१०५( की १०७?) हुतात्मे आणि वेगळा विदर्भ
पूर्वी १०५ आकडा दिला जाई, हल्ली हल्ली १०७ म्हटले जाते.( एक कोल्हापूरकर नाव आहे, दुसरे माहीत नाही). तर आपण सोयीसाठी १०७ हुतात्मे धरू. त्यांची संख्या इथे महत्वाची नाही तर त्यांच्या हौतात्म्याचे कारण महत्वाचे आहे.
वेगळ्या विदर्भाचा विषय निघाला की एकदम भावनिक मुद्दा काही हळवे मावळे पुढे आणत असतात. ' संयुक्त महाराष्ट्रासाठी १०७ हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे, त्यांचे बलिदान आम्ही व्यर्थ जाऊ देणार नाही' या आशयाचे वाक्य फेकले जातात. मी म्हटलं संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा इतिहास पाहू जरा.
मराठी विश्वकोश वाचले(विकिपंडित म्हणू नये म्हणून.
मिसळपाव
महाराष्ट्रामधे गेले काही दिवस गाजत असलेला मुद्दा म्हणजे छोटी राज्ये.
वेगळी राज्ये, छोटी राज्ये या मुद्यावर अणेंची सोपी विकेट घेण्यात आली.
पण
एक लक्षात घेणे गरजेचे आहे. एका अणेंवर जबाबदारी टाकून उपयोग नाही
अटलजींच्या काळातच ३ नवी राज्ये अस्तित्त्वात आली होती.