्रवासी रेल्वेचे तिकीटात वाढ केली तर रेल्वे फायद्यात येईल हे गृहितक चुकीचे आहे. त्यामुळेच वर विमान कंपन्यांंचे उदाहरण दिले आहे. मुंबई शहराचे उदाहरण घेऊ. लोकलची गर्दी टाळण्यासाठी पुर्वी अंधेरी / बीकेसी ला जाणारी अनेक पैसेवाली मंडळी दहिसर चेक नाका, मुलुंड चेक नाका येथून रिक्षा किंवा टॅक्सीने जात. एकाच भागात जाणारी मंडळी रिक्षा किंवा टॅक्सीचे भाडे वाटून घेत. आज मुंबईत मेट्रो आली, सिटीफ्लो सारखी बस सेवा आली जिचे ठाणे ते अंधेरी एकल भाडे १२५ ते १३० रुपये आहे. जी मंडळी पहिले स्वतःची चारचाकी घेऊन जात किंवा चेक नाक्यांवरून रिक्षा किंवा टॅक्सीने जात असत तीच मंडळी आज मेट्रो, सिटीफ्लो बस यांच्यासारख्या वाहनांने प्रवास करत आहेत. मेट्रो चे घाटकोपर ते अंधेरी ३० रुपये आहे. बेस्ट चे घाटकोपर ते अंधेरी तिकिट १० ते १५ रुपयाच्या आसपास आहे. ठाणे ते अंधेरी (दादर मार्गे) लोकल टिकीट १५ रुपये आहे. प्रत्येक स्टेशनपासून पुढे गंतव्य स्थानी जाण्यासाठी पुढील खर्च आहेच. ज्याचा पगार चांगला आहे त्याला अनेक पर्याय आहे. शिवाय "टाईम इज मनी" असे ज्याच्या बाबतीत आहे त्याला महागडे पर्याय परवडतात मात्र ज्याचा पगार १५-२० हजार आहे त्याला हे सगळे पर्याय परवडत नाहीत. आजही ५-१० रुपये वाचविण्यासाठी रेल्वे स्टेशन पासून २-३ किमी अंतरावर घर असलेली आणि चालत जाणारी मंडळी खूप आहेत. बस आणि रेल्वेचे स्वस्त पर्याय उपलब्ध आहेत म्हणूनच सामान्य माणूस मोठया शहरात टिकून आहे. पगाराचा मोठा हिस्सा जर भाड्यात खर्च होणार असेल तर ते त्याला परवडत नाही. शहरात ८-१०-१२-१५-२०-२५ हजाराच्या दरम्यान पगार मिळणार्‍या अनेक व्यक्ती आहेत. प्रत्येकाला ५० हजाराची नोकरी मिळणे शक्य नाही. वर नमूद केलेल्या व्यक्तीला वर्षातून एकदा गावी जायचे तरी अर्धा एक पगार बाजूला काढावा लागतो किंवा तात्पुरते कर्ज घ्यावे लागते अशी परिस्थिती आहे. ह्या वर्गाचा पगार वर्षाकाठी ५००-१००० पेक्षा जास्त वाढत नाही. आपण मध्यमवर्गीय किंवा उच्च मध्यमवर्गीय चष्म्यातून त्यांच्याकडे पाहिले तर आपल्याला त्याचे नीट आकलन होणे शक्य नाही. हे सगळे बाजूला ठेवले तरी रेल्वेची मुळ समस्या वेगळीच आहे. मुंबई लोकल मधे एका डब्यातून १०० च्या ऐवजी २०० व्यक्ती प्रवास करतात. केवळ मुंबई महामंड्ळ वेगळे काढून त्याचे हिशेब तपासले तर ते कदाचित फायद्यात दिसेल. मात्र पुर्ण भारताचा विचार केला तर रेल्वे तोट्यातच दिसणार आहे. रेताड मातीत कितीही पाणी ओतले तरी ते वाहूनच जाते त्याप्रमाणे रेल्वेच्या एखाद्या विभागाने कितीही फायदा कमवू द्या, इतर विभागांमुळे एकंदर तोटाच दिसणार. जसे महाराष्ट्र देशास जास्त संपत्ती कमवून देतो पण ही संपत्ती बिमारु राज्यांच्या जास्त कामी येते तसेच काहिसे. विभागवार रेल्वेचे विकेंद्रीकरण केले तर काही भागात फायदा दिसू शकेल. रेल्वेने उत्पन्नाचे नवीन मार्ग शोधावेत, स्वतःचे खर्च कमी करावेत, नवीन संकल्पनांवर काम करुन उत्पन्न वाढवावे (नियमित आणि थोडी थोडी तिकिटवाढ समर्थनीय आहेच). पाच वर्षांनी एकदम भाडे न वाढविता दर वर्षी थोडे थोडे वाढविले तर ते एकदम जास्त देखील वाटणार नाही. अगोदरील काळापेक्षा आता खचितच नवीन उत्पन्नाचे मार्ग तयार झाले आहेत. जाहिरातींद्वारे मिळणारे उत्पन्न, फलाटावरील स्टॉल्सद्वारे मिळणारे उत्पन्न असे विविध मार्ग चोखाळले तर तोटा कमी करण्यात यश येईल. नफा होईल याची खात्री नाहीच. एक सामान्य मुंबईकर म्हणून मला युरोप सारखी विमानतळे किंवा रेल्वे स्थानके नसली तरी चालेल. स्पेशल एसी लोकल सोडण्यापेक्षा पहिल्या दर्जाचे डबे काढून प्रत्येक लोकलला दोन-चार एसी डबे जोडता येतील काय याची चाचणी करुन पाहावी. (सकाळी चालण्यार्‍या एसी लोकलमुळे मुंबईत अनेक वाद विवाद झाले होते) सकाळी कार्यालयीन वेळेत लोकल मधे दोन पायांवर उभे राहता यावे, रेल्वे वेळेवर याव्यात आणि रेल्वे प्रवासात हुतात्मा / शहीद न होता घरी येता यावे एवढ्याच किरकोळ अपेक्षा आहेत (ज्या ह्या जन्मात पुर्ण होतील ही शक्यता वाटत नाही). अर्थात रेल्वे खाते हे अजस्त्र धूड असल्यामुळे आपण इथे बसवून सहजतेने कळफलक बडवतो तितके ते काम त्यांच्यासाठी सोपे नाही याची जाणिव आहेच. असो. सगळ्या रेल्वे प्रतिसाद रामायणाचे सार म्हणजे प्रवासी तिकिट भाडेवाढ म्हणजे मोक्ष मिळण्याची खात्री नव्हे.

In reply to by धर्मराजमुटके

रेल्वेने उत्पन्नाचे नवीन मार्ग शोधावेत, स्वतःचे खर्च कमी करावेत, नवीन संकल्पनांवर काम करुन उत्पन्न वाढवावे (नियमित आणि थोडी थोडी तिकिटवाढ समर्थनीय आहेच).
रेल्वेने ह्या दिशेने काम कधीचे सुरू केले आहे, स्टेशन रीडेव्हलपमेंट, पार्किंग लॉट ऑपरेशन, कमर्शियल स्पेस लीज करणे इत्यादी सुरुवात होती, आता रेल्वेची जागा लिज करून उत्पन्न सुरू करण्याचे बेस्ट उदाहरण म्हणजे मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वर लांब पल्ल्यांच्या गाड्या जात तिथे लॉबी मध्ये नमः पोड्स नावाचे पॉड हॉटेल सुरू झाले आहे. सेम मुंबई सेंट्रल मध्ये पण. एकदा काही कामानिमित्त मंत्रालयात यायचे होते आणि सोबोची हॉटेल परवडणारी नव्हती म्हणून पॉडचा पर्याय घेतला होता, उत्तम, स्वच्छ अन् किफायतशीर सेवा होती, रिसेप्शन वरचा पोरगा म्हणाला होता की प्रचंड हिट आहे ही सुविधा.
pune पुणे रेल्वे स्थानकाला यंदा 165 वर्षे पूर्ण होत आहेत. पुणे स्थानकातून 14 जून 1858 रोजी नियमित रेल्वेवाहतूक सुरू झाली होती. त्यावेळी ही वाहतूक पुणे आणि खंडाळा यादरम्यानच होत होती. त्यानंतर काही महिन्यांमध्येच पुणे आणि दौंडदरम्यानचा लोहमार्ग वाहतुकीसाठी खुला झाला. हे दोन्ही मार्ग ब्रॉड गेज होते. 1886 मध्ये घोरपडी आणि कोरेगाव (सातारा) दरम्यानचा मीटर गेज लोहमार्ग सुरू झाला. पुणे स्टेशनच्या सध्याच्या मुख्य इमारतीचे उद्घाटन 27 जुलै 1925 रोजी केले गेले.

एक सहल: मणिपूर धुमसत नव्हते तेव्हा..

चलत मुसाफिर ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
जानेवारी 2022मध्ये ऐन थंडीच्या कडाक्यात आम्ही मणिपूर राज्याची एक छोटेखानी, चार दिवसीय, रोमांचक रस्ता सहल स्वतःच्या चतुष्चक्रीने केली होती. इंफाळ, लोकटाक व मोरे या ठिकाणी भेट दिली होती व इंफाळमध्ये एका उच्यमध्यमवर्गीय मैती कुटुंबाने चालवलेल्या airbnbमधे राहिलो होतो. मणिपूरमध्ये गेल्या आठवड्यात उफाळलेला कुकी- मैती संघर्ष हिंसेच्या अस्वस्थ करणाऱ्या बातम्या वाचून ती सहल पून्हा आठवली. या दुव्यावर इथे माझ्या ब्लॉगवर या सहलीचा प्रकाशचित्र वृत्तांत आहे. इंग्रजीत असला तरी समजण्यास कठीण जाऊ नये. https://chalatmusafir.wordpress.com/2022/01/17/imphal-good-things-come-to-those-who-drive/ धन्यवाद.

