मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कल्पद्रुमाच्या पर्णद्रोणी

अनन्त्_यात्री ·

कल्पद्रुमाच्या पर्णद्रोणी
खळबळणारे मृगजळ घ्यावे
चकोरचंचू मधून मधुरसे
चंद्रामृत चाखत रिचवावे

छायाग्रह राहू केतूच्या
कुंडलीत पापग्रह व्हावे
मिथक कथांच्या दग्धभूमीचे
औटघटीचे राज्य मिळावे

निळ्याशारशा मान सरोवरी
राजहंस होऊन विहरावे
नीर-क्षीर विवेका विसरून
हंस-गान शेवटचे गावे

मून शॉट !

उन्मेष दिक्षीत ·

गवि गुरुवार, 01/24/2019 - 17:23
एखाद्या वस्तूची / असेटची किंमत ही खरेदी करणाऱ्याच्या मनात असते. जितके जास्त लोक ती किंमत मान्य करतात तितकी ती जास्त होते आणि तो असेट वास्तव होतो. इतर कोणीही हक्क सांगितलेला नाही याचा कागदोपत्री पुरावा अशा कंपन्या बनवत असाव्यात. प्रथम लिखित हक्क सांगणारा तो आदिमालक हे लॉजिक पुढे कायद्याच्या गळी उतरवता येऊ शकत असावं. समजा खूप दशकांनी चंद्रावर ठराविक जागी यान उतरवणे, खोदकाम, संशोधन, प्रयोग करणं असं काही आयोजित करायचं असेल तर ती जागा ज्याने क्लेम करुन ठेवली आहे त्या इसमाची परवानगी घेणं प्राप्त होऊ शकतं. त्याबद्दल मोबदला, भाडे, अन्य परतावा तो इसम मागू शकावा. किमान कायदेशीर आव्हान देऊन पूर्वी कधीही न झालेली केस उभी करुन अडथळा (उपद्रवमूल्य) निर्माण करु शकेल.

उन्मेष दिक्षीत गुरुवार, 01/24/2019 - 22:23
लिहीताना मी सुरुवातीलाच लिहिणार होतो कि This is height of Madness ! पण मला टोन लाईट ठेवायचा होता. संक्षी नी मला यावर एक जोक पाठवला तो वाचल्यानंतर मला सांग. >> There was a Sale of Invisible Hair Pins at a Super Market ! A Lady Rushes just about the time the Store was to Close. Recovering her breath she asks the Sales Girl " Dear, I managed to Come a long way to catch up this Sale, May I Get One Packet ? " " Yes Mam, You are really lucky, take this One and she hands over an Empty Packet " " Are You sure the Packet has Invisible Pins?" The Lady asks with a great delight, looking at the Empty Box. "Of Course, Mam, this was the last One ! After the Sale was Declared We were actually running Short of the Product "

चंद्रावर आपल्याला दोघांसाठी एक वीस बाय चाळीसचा प्लॉट घ्या. मस्त गाणी, शायरी गझला आणि अधुन मधुन 'बसत' जाऊ...! बाय द वे, चाँद, तारेचं मालक कोण हा एक वेगळा मुद्दा आहे. ज्या जागेचं मालक कोणी नाही, त्या जागेचं मालक सरकार असतं त्या प्रमाणे चंद्राच्या एकूण क्षेत्रफळ भागीले जगातील सर्व (इच्छुक ) देश आणि त्यांच्या वाटेला जी जागा येईल ती त्यांनी सार्वजनिक हितासाठी योग्य किंमतीत विकावी. एकुणच काय जगातील सर्व धनाढ्य लोक परग्रहावर असतील आणि इतर सर्व लोक पृथ्वीवर हानामा-या करत जगत राहतील. कल्पना मस्त आहे. -दिलीप बिरुटे

In reply to by उन्मेष दिक्षीत

पण लिहिण्याची ष्टाईल डिक्टो सेम टू सेम सारखी आहे त्यामुळे तसं वाटलं. बाय द वे भेट झाली तर या म्हणा मिपावर. डीबीसर आठवण करतात म्हणुन सांगा. मागधी, अर्धमागधी,पैसा प्राकृत बोली आता राहिल्या नाही म्हणावं. ;) -दिलीप बिरुटे

Rajesh188 Fri, 01/25/2019 - 12:19
चंद्रावर जी प्रायव्हेट लोक जमिनी विकत घेत आहेत आणि विकत आहेत त्याला जागतिक मान्यता आहे का . हा प्रश्न uno मध्ये मांडून सर्व देशांची समती घेतली आहे का ? समजा कायदेशीर मान्यता नाही मग लष्करी ताकत आहे का जमीन विकणाऱ्या लोकांच्या पाठी .नाही तर विकणारल्या पृथ्वी वर सुधा लष्करी ताकतीने चिरडून टाकतील बाकी देश . आणि चंद्रा वर चिरडून टाकतील

In reply to by Rajesh188

असू दे किंवा आणि कोण, यामधे कुणाच्याही कसल्याही मान्यतेला काय अर्थ आहे ? :) कायदा हा फक्त सोयीसाठी आहे इथंसुद्धा.

गवि गुरुवार, 01/24/2019 - 17:23
एखाद्या वस्तूची / असेटची किंमत ही खरेदी करणाऱ्याच्या मनात असते. जितके जास्त लोक ती किंमत मान्य करतात तितकी ती जास्त होते आणि तो असेट वास्तव होतो. इतर कोणीही हक्क सांगितलेला नाही याचा कागदोपत्री पुरावा अशा कंपन्या बनवत असाव्यात. प्रथम लिखित हक्क सांगणारा तो आदिमालक हे लॉजिक पुढे कायद्याच्या गळी उतरवता येऊ शकत असावं. समजा खूप दशकांनी चंद्रावर ठराविक जागी यान उतरवणे, खोदकाम, संशोधन, प्रयोग करणं असं काही आयोजित करायचं असेल तर ती जागा ज्याने क्लेम करुन ठेवली आहे त्या इसमाची परवानगी घेणं प्राप्त होऊ शकतं. त्याबद्दल मोबदला, भाडे, अन्य परतावा तो इसम मागू शकावा. किमान कायदेशीर आव्हान देऊन पूर्वी कधीही न झालेली केस उभी करुन अडथळा (उपद्रवमूल्य) निर्माण करु शकेल.

उन्मेष दिक्षीत गुरुवार, 01/24/2019 - 22:23
लिहीताना मी सुरुवातीलाच लिहिणार होतो कि This is height of Madness ! पण मला टोन लाईट ठेवायचा होता. संक्षी नी मला यावर एक जोक पाठवला तो वाचल्यानंतर मला सांग. >> There was a Sale of Invisible Hair Pins at a Super Market ! A Lady Rushes just about the time the Store was to Close. Recovering her breath she asks the Sales Girl " Dear, I managed to Come a long way to catch up this Sale, May I Get One Packet ? " " Yes Mam, You are really lucky, take this One and she hands over an Empty Packet " " Are You sure the Packet has Invisible Pins?" The Lady asks with a great delight, looking at the Empty Box. "Of Course, Mam, this was the last One ! After the Sale was Declared We were actually running Short of the Product "

चंद्रावर आपल्याला दोघांसाठी एक वीस बाय चाळीसचा प्लॉट घ्या. मस्त गाणी, शायरी गझला आणि अधुन मधुन 'बसत' जाऊ...! बाय द वे, चाँद, तारेचं मालक कोण हा एक वेगळा मुद्दा आहे. ज्या जागेचं मालक कोणी नाही, त्या जागेचं मालक सरकार असतं त्या प्रमाणे चंद्राच्या एकूण क्षेत्रफळ भागीले जगातील सर्व (इच्छुक ) देश आणि त्यांच्या वाटेला जी जागा येईल ती त्यांनी सार्वजनिक हितासाठी योग्य किंमतीत विकावी. एकुणच काय जगातील सर्व धनाढ्य लोक परग्रहावर असतील आणि इतर सर्व लोक पृथ्वीवर हानामा-या करत जगत राहतील. कल्पना मस्त आहे. -दिलीप बिरुटे

In reply to by उन्मेष दिक्षीत

पण लिहिण्याची ष्टाईल डिक्टो सेम टू सेम सारखी आहे त्यामुळे तसं वाटलं. बाय द वे भेट झाली तर या म्हणा मिपावर. डीबीसर आठवण करतात म्हणुन सांगा. मागधी, अर्धमागधी,पैसा प्राकृत बोली आता राहिल्या नाही म्हणावं. ;) -दिलीप बिरुटे

Rajesh188 Fri, 01/25/2019 - 12:19
चंद्रावर जी प्रायव्हेट लोक जमिनी विकत घेत आहेत आणि विकत आहेत त्याला जागतिक मान्यता आहे का . हा प्रश्न uno मध्ये मांडून सर्व देशांची समती घेतली आहे का ? समजा कायदेशीर मान्यता नाही मग लष्करी ताकत आहे का जमीन विकणाऱ्या लोकांच्या पाठी .नाही तर विकणारल्या पृथ्वी वर सुधा लष्करी ताकतीने चिरडून टाकतील बाकी देश . आणि चंद्रा वर चिरडून टाकतील

In reply to by Rajesh188

असू दे किंवा आणि कोण, यामधे कुणाच्याही कसल्याही मान्यतेला काय अर्थ आहे ? :) कायदा हा फक्त सोयीसाठी आहे इथंसुद्धा.
आज एक बातमी वाचली, ती ही, कि जगभरातील लाखो लोकांनी चंद्रावर प्रॉपर्टी खरेदी केली आहे (शाहरुख खान, मायकल जॅक्सन वगैरे ) ! वाचुन थक्क झालो! अनेक प्रश्नांचे तारे एकाच वेळी टिम्टिमले ! एका व्यक्तीने तर जमीन खरेदी करून नंतर फ्रॉड म्हणुन तक्रार केली आहे ! बघा ! कुणाला वरचा आकाशातला पसारा बघुन कुतूहल वाटेल , कुणाला काहीतरी संशोधन करावे वाटेल, कुणाला शांत वाटेल, कोण तारे मोजेल, कुणाची नुसतीच मान दुखेल, पण कुणाला चक्क प्रॉपर्टी दिसू शकेल !? lunarland नावाची एक सो कॉल्ड "व्हिजनरी" कंपनी आहे, यांनी १९८० च्या सुमारास असा पराक्रम करुन दाखवलाय!

जनक हा जगाचा...

सस्नेह ·

नाखु Wed, 05/04/2016 - 17:30
वाचेल तर वाचेल का वाचेल या चळवळीचा सदस्य नाखु बापुस

पैसा Wed, 05/04/2016 - 17:37
ही मौक्तिके वाचून माझे डोळे खाडकन उघडले आहेत. निदान आजचा दिवस तरी माझ्या आयुष्यातल्या एका पुरुषाला छळणार नाही असा निर्धार या ठिकाणी करण्यात येत आहे. असे निसर्गसुलभ वरदान असताना लोक आयुष्यभर अविवाहित राहू का असे धागे काढतात हे बघून ड्वाले पाणावले. अशाने संस्कृती बुडेल की हो! (अजून बुडाली नसली तर!)

In reply to by सतिश गावडे

नाखु गुरुवार, 05/05/2016 - 08:30
संस्क्रुती बुडवायचा मक्ता/ठेका/हक्क नक्की कुणाकडे आहे? बायका की पुरुष? आण्खी खोलात पुरुषी बाया कि बाय्की बाप्प्ये ? एक्दा खुलासा करा म्हणजे निषेध्/समर्थन्/प्रतिवाद्/अनुवाद्/साम्यवाद्/राष्ट्रवाद्/हटवाद्/वादावाद करण्याचा विचार केला जाईल. अखिल मिपा बघता काय धागा काढा रे संघ संचालित लेखक प्रोत्साहन आणि संगोपन चळवळ उपक्रमांतर्गत वाचक हितार्थ जारी.

कंजूस Wed, 05/04/2016 - 17:42
"मुलगी होणे शक्य असून होऊ न देणे म्हणजे महापातक ! मुलगी होऊनसुद्धा मुलगा दत्तक घेणे हा घोर स्वार्थ !" हा मुद्दा स्त्रियांकडूनच जास्ती मांडला जातो.प्रत्येकीला वरमाय व्हायचं असतं वधुमाय नव्हे. वरमाय होण्यात बय्राच जणींना गारगार वाटतं पण पुरुषांच्या खांद्याचा दमदमा करायला सोपं पडतं.

In reply to by कंजूस

पिलीयन रायडर Wed, 05/04/2016 - 18:00
आता हा धागा काही गंभीर चर्चेचा धागा नाही तरीही... काका तुमचे बरोबर आहे.. पण असंही आहे ना की लग्नामध्ये नवर्‍यामुलाचे आणि त्याच्या कुटूंबीयांचे पाय धुणे, त्यांचा मानपान, त्यांना हुंडा, मुलीला दान देणे, मुलीने त्यांच्या कुळात आपले सर्व काही मागे सोडून जाणे, मुलीचे घर-नाव-कुळ सगळेच बदलणे, पुढेही सासरच्या कलाने घेत रहाणे इ इ अनेक गोष्टी विधीचा / रुढींचा भाग म्हणुनच अस्तित्वात आहेत. हे विधी अथवा रुढी काही केवळ स्त्रीयांनी एकत्र येऊन बनवल्या नव्हत्या आणि सामान्यतः त्या मोडणेही सर्वसामान्य व्य्क्तिच्या (त्यातही अशाच परंपरेत वाढलेल्या आणि स्वतःचे डोके चालवु न दिलेल्या बाईच्या) आवाक्यातली गोष्ट नाही. असे असताना त्या बाईस असेच दिसते की वरमाय मागण्या करत आहे आणि वधुमाय मान खाली घालुन मागण्या पुर्ण करत आहे. मग तिला आपण वरमायच व्हावे असे आपसुकच वाटणार नाही का? म्हणजे पोटी मुलगाच यावा असेही वाटणार नाही का? आजही मुलीच्या घरी रहाणेच काय तर तिच्याकडचे अन्न पाणीही वर्ज्य समजणारे लोक आहेत. अशा वेळेस म्हातारपणी "जावयाच्या दारात जाऊन पडण्यापेक्षा" लाथा खात का होईना आपल्या मुलाकडे रहाणे लोकांना श्रेयस्कर वाटते. हे सर्व एक चक्र आहे. जी बाई कधी ह्याच्या पलीकडे जाऊन विचार करु शकते, प्रथा मोडण्याची धमक दाखवु शकते, ती हे चक्र तिच्यापुरते तरी मोडतेच. मग तिला फरक पडत नाही वधुमाय की वरमाय ह्याने.. हळुहळु गोष्टी बदलत आहेत. बायका चक्र मोडत आहेत. वेळ लागेल पण होईल.. मला फक्त एखाद्या गोष्टीला सामाजिक, धार्मिक, आर्थिक, मानसिक इ इ अनेक पैलु असताना केवळ मुलगा हवा म्हणणार्‍या बाईला एकटीलाच दोष देणे योग्य नाही असे वाटते. तिला तसं वाटायला समाजरचना कारणीभुत आहे. अनेकदा तिला हे वाटणे चुक आहे ह्याची सुद्धा जाणीव नसते. तिच्या समोर जस जशी उदाहरणे येतील, तशी ती बदलेले.. तस तसा समाजही बदलेल...

In reply to by पिलीयन रायडर

टवाळ कार्टा Wed, 05/04/2016 - 18:06
तुम्हाला तुमच्ये स्वतःचे डोके चालवणे जमायला लाग्ले का? =)) या प्रश्नाचे उत्तर हो किंवा नाही असेच द्या...त्यानंतर पुढचा प्रश्न विचारतो

In reply to by पिलीयन रायडर

टवाळ कार्टा Wed, 05/04/2016 - 18:51
आधी एक उत्तर द्यायला जमत असेल तर द्या की...उरलेल्या ९९९९९ उत्तरांचे नंतर बघू...आणि बघा बघा दुसर्यांची कुवत पहिल्यांदी कोण काढते ते रच्याकने इथे बसण्याइतकाही हा विषय महत्वाचा नाहीये =)) *अत्ता जिमला जायचे आहे...वेळ नसेल...खाली तजोबरोबरची म्याच पण डिक्लेर केलीत...ब्याट्याला बदली खेळाडू म्हणून बोल्वायचे का? ;)

पिलीयन रायडर Wed, 05/04/2016 - 17:48
निसर्गाने पुरुष मनाची रचनाच अशी केली आहे की अपत्यप्राप्ती शिवाय त्याला पुर्णत्व नाही. आता मनाची जरी केली असली तरी देहाची तशी केलेली नसल्याने मग स्त्री देहाच्या मागे त्या देहाचे नखरे सहन करत फिरण्या वाचुन उपाय नाही. स्त्री देहाचा सर्वात मोठा नखरा म्हणजे लग्न! म्हणुन मग पुरुष देहास लग्न करावे लागते. आणि अपत्यप्राप्तीतुन पुर्णत्व मिळवावे लागते. पण हे करताना तो लग्न नावाच्या भुलभुलैयात अडकतो. आणि स्त्री देह त्यास आजन्म बोटाच्या इशार्‍यावर नाचवत रहातो. लोकांना वाटते की तो "ताटाखालचे मांजर" आहे किंवा "बायकोच्या मुठीत" आहे. पण त्याला पर्याय नसतो हे त्यांना कळत नाही. शेवटी निसर्गाचा उद्देशच ह्या देहाचे पुर्णत्व आहे.

मुक्त विहारि Wed, 05/04/2016 - 17:54
बाप होण्यातच बाप्याजन्माची धन्यता! देव कृपेने जे बाप बनू शकले, त्यांनी प्रथम देवाचे आभार मानून, देवाने सोपवलेले अपत्य संगोपनाचे कार्य हसत-खेळत पुर्ण करावे आणि मग नातवंडांच्या सानिध्यात रमावे. काही करणांमुळे बाप बनू शकला नाहीत तर एखाद्या अनाथालयाला देणगी द्यावी आणि तिथल्या मुलांचे संगोपन करण्यात हातभार लावावा. स्वहस्ते लावलेले रोपटे वाढतांना फार आनंद होतो. --------------------------------------- वात्सल्यसागर बाप! हो. बाप असाच असतो. --------------------------------- कुपुत्रो जायेत् क्वचिदपि कुपिता न भवती! संस्कृत कच्चे असल्याने आपला पास. ------------------------------------- पुरुषाचा जन्मच मुळी वंश सातत्यासाठी झाला आहे./ निसर्गाने पुरुष वंश वाढवण्यासाठी निर्माण केला आहे. असे अजिबात नाही. मुळात मानव जात ही पृथ्वीतलावरील सगळ्यात स्वार्थी जात. देवाने मानवाला पृथ्वीवर पाठवले आणि पृथ्वीचा विनाश सुरु झाला. --------------------------------------------- बाप होण्याची आस नसणं ही विकृती आहे. टोणगा असून बाळं मुलं न आवडणं ही सुद्धा विकृती आहे.वंध्य टोळभैरवाचं दु:ख मुलंबाळं असलेल्या पुरुषांना कळणार नाही. काहीही..... ---------------------------------------------- बाप आणि कार्टी हे नातं जगातलं सर्वात पवित्र नातं आहे. एका बापालाच आपल्या पोरट्यांची वेदना आपोआप कळू शकते. हो. १००% सत्य. -------------------------------------- मुलगी होणे शक्य असून होऊ न देणे म्हणजे महापातक!मुलगी होऊनसुद्धा मुलगा दत्तक घेणे हा घोर स्वार्थ ! ज्याचा त्याचा कौटुंबिक प्रश्र्न. -------------------------------------- पोटाची माया खरी बापाची!रक्ताचे नाते बापसाचेच! थोडा बदल "पोटाची माया खरी आई-बापाची!रक्ताचे नाते आई-बापसाचेच!" ====================================================== बाप ह्या विषयावरील " अभिजित थिटे" ह्यांची एक मस्त कविता. (http://www.esakal.com/esakal/20100620/4633423062601051076.htm) बाप ह्या विषयावरील अज्जुन एक कविता...ही कविता नक्की कुणी लिहिली ते माहीत नाही.... http://maharashtramajha.com/poems/%E0%A4%A4%E0%A5%8B-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AA-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A5%8B/

In reply to by तर्राट जोकर

पिलीयन रायडर Wed, 05/04/2016 - 18:02
"माझ्या" बघण्यात जी उदाहरणे आहेत त्यावरुन मी लिहीते. मी फक्त माझा अनुभव लिहीत आहे. मला कुणाला टोमणे मारायची गरज नाही.

In reply to by पिलीयन रायडर

तर्राट जोकर Wed, 05/04/2016 - 18:11
गरज असते म्हणून टोमणे मारत असतात हे नविनच कळले. तुमचा अनुभव म्हणजे नक्की काय समजावे?

In reply to by तर्राट जोकर

पिलीयन रायडर Wed, 05/04/2016 - 18:14
गरज असतेच म्हणुनच टोमणे मारतात.. दुसर्‍यांना टोमणे मारले की आपल्या मनाला बरं वाटतं.. पण हे आपल्याला कळणॅ अवघडच.. माझा अनुभव म्हणजे अंतिम सत्य.. संपला विषय..

In reply to by पिलीयन रायडर

तर्राट जोकर Wed, 05/04/2016 - 18:20
तुमच्या विचारांमधे विसंगती आहे हे तुम्हाला कळत नाही का, वर म्हणताय मला टोमणे मारायची गरज नाही खाली म्हणता आहे. तुमच्या अशा खेळात पुरुषांना खेळणं बनवण्याचा तुम्हाला काही एक अधिकार नाही.

In reply to by तर्राट जोकर

पिलीयन रायडर Wed, 05/04/2016 - 18:29
"मला" टोमणे मारायची गरज नाहीच्चे.. "मला" पुर्णत्वाचा साक्षात्कार झालाय. मनाला बरं वाटायला वगैरे तुमच्या सारख्यांना...

In reply to by पिलीयन रायडर

तर्राट जोकर Wed, 05/04/2016 - 18:36
तुम्ही एक स्त्री असून पुरुषांना असे टोमणे कसे मारु शकता. स्त्रीदेह पुरुषाला झुलवतो की पुरुष स्त्रीदेहाला अन्न-वस्त्र-निवार्‍या-सन्मानाची आमिषं दाखवून फसवतो ह्याबद्दल तुम्हाला काडीचीही माहिती नाही, तुमच्या अंधाराचा चांगला उजेड पडलाय. पुरुषांच्या देहाबद्दल तुम्हाला असलेलं आकलन तुमच्या प्रतिसादातून स्पष्ट दिसतंय. आता असले भंकस प्रतिसाद बंद केलेत तर बरं.

In reply to by तर्राट जोकर

पिलीयन रायडर Wed, 05/04/2016 - 18:39
ओक्के! (दिले असते हो अजुन प्रतिसाद पण आता घरी जायची वेळ झाली.. भुकही लागली आहे.. त्यात बेअरिंग सांभाळत कुठे डोकं शिणवु!! जात आता घरी..!)

In reply to by पिलीयन रायडर

सतिश गावडे Wed, 05/04/2016 - 18:24
गरज असतेच म्हणुनच टोमणे मारतात.. दुसर्‍यांना टोमणे मारले की आपल्या मनाला बरं वाटतं
या वाक्यांशी सहमत.

वैभव जाधव Wed, 05/04/2016 - 18:15
लेखिकेला आपण काय लिहिलंय त्याचा पत्ता नाही आणि साक्षात्कार वगैरे होतो म्हणे... आठवा म्हणजे सातव्यानंतरचा नाही, स्मरण करा बोगदा! बाकी प्रतिसादकांना तर काहीही करुन खिदळण्याचीच संधी हवी असते. एकीने पान भरुन लिहिलंय पण त्यापेक्षा त्यावर टवाळ कार्टा ने दिलेला प्रतिसाद काहीसा योग्य नि विषयाला धरुन. तस्मात हा धागा म्हणजे वेळेचा अपव्यय आहे.... मिपा वर चे ज्येष्ठ लोक असे वाहवत चाललेले बघून वाईट वाटले. - पे ठा

In reply to by वैभव जाधव

सस्नेह Wed, 05/04/2016 - 19:04
आपणास मुद्दा समजलेला नाही. कनिष्ठांनी ज्येष्ठांचा आदर करण्यास शिकावे. तुमची समज फार जुनाट आहे. मोठे व्हा ;)

In reply to by सस्नेह

वैभव जाधव Wed, 05/04/2016 - 20:32
समज हि समज असते. जुनाट किंवा नवीन नसते. असो, तुमच्याशी काय चर्चा करणार? उगाच मला साक्षात्कार झाला म्हणायचं आणि इकडे सत्काराची वाट बघायची.

सस्नेह Wed, 05/04/2016 - 18:55
फक्त 40 प्रतिसाद ? श्शी बै ! अशानं माझा सत्कार कधी होणार ? (काळजीत) स्नेहा

In reply to by सस्नेह

तर्राट जोकर Wed, 05/04/2016 - 20:11
मक्कायतर, त्या पिरातैंनी एकतर्फी म्याच डिक्लेअर केली नाहीतर दिडशे पार आरामात दोघांनीच धावफलक पोचवला असता. गांगुलीने द्रविडसोबत जे केले आक्षी त्याचेच स्मरण झालें.

जेपी Wed, 05/04/2016 - 19:10
हाफशेंच्युरी निमीत्त धागाकर्ती ला, 'जनक राजाची गