गेम थेअरी : खोटे पणाने नुकसान कसे होते ?
नितीश कुमार हे आधी भाजपचे चांगले मित्र होते. अचानक भाजप त्यांना कम्युनल वाटू लागला आणि त्यांनी तिसरी चूल मांडली. काही वर्षांनी भाजप त्यांना जवळचा वाटू लागला आणि ती चूल मोडून ते पुन्हा भाजपात आले. अश्या प्रकारची शेकडो उदाहरणे आपणाला राजकारणात सापडतील. सामान्य माणसाला अश्या व्यवहाराचे आश्चर्य वाटेल पण राजकारणातील अश्या प्रकारच्या तडजोडी आणि "पास्ट इस पास्ट" अश्या प्रकारचे वागणे त्यांना बहुतेक वेळा फायदेशीर ठरते. पण खोटेपणा नक्की किती करावा ? दुसर्याने तुम्हाला गंडवल्यास तुम्ही त्याच्याशी कसे वागावे ? ह्या प्रश्नाची उत्तरे ह्या पोस्ट मधून मिळतील.
मिसळपाव