बेलग्रेडचा जुना राजप्रासाद

पराग१२२६३ ·

अगदी अर्ध्या तासापूर्वीच सर्बियन सहकार्‍याबरोबर लंच करत होतो. तो म्हणाला की दोन दिवसांपासून सर्बिया मास हिस्टेरिया अनुभवतोय. एका शाळकरी मुलाने अगदी दोन महिन्यांपासून व्यवस्थित प्लॅन करून हत्याकांड घडवून जवळजवळ नऊ जणांचा जीव घेतला. मेडिया ट्रायल ने या घटनेला प्रचंड वेगळे वळण दिले आहे. त्याच्या शब्दात सांगायचे तर "सध्याचे सरकार पॉप्युलिस्ट, टोटॅलिटेरियन, हुकुमशाही आहे. अनेक वर्षे मेडिया व्यवस्थित उध्वस्त केला गेला आहे. अजून एक दोन घटना अशाच घडल्या आहेत आणि चाटू मेडियाने द्वेषाचा वणवा देशभर पेटवला आहे." त्याने अजून भरपूर पार्श्वभूमी सांगितली. मी म्हणालो अरे तुमचा देश एवढासा आहे, का राहत नाही गुण्यागोविंदाने तुम्ही? त्याचे उत्तर फार मार्मिक होते - देश लहान मोठा कसाही असो. पॉप्युलिस्ट सेंटिमेंट कोणत्याही देशाची तशीच वाट लावते. हिंसेची तीव्रता तेवढीच असते. हिंसेचा स्केल देशांनुसार बदलतो, प्रवृत्ती नाही. तो त्याची मातृभाषा विसरत चालला आहे. त्याच्या सरकारने त्याच्या संस्कृतीवर सगळा वरवंटा फिरवला आहे.

अगदी अर्ध्या तासापूर्वीच सर्बियन सहकार्‍याबरोबर लंच करत होतो. तो म्हणाला की दोन दिवसांपासून सर्बिया मास हिस्टेरिया अनुभवतोय. एका शाळकरी मुलाने अगदी दोन महिन्यांपासून व्यवस्थित प्लॅन करून हत्याकांड घडवून जवळजवळ नऊ जणांचा जीव घेतला. मेडिया ट्रायल ने या घटनेला प्रचंड वेगळे वळण दिले आहे. त्याच्या शब्दात सांगायचे तर "सध्याचे सरकार पॉप्युलिस्ट, टोटॅलिटेरियन, हुकुमशाही आहे. अनेक वर्षे मेडिया व्यवस्थित उध्वस्त केला गेला आहे. अजून एक दोन घटना अशाच घडल्या आहेत आणि चाटू मेडियाने द्वेषाचा वणवा देशभर पेटवला आहे." त्याने अजून भरपूर पार्श्वभूमी सांगितली. मी म्हणालो अरे तुमचा देश एवढासा आहे, का राहत नाही गुण्यागोविंदाने तुम्ही? त्याचे उत्तर फार मार्मिक होते - देश लहान मोठा कसाही असो. पॉप्युलिस्ट सेंटिमेंट कोणत्याही देशाची तशीच वाट लावते. हिंसेची तीव्रता तेवढीच असते. हिंसेचा स्केल देशांनुसार बदलतो, प्रवृत्ती नाही. तो त्याची मातृभाषा विसरत चालला आहे. त्याच्या सरकारने त्याच्या संस्कृतीवर सगळा वरवंटा फिरवला आहे.
माझे आजोबा नोकरीच्या निमित्ताने 60 वर्षांपूर्वी तत्कालीन युगोस्लाव्हियाची राजधानी असलेल्या बेलग्रेडमध्ये काही वर्ष राहत होते. त्यामुळं माझ्या आजी-आजोबांकडून आणि माझ्या आईकडून युगोस्लाव्हियाविषयी मी बरंच ऐकत आलो आहे. बेलग्रेड शहर आणि युगोस्लाव्ह जनतेबद्दल ते कायमच भरभरून सांगत आले आहेत. त्या काळात भारत आणि युगोस्लाव्हियाचे संबंध अतिशय घनिष्ठ होते. त्यामुळं सामान्य युगोस्लाव्ह जनतेमध्ये भारत-भारतीयांविषयी अतिशय उत्सुकता आणि आदर असल्याचं त्यांना त्यांच्या वास्तव्यात जाणवत होतं.