मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ट-२० विश्वचषक अंतिम सामना

अज्ञात ·

अंतिम सामना भारतीय संघ जिंकणार इतक्या मजबूत स्थितीत भारतीय संघ आहे, कोहल्याचा बॅड प्याच सुरु आहे, कुठंही काहीही फटका खेळला तर, फोकलीचा तंबूत परतलेला असतो. रोहीत फार्मात आहे, आपण त्यांच्याकडून आज चांगल्या खेळीची अपेक्षा करू शकतो. समजा आज तो ढेपाळला तर, पंत, सूर्यकुमार, पांड्या, पंत, जड्डू सगळं देवभरोसे वाटतं. बूमबूम बुमराची गोलंदाजी चांगली व्हावी. अजुन काही खरडावे वाटले की धाग्यावर येईन, शनवारी फूल टाइम धाग्यावर पडिक राहु. -दिलीप बिरुटे

भागो 28/06/2024 - 14:20
भारतीय संघ जिंकणार ह्यात संशय नाही. तुलनात्मक विचार करायचा म्हटले तर (माझ्या मते) दक्षिण आफ्रिकेची गोलंदाजी जास्त सरस आहे तर त्याला उत्तर म्हणून भारतीय फलंदाजी. बघुया सामना कसा रंगतोय ते.

In reply to by भागो

भारतीय संघाचे अभिनंदन. बरं झालं "पनौती" फायनल बघायला स्टेडियम मधे उपस्थित नव्हती... नाही तर वन डे वर्ल्ड कप फायनल सारखं .. झालं असतं.. मागच्या वेळे सारखं...

भागो 28/06/2024 - 15:37
सौंदाळा सर लेख समयोचित आहे पण, T-20 साठी ट-२० ? कुछ जम्या नही. कुणाच्या काही सूचना?

In reply to by भागो

सौंदाळा 28/06/2024 - 16:04
सर-बिर नको हो ट-२० हा मिपावर ज्यांनी क्रिकेटचे भरपूर लेख लिहिले आहेत त्या 'श्रीगुरुजी' या जुन्या मिपा सदस्याकडून उचलला आहे. बाकी अंतिम सामन्यासाठी भारतीय संघात काही बदल होतील का? मला तरी वाटत नाही. पण बरेच नेटकरी दुबेच्याऐवजी जयस्वालला घ्यावे आणि त्याला सलामीला पाठवून कोहलीला तीन नंबरवर पाठवावे असे म्हणत आहेत. काहीजण तर कोहली आणि दुबेला वगळून अनुक्रमे जयस्वाल आणि रिंकूला घ्यावे म्हणत आहेत.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

भागो 28/06/2024 - 16:22
मला वाटत संघाच्या जडण घडणीत ऐन वेळी बदल करू नयेत. जयस्वाल आणि रिंकू ह्याना आधीच घ्यायला पाहिजे होते. आता नको. काय म्हणताय?

rahul ghate 29/06/2024 - 11:47
अंतिम सामन्या वर पावसाचे सावट असून सामन्याचा दिवस व राखीव दिवस असे २ हि दिवस ७०-८० टक्के पावसाची शक्यता आहे .

सौंदाळा 29/06/2024 - 20:46
१० षटक ७५/३ कोहली आणि अक्षरने डाव सावरला आहे. अक्षरने दोन षटकार सुध्दा मारले आहेत. त्याला काय सूचना दिल्या आहेत आता पुढील ५-६ षटके महत्त्वाची आहेत.

In reply to by प्रचेतस

सौंदाळा 29/06/2024 - 21:39
आज कोहली आणि दुबे चांगले खेळले. आतापर्यंतचा विश्वचषक अंतिम सामन्याचा सर्वात चांगला स्कोर. आफ्रिकेला जिंकण्यासाठी १७७ धावांचे आव्हान. भारत जिंकायला पाहिजे.

भारतीय संघ सुरुवातीच्या पडझडीनंतर सावरला १७७ चं आव्हान तसं चांगलं आहे, आफ़्रीकीची २ बाद १२ आणि तिसरं षटकं सुरु आहे, अजुन दोन विकेट्स पडल्या तर सामना आपल्या दृष्टीने आपण विजयाकडे जाऊ... -दिलीप बिरुटे

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

प्रचेतस 29/06/2024 - 23:22
गेलेली मॅच बुमरा आणि आर्शदिपच्या टिच्चून केलेल्या बॉलिंगमुळे एकदम रंगात आली.

In reply to by प्रचेतस

सौंदाळा 29/06/2024 - 23:34
जिंकली खूप हेलकावे खाल्ले पण जिंकली कोहली, दुबे, बुमरा, अर्शदीप, पंड्या आणि सूर्याचा भन्नाट कॅच अभिनंदन टीम इंडिया

In reply to by प्रचेतस

गवि 30/06/2024 - 00:00
भारताच्या विजयाच्या अद्भुत क्षणात सामील होण्यासाठी पूर्ण उत्साहाने आणि सकारात्मक मनाने आम्ही सामना अवलोकित केला. काही लोकांसारखे (सुमारे एक मिपासदस्य) यांच्यासारखे नकारात्मक कॉमेंट्स न टाकता. कारण आमचा टीम भारतवर गाढ विश्वास होता. तुम्ही जावा तिकडे पाकिस्तानात.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

भारतीय संघाचे अभिनंदन. बरं झालं "पनौती" फायनल बघायला स्टेडियम मधे उपस्थित नव्हती... नाही तर वन डे वर्ल्ड कप फायनल सारखं .. झालं असतं.. मागच्या वेळे सारखं...

In reply to by रात्रीचे चांदणे

योगी९०० 01/07/2024 - 11:03
अख्खा देश भरताच्या विजयामुळे खुश आहे पण काहीना मात्र खाता पिता झोपता एकच चेहरा दिसतोय. बरोबर...त्याशिवाय अन्न पचत नाही व झोपही लागत नाही. जळी स्थळी केलेल्या निंदेने भाजपाच्या काही सिटा कमी झाल्या ह्याचेही त्यांना समाधान नाही. गंमत म्हणजे एरवी हिंदू धर्माच्या रूढी परंपरेला अंधश्रद्धा म्हणणारे हे लोकं, मोदींना पनवती म्हणतात. त्यावेळी हे म्हणताना त्यात त्यांना अंधश्रद्धा दिसत नाही.

पॅट्रीक जेड 06/07/2024 - 12:30
३० बॉल ३० रन करायचे होते आफ्रिकेला. भारतीय बॉलर काय लायकीचे आहेत हे आपल्या सगळ्यांनाच माहितीय. तरीही आफ्रिका मॅच हरतेय. मॅच फिक्स असल्याशिवाय हे शक्य नाही.

In reply to by मुक्त विहारि

चौकस२१२ 08/07/2024 - 06:11
मुक्त विहारि, अगदी अगदी आपले म्हणणे पटले , एक " अ . बा " म्हणून होते त्यांचे पण तसेच ... आणि एक विद्वानांना तर मुद्द्दा मिळाला नाही कि हगीनदारी काढायची किंवा "तुमच्या देशांत असेच असते का हो" वैगरे असले निरर्थक काहीतरी चिकटवत राहायचे

In reply to by चौकस२१२

भारत देशात टी ट्वेन्टीनंतर, मुंबैत रसिकांनी जे उत्स्फ़ुर्त स्वागत केलं त्याला तोड नाही. मजा आगया. क्रिकेट खेळ असा आहे की, त्यात रममाण झालो की त्या खेळाचा पूर्ण आनंद घेता येतो. क्रिकेटचं वेड आम्हाला लहानपणापासून. क्रिकेट खेळलो. पंचगिरी केली. वगैरे. क्रिकेट फिक्सींग, क्रिकेट हा देशाचा संघ नाही, वगैरे हे सगळे वाद असले तरी, क्रिकेटचा आनंद देहभान विसरुन घेता येतो. अन्य खेळाबाबतही थोड्या फार फरकाने आमचं असंच आहे. बाय द वे, आपल्या देशात कसा असतो क्रिकेटचा विजय साजरा करणे ? क्रिकेट सामने पाहणे ? आपल्या देशात एखाद्या खेळात विजय मिळाल्यानंतर देशाचे पंतप्रधान संघाच्या सर्व खेळाडुबरोबर गोल रिंगन करुन गप्पा-टप्पा करतात का ? हार्दीक पांड्याच्या पहिल्याच चेंडुवर कॅच पकडल्यावर 'त्याला तु काय म्हणालास ?' असे प्रश्न विचारुन आत्मीय संवाद करतात का ? आमच्याकडे अशा प्रश्न आणि आत्मीय संवादाने डोळ्यातून पाण्याचे ओघळ यायला लागतात. दोन-ह्जार तेवीसला विजयाची संधी गेली होती, तरी भारतीय संघांतील खेळाडुंचं जे सांत्वन मा. पंतप्रधान यांनी केलं होतं ते आठवलं की अजूनही गदगदून येतं. ''दाटून कंठ येतो, ओठात येई गाणे''.ती गळाभेट, हातात हात घेणे, खेळाडुंचे खिशातून हात काढून आपल्या हातात घेणे, हा जो आत्मीय स्पर्श असतो त्याने आपले रोम रोम फुलतात. डोळ्यातून पाण्याचे ओघळ वाहु लागतात. आपल्या देशात असे ओघळ येतात काय ? सॉरी असं खेळ प्रेम असतं का ? आमचे प्रश्न निरर्थक वाटल्यास दुर्लक्ष करा. उत्सुकता आहे. -दिलीप बिरुटे (क्रिकेटप्रेमी )

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पॅट्रीक जेड 08/07/2024 - 10:11
हाहाहा. :) ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान असे महत्त्वाचे काम सोडून फालतू प्रशासकीय कामे करत असावेत बहुतेक. :)

अंतिम सामना भारतीय संघ जिंकणार इतक्या मजबूत स्थितीत भारतीय संघ आहे, कोहल्याचा बॅड प्याच सुरु आहे, कुठंही काहीही फटका खेळला तर, फोकलीचा तंबूत परतलेला असतो. रोहीत फार्मात आहे, आपण त्यांच्याकडून आज चांगल्या खेळीची अपेक्षा करू शकतो. समजा आज तो ढेपाळला तर, पंत, सूर्यकुमार, पांड्या, पंत, जड्डू सगळं देवभरोसे वाटतं. बूमबूम बुमराची गोलंदाजी चांगली व्हावी. अजुन काही खरडावे वाटले की धाग्यावर येईन, शनवारी फूल टाइम धाग्यावर पडिक राहु. -दिलीप बिरुटे

भागो 28/06/2024 - 14:20
भारतीय संघ जिंकणार ह्यात संशय नाही. तुलनात्मक विचार करायचा म्हटले तर (माझ्या मते) दक्षिण आफ्रिकेची गोलंदाजी जास्त सरस आहे तर त्याला उत्तर म्हणून भारतीय फलंदाजी. बघुया सामना कसा रंगतोय ते.

In reply to by भागो

भारतीय संघाचे अभिनंदन. बरं झालं "पनौती" फायनल बघायला स्टेडियम मधे उपस्थित नव्हती... नाही तर वन डे वर्ल्ड कप फायनल सारखं .. झालं असतं.. मागच्या वेळे सारखं...

भागो 28/06/2024 - 15:37
सौंदाळा सर लेख समयोचित आहे पण, T-20 साठी ट-२० ? कुछ जम्या नही. कुणाच्या काही सूचना?

In reply to by भागो

सौंदाळा 28/06/2024 - 16:04
सर-बिर नको हो ट-२० हा मिपावर ज्यांनी क्रिकेटचे भरपूर लेख लिहिले आहेत त्या 'श्रीगुरुजी' या जुन्या मिपा सदस्याकडून उचलला आहे. बाकी अंतिम सामन्यासाठी भारतीय संघात काही बदल होतील का? मला तरी वाटत नाही. पण बरेच नेटकरी दुबेच्याऐवजी जयस्वालला घ्यावे आणि त्याला सलामीला पाठवून कोहलीला तीन नंबरवर पाठवावे असे म्हणत आहेत. काहीजण तर कोहली आणि दुबेला वगळून अनुक्रमे जयस्वाल आणि रिंकूला घ्यावे म्हणत आहेत.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

भागो 28/06/2024 - 16:22
मला वाटत संघाच्या जडण घडणीत ऐन वेळी बदल करू नयेत. जयस्वाल आणि रिंकू ह्याना आधीच घ्यायला पाहिजे होते. आता नको. काय म्हणताय?

rahul ghate 29/06/2024 - 11:47
अंतिम सामन्या वर पावसाचे सावट असून सामन्याचा दिवस व राखीव दिवस असे २ हि दिवस ७०-८० टक्के पावसाची शक्यता आहे .

सौंदाळा 29/06/2024 - 20:46
१० षटक ७५/३ कोहली आणि अक्षरने डाव सावरला आहे. अक्षरने दोन षटकार सुध्दा मारले आहेत. त्याला काय सूचना दिल्या आहेत आता पुढील ५-६ षटके महत्त्वाची आहेत.

In reply to by प्रचेतस

सौंदाळा 29/06/2024 - 21:39
आज कोहली आणि दुबे चांगले खेळले. आतापर्यंतचा विश्वचषक अंतिम सामन्याचा सर्वात चांगला स्कोर. आफ्रिकेला जिंकण्यासाठी १७७ धावांचे आव्हान. भारत जिंकायला पाहिजे.

भारतीय संघ सुरुवातीच्या पडझडीनंतर सावरला १७७ चं आव्हान तसं चांगलं आहे, आफ़्रीकीची २ बाद १२ आणि तिसरं षटकं सुरु आहे, अजुन दोन विकेट्स पडल्या तर सामना आपल्या दृष्टीने आपण विजयाकडे जाऊ... -दिलीप बिरुटे

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

प्रचेतस 29/06/2024 - 23:22
गेलेली मॅच बुमरा आणि आर्शदिपच्या टिच्चून केलेल्या बॉलिंगमुळे एकदम रंगात आली.

In reply to by प्रचेतस

सौंदाळा 29/06/2024 - 23:34
जिंकली खूप हेलकावे खाल्ले पण जिंकली कोहली, दुबे, बुमरा, अर्शदीप, पंड्या आणि सूर्याचा भन्नाट कॅच अभिनंदन टीम इंडिया

In reply to by प्रचेतस

गवि 30/06/2024 - 00:00
भारताच्या विजयाच्या अद्भुत क्षणात सामील होण्यासाठी पूर्ण उत्साहाने आणि सकारात्मक मनाने आम्ही सामना अवलोकित केला. काही लोकांसारखे (सुमारे एक मिपासदस्य) यांच्यासारखे नकारात्मक कॉमेंट्स न टाकता. कारण आमचा टीम भारतवर गाढ विश्वास होता. तुम्ही जावा तिकडे पाकिस्तानात.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

भारतीय संघाचे अभिनंदन. बरं झालं "पनौती" फायनल बघायला स्टेडियम मधे उपस्थित नव्हती... नाही तर वन डे वर्ल्ड कप फायनल सारखं .. झालं असतं.. मागच्या वेळे सारखं...

In reply to by रात्रीचे चांदणे

योगी९०० 01/07/2024 - 11:03
अख्खा देश भरताच्या विजयामुळे खुश आहे पण काहीना मात्र खाता पिता झोपता एकच चेहरा दिसतोय. बरोबर...त्याशिवाय अन्न पचत नाही व झोपही लागत नाही. जळी स्थळी केलेल्या निंदेने भाजपाच्या काही सिटा कमी झाल्या ह्याचेही त्यांना समाधान नाही. गंमत म्हणजे एरवी हिंदू धर्माच्या रूढी परंपरेला अंधश्रद्धा म्हणणारे हे लोकं, मोदींना पनवती म्हणतात. त्यावेळी हे म्हणताना त्यात त्यांना अंधश्रद्धा दिसत नाही.

पॅट्रीक जेड 06/07/2024 - 12:30
३० बॉल ३० रन करायचे होते आफ्रिकेला. भारतीय बॉलर काय लायकीचे आहेत हे आपल्या सगळ्यांनाच माहितीय. तरीही आफ्रिका मॅच हरतेय. मॅच फिक्स असल्याशिवाय हे शक्य नाही.

In reply to by मुक्त विहारि

चौकस२१२ 08/07/2024 - 06:11
मुक्त विहारि, अगदी अगदी आपले म्हणणे पटले , एक " अ . बा " म्हणून होते त्यांचे पण तसेच ... आणि एक विद्वानांना तर मुद्द्दा मिळाला नाही कि हगीनदारी काढायची किंवा "तुमच्या देशांत असेच असते का हो" वैगरे असले निरर्थक काहीतरी चिकटवत राहायचे

In reply to by चौकस२१२

भारत देशात टी ट्वेन्टीनंतर, मुंबैत रसिकांनी जे उत्स्फ़ुर्त स्वागत केलं त्याला तोड नाही. मजा आगया. क्रिकेट खेळ असा आहे की, त्यात रममाण झालो की त्या खेळाचा पूर्ण आनंद घेता येतो. क्रिकेटचं वेड आम्हाला लहानपणापासून. क्रिकेट खेळलो. पंचगिरी केली. वगैरे. क्रिकेट फिक्सींग, क्रिकेट हा देशाचा संघ नाही, वगैरे हे सगळे वाद असले तरी, क्रिकेटचा आनंद देहभान विसरुन घेता येतो. अन्य खेळाबाबतही थोड्या फार फरकाने आमचं असंच आहे. बाय द वे, आपल्या देशात कसा असतो क्रिकेटचा विजय साजरा करणे ? क्रिकेट सामने पाहणे ? आपल्या देशात एखाद्या खेळात विजय मिळाल्यानंतर देशाचे पंतप्रधान संघाच्या सर्व खेळाडुबरोबर गोल रिंगन करुन गप्पा-टप्पा करतात का ? हार्दीक पांड्याच्या पहिल्याच चेंडुवर कॅच पकडल्यावर 'त्याला तु काय म्हणालास ?' असे प्रश्न विचारुन आत्मीय संवाद करतात का ? आमच्याकडे अशा प्रश्न आणि आत्मीय संवादाने डोळ्यातून पाण्याचे ओघळ यायला लागतात. दोन-ह्जार तेवीसला विजयाची संधी गेली होती, तरी भारतीय संघांतील खेळाडुंचं जे सांत्वन मा. पंतप्रधान यांनी केलं होतं ते आठवलं की अजूनही गदगदून येतं. ''दाटून कंठ येतो, ओठात येई गाणे''.ती गळाभेट, हातात हात घेणे, खेळाडुंचे खिशातून हात काढून आपल्या हातात घेणे, हा जो आत्मीय स्पर्श असतो त्याने आपले रोम रोम फुलतात. डोळ्यातून पाण्याचे ओघळ वाहु लागतात. आपल्या देशात असे ओघळ येतात काय ? सॉरी असं खेळ प्रेम असतं का ? आमचे प्रश्न निरर्थक वाटल्यास दुर्लक्ष करा. उत्सुकता आहे. -दिलीप बिरुटे (क्रिकेटप्रेमी )

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पॅट्रीक जेड 08/07/2024 - 10:11
हाहाहा. :) ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान असे महत्त्वाचे काम सोडून फालतू प्रशासकीय कामे करत असावेत बहुतेक. :)
लेखनविषय:
लेखनप्रकार
कालच इग्लंडविरुद्धचा उपांत्य सामना ६८ धावांनी जिंकून भा

लिव अंधभक्ता लिव

अमरेंद्र बाहुबली ·
लिव अंधभक्ता लिव तुकां होयां तां लिव पण लिवत र्‍हंव काय लिवचा,कसा लिवचा कधी लिवचा,खंय लिवचा ह्या तुझां तूच ठरंव पण लिवत र्‍हंव कधी मोदीची आरती लिव कधी शहाची गाणी लिव कधी पवारद्वेष लिव कधी ठाकरेद्वेष लिव कधी पेंग्विन लिव कधी संज्या लिव पण लिवत र्‍हंव संदर्भ देवचो की नाय ह्यां तुझां तूच ठरंव तूका रुचांत तसां लिव पण लिवत र्‍हंव लिव अंधभक्ता लिव तुका होयां तां लिव पण लिवत र्‍हंव :)

हांगचौमध्ये आपलं स्वागत!

पराग१२२६३ ·

In reply to by कर्नलतपस्वी

विवेक देशपांडे,औरंगाबाद यांची या खेळासाठी पंच म्हणून नेमणूक झाली आहे.तो स्वता: अंतर राष्ट्रीय खेळाडू आहे. माझ्या मेव्हण्याचा मुलगा. वयाच्या चार वर्षांपासून खेळत आहे. आई वडिलांकडून सतत प्रोत्साहन मिळत गेले.

वामन देशमुख 23/09/2023 - 17:20
तुमचे वेगळ्या विषयांवरचे लेख नेहमीच आवडतात. आशियाई स्पर्धा खेळाडू चाहते व प्रेक्षक यांना शुभेच्छा. --- यासंदर्भातील ही बातमी वाचण्यात आली. चीनने अरुणाचलमधील 3 खेळाडूंना हँगझोऊ येथे आशियाई खेळांसाठी प्रवेश नाकारल्याने भारताने तीव्र निषेध नोंदवला, क्रीडामंत्र्यांनी भेट रद्द केली

In reply to by कर्नलतपस्वी

विवेक देशपांडे,औरंगाबाद यांची या खेळासाठी पंच म्हणून नेमणूक झाली आहे.तो स्वता: अंतर राष्ट्रीय खेळाडू आहे. माझ्या मेव्हण्याचा मुलगा. वयाच्या चार वर्षांपासून खेळत आहे. आई वडिलांकडून सतत प्रोत्साहन मिळत गेले.

वामन देशमुख 23/09/2023 - 17:20
तुमचे वेगळ्या विषयांवरचे लेख नेहमीच आवडतात. आशियाई स्पर्धा खेळाडू चाहते व प्रेक्षक यांना शुभेच्छा. --- यासंदर्भातील ही बातमी वाचण्यात आली. चीनने अरुणाचलमधील 3 खेळाडूंना हँगझोऊ येथे आशियाई खेळांसाठी प्रवेश नाकारल्याने भारताने तीव्र निषेध नोंदवला, क्रीडामंत्र्यांनी भेट रद्द केली
Team India हांगचौ आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी रवाना झालेलं भारतीय क्रीडापटूंचं पहिलं पथक कोरोनामुळं एक वर्ष लांबणीवर पडलेल्या 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धा 23 सप्टेंबरपासून 8 ऑक्टोबरपर्यंत चीनमधल्या हांगझाऊमध्ये (चिनी भाषेतील उच्चार - हांगचौ) पार पडत आहेत.

फिटनेस सोपी गोष्ट आहे

मार्गी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
फिटनेस ५० आणि फिटनेस १०० कुटुंबासोबत व जवळच्यांसोबत फिटनेसचा आनंद घेण्याचा उपक्रम सर्वांना नमस्कार. सर्व जण पावसाळ्यात येणा-या परिस्थितीमध्ये सुरक्षित असतील अशी आशा करतो. फिट राहणं किती सोपं आणि जमण्यासारखं आहे, ह्याबद्दल माझे अनुभव शेअर करत आहे. अनेक वर्षांपासून सायकलिंग, रनिंग, ट्रेकिंग आणि योग असे वेगवेगळे व्यायाम करत गेल्यामुळे आणि त्याला जोडून जीवनशैलीमध्ये बदल केल्यामुळे फिटनेसची आवड होत गेली आणि त्यातल्या गोष्टी कळत गेल्या. व्यायामासाठी वेळ काढणं किंवा फिट राहणं हे जितकं समजलं जातं तितकं अजिबात अवघड नाही हे लक्षात आलं.

हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा - बॉर्डर गावसकर ट्रॉफी

जे.पी.मॉर्गन ·

श्रीगुरुजी 20/02/2023 - 08:43
सुंदर लेखन! मन लावून मी कसोटी सामने पाहतो. ऑस्ट्रेलियाची इतकी दयनीय अवस्था पाहवत नाही. स्टार्क, हेझलवूड व ग्रीन नसल्याचा त्यांना फटका बसलाय हे नक्की. हे तिघे असते तर इतकी वाईट अवस्था झाली नसती. विशेषतः हेझलवूड भारतीय खेळपट्ट्यांवर चांगली गोलंदाजी करतो. पुढील सामन्यात हेड भरपूर धावा करेल असे वाटते.

सौंदाळा 20/02/2023 - 11:25
लेख आवडला. फलंदाजीचा कसोटी मधील दर्जा (सर्वच संघांचा) एकूणच ढीसाळ झाला आहे असे वाटते. संयमाचा अभाव वाटतो. दोन्ही सामने पूर्ण तीन दिवससुद्धा झाले नाहीत. कसोटी मधे सर्रास स्विप, रिवर्स स्विप किंवा एकंदरच आडव्या बॅटने खेळणे हा माझ्या मते गुन्हा आहे आणि ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी तो पुन्हा पुन्हा केला आणि त्याची शिक्षा त्यांना मिळाली. भारताकडूनपण मधल्या फळीने निराशा केली. के. एल. राहुल बद्दल तर लिहावे तितके कमीच आहे. तिसर्‍या कसोटीत तरी तो दिसणार नाही अशी अपेक्षा. पुजारा हा द्रविडप्रमाणे संयमी आहे पण द्रविडइतके सातत्य त्याच्यात नाही. एखादा प्रमुख फलंदाज चांगला खेळला आणि नंतर तळातील गोलं(फलं)दाजांनी चांगली फलंदाजी केली हे चित्र कधीतरी ठीक आहे. असो, काहीही झाले तरी भारतीय संघ सलग दोन कसोटी पूर्ण वर्चस्वाने जिंकला आहे त्याबद्दल त्यांचे अभिनंदन आणि कौतुक. पुढील २ सामन्यात प्रमुख फलंदाजांकडून अधिक चांगली खेळी होइल ही अपेक्षा.

श्रीगुरुजी 20/02/2023 - 08:43
सुंदर लेखन! मन लावून मी कसोटी सामने पाहतो. ऑस्ट्रेलियाची इतकी दयनीय अवस्था पाहवत नाही. स्टार्क, हेझलवूड व ग्रीन नसल्याचा त्यांना फटका बसलाय हे नक्की. हे तिघे असते तर इतकी वाईट अवस्था झाली नसती. विशेषतः हेझलवूड भारतीय खेळपट्ट्यांवर चांगली गोलंदाजी करतो. पुढील सामन्यात हेड भरपूर धावा करेल असे वाटते.

सौंदाळा 20/02/2023 - 11:25
लेख आवडला. फलंदाजीचा कसोटी मधील दर्जा (सर्वच संघांचा) एकूणच ढीसाळ झाला आहे असे वाटते. संयमाचा अभाव वाटतो. दोन्ही सामने पूर्ण तीन दिवससुद्धा झाले नाहीत. कसोटी मधे सर्रास स्विप, रिवर्स स्विप किंवा एकंदरच आडव्या बॅटने खेळणे हा माझ्या मते गुन्हा आहे आणि ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी तो पुन्हा पुन्हा केला आणि त्याची शिक्षा त्यांना मिळाली. भारताकडूनपण मधल्या फळीने निराशा केली. के. एल. राहुल बद्दल तर लिहावे तितके कमीच आहे. तिसर्‍या कसोटीत तरी तो दिसणार नाही अशी अपेक्षा. पुजारा हा द्रविडप्रमाणे संयमी आहे पण द्रविडइतके सातत्य त्याच्यात नाही. एखादा प्रमुख फलंदाज चांगला खेळला आणि नंतर तळातील गोलं(फलं)दाजांनी चांगली फलंदाजी केली हे चित्र कधीतरी ठीक आहे. असो, काहीही झाले तरी भारतीय संघ सलग दोन कसोटी पूर्ण वर्चस्वाने जिंकला आहे त्याबद्दल त्यांचे अभिनंदन आणि कौतुक. पुढील २ सामन्यात प्रमुख फलंदाजांकडून अधिक चांगली खेळी होइल ही अपेक्षा.
लेखनविषय:
लेखनप्रकार
काळ करी बघ गोलंदाजी, संकट चेंडू फेकी. भवताली तव झेल घ्यावया जो तो फासे टाकी मागे टपला यष्टीरक्षक तुझा उधळण्या डाव ता सार्‍यांना चकवशील तर मिळेल तुजला धाव चतुर आणखी सावध जो जो तोच इथे रंगला हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. साक्षात विक्रमादित्य सुनील गावसकरनी गायलेलं (हो-"तो" सुनील गावसकर. आम्ही देवाला अहो जाहो करत नाही) शांताराम नांदगावकरांचं हे गाणं आज दुपारपासून लूप वर चालू आहे. काय करावं ह्या खेळाचं?

द ब्यूटिफुल गेम

जे.पी.मॉर्गन ·

माॅर्गन भौ, काय भारी फिफा मंथन केलयं. सुर, सुरा,सुदंरी ,साहित्य,पुरब और पच्छीम आणी खेळ याची मस्त सांगड. असं वाटलं सेटंर प्लेयर एकटाच प्रतीपक्षा कडून बाॅल घेऊन सगळ्यांना डाॅज करत गोल करतोयं. प्रेक्षकांप्रमाणे वाचकही दे मारा म्हणत उभा राहायला बाध्य होतोयं. मस्त.

यतार्थ वर्णन.... सध्या काही कारणांमुळे दूरदर्शन नावाच्या खोक्या पासून दूर आहे. त्यामुळे, ह्या खेळाचा आनंद घेऊ शकत नाही...

राघव 29/11/2022 - 16:42
किती सुंदर! अप्रतीम कल्पनाविलास आणि उपमा अविष्कार! मागल्या काही आठवड्यांत मिपावर लॉगईन केले नव्हते. पण तुमच्या लेखनाची कमाल आहे मॉर्गन शेठ, प्रतिसाद दिल्यावाचून राहवेना! खूप खूप आवडले लेखन! लिहिते रहा! _/\_ बादवे, या मैफिलीत अर्जेंटीनाचा उल्लेख राहून गेलासा वाटतोय.. ! ;-)

माॅर्गन भौ, काय भारी फिफा मंथन केलयं. सुर, सुरा,सुदंरी ,साहित्य,पुरब और पच्छीम आणी खेळ याची मस्त सांगड. असं वाटलं सेटंर प्लेयर एकटाच प्रतीपक्षा कडून बाॅल घेऊन सगळ्यांना डाॅज करत गोल करतोयं. प्रेक्षकांप्रमाणे वाचकही दे मारा म्हणत उभा राहायला बाध्य होतोयं. मस्त.

यतार्थ वर्णन.... सध्या काही कारणांमुळे दूरदर्शन नावाच्या खोक्या पासून दूर आहे. त्यामुळे, ह्या खेळाचा आनंद घेऊ शकत नाही...

राघव 29/11/2022 - 16:42
किती सुंदर! अप्रतीम कल्पनाविलास आणि उपमा अविष्कार! मागल्या काही आठवड्यांत मिपावर लॉगईन केले नव्हते. पण तुमच्या लेखनाची कमाल आहे मॉर्गन शेठ, प्रतिसाद दिल्यावाचून राहवेना! खूप खूप आवडले लेखन! लिहिते रहा! _/\_ बादवे, या मैफिलीत अर्जेंटीनाचा उल्लेख राहून गेलासा वाटतोय.. ! ;-)
लेखनविषय:
लेखनप्रकार
समुद्रमंथन - पाश्चिमात्य व्हर्जन खूप खूप वर्षांपूर्वीची गोष्ट बरं का! हे यूरोपियन्स, आफ्रिकन्स आणि दक्षिण अमेरिकन लोकं होते ना - त्यांनी आपली पुराणं वाचली आणि त्यांना किडा आला समुद्रमंथन करण्याचा. म्हणाले आपण अ‍ॅटलान्टिक महासागर ढवळून काढू. झालं! लोकं लागली कामाला. अँडीज कि आल्प्सचा एक पर्वत घेतला, अ‍ॅझटेकांच्या केत्झालकोआत देवाची रस्सी केली आणि लागले की समुद्र घुसळायला. आता पाश्चिमात्यच समुद्र तो! त्यातून पहिली आली ती हिरे माणकं नेली आफ्रिकन्सनी. मग आली वाईन - ती फ्रेंच लोकं घेऊन गेली. मग आलं सांंबा नृत्य - ते नेलं ब्राझिलियन्सनी.

मेरे प्यारे दुश्मन

जे.पी.मॉर्गन ·

आणि युसूफ योहानाने, जेंव्हा मुस्लिम धर्म स्वीकारला, तेंव्हाच त्याला कर्णधारपद मिळाले .... ते सोडा, तो त्यांचा अंतर्गत मामला आहे पण, श्रीलंकेच्या एका खेळाडूला देखील, तू मुस्लिम धर्म स्वीकार, असा संदेश, पाकिस्तानी खेळाडूने दिला होता .... खेळांत धर्म आणू नये, ही इतर संघांची भावना, पण पाकिस्तानचे तसे नाही... धर्मांध पाकिस्तान....

योगी९०० 15/11/2022 - 10:34
लेख आवडला पण पाकिस्तानी खेळाडू वाटतात तेवढे साधे नाहीत. फक्त एका गोष्टीचे कौतूक वाटले. ज्या टेस्ट मध्ये इरफानने हॅट्रीक घेऊन त्यांची ३ बाद शुन्य अवस्था केली व जगभर वाहवा मिळवली, ती टेस्ट नंतर कामरान अकमल, अब्दूल रझाक आणि शोएब अख्तर यांनी वाचवली. ६ बाद ३९ वरून २४५ स्कोर केला व पुढच्या इनिंगला चांगली बॅटींग करून टेस्ट जिंकली पण... इरफानच्या हॅट्रीकचा काय उपयोग झाला?

In reply to by योगी९००

मला भेटलेले पाकिस्तानी, अत्यंत नीच, हलकट आणि धर्मांधच होते.... काही लोकांना, दूरून डोंगर साजरेच वाटतात..

पाकिस्तान लवकरच सोमालिया सारखे " फेल्ड स्टेट " म्हणजे वाया गेलेले राष्ट्र म्हणून घोषित होईल. सध्या भीकेवर जगताहेत. अगदी तसं नाही तरी बेगर (भिकारी) स्टेट म्हणून नक्कीच होईल. अश्या स्थितीत पाकिस्तानच्या कोणत्याही गोष्टीची दखल घ्यावी ईतका मान आपण त्यांना द्यावा का?

In reply to by सामान्यनागरिक

तसे झाले तर पुढे नुकसान भारताचेच होईल.भुकेल्या पोटाला भडकावणे फार सोपे असते.कसाबला आठवा.

आणि युसूफ योहानाने, जेंव्हा मुस्लिम धर्म स्वीकारला, तेंव्हाच त्याला कर्णधारपद मिळाले .... ते सोडा, तो त्यांचा अंतर्गत मामला आहे पण, श्रीलंकेच्या एका खेळाडूला देखील, तू मुस्लिम धर्म स्वीकार, असा संदेश, पाकिस्तानी खेळाडूने दिला होता .... खेळांत धर्म आणू नये, ही इतर संघांची भावना, पण पाकिस्तानचे तसे नाही... धर्मांध पाकिस्तान....

योगी९०० 15/11/2022 - 10:34
लेख आवडला पण पाकिस्तानी खेळाडू वाटतात तेवढे साधे नाहीत. फक्त एका गोष्टीचे कौतूक वाटले. ज्या टेस्ट मध्ये इरफानने हॅट्रीक घेऊन त्यांची ३ बाद शुन्य अवस्था केली व जगभर वाहवा मिळवली, ती टेस्ट नंतर कामरान अकमल, अब्दूल रझाक आणि शोएब अख्तर यांनी वाचवली. ६ बाद ३९ वरून २४५ स्कोर केला व पुढच्या इनिंगला चांगली बॅटींग करून टेस्ट जिंकली पण... इरफानच्या हॅट्रीकचा काय उपयोग झाला?

In reply to by योगी९००

मला भेटलेले पाकिस्तानी, अत्यंत नीच, हलकट आणि धर्मांधच होते.... काही लोकांना, दूरून डोंगर साजरेच वाटतात..

पाकिस्तान लवकरच सोमालिया सारखे " फेल्ड स्टेट " म्हणजे वाया गेलेले राष्ट्र म्हणून घोषित होईल. सध्या भीकेवर जगताहेत. अगदी तसं नाही तरी बेगर (भिकारी) स्टेट म्हणून नक्कीच होईल. अश्या स्थितीत पाकिस्तानच्या कोणत्याही गोष्टीची दखल घ्यावी ईतका मान आपण त्यांना द्यावा का?

In reply to by सामान्यनागरिक

तसे झाले तर पुढे नुकसान भारताचेच होईल.भुकेल्या पोटाला भडकावणे फार सोपे असते.कसाबला आठवा.
लेखनविषय:
प्रिय पाकिस्तानी क्रिकेट संघ, First things first. प्रिय म्हणालो म्हणून हुरळून जाऊ नका. जोपर्यंत सीमेपलिकडून एक गोळी काय - एक दगडही माझ्या देशाकडे येत असेल, तुम्ही खतपाणी घालत असलेला दहशतवाद एकाही भारतीयाला झळ पोहोचवत असेल, जोपर्यंत माझ्या देशाबद्दल विखारी, अमंगळ विचार करणारा एकही नेता तुमच्या देशात जिवंत असेल तोपर्यंत तुम्ही माझे शत्रूच राहणार आहात. अर्थात तुमच्या हुकूमतीच्या कट - कारस्थानांना टाचेखाली चिरडायला आमच्या intelligence agencies आणि आमची सेना समर्थ असल्याने सामान्य नागरिक म्हणून तुमचा देश आमच्या खीजगणतीतही येत नाही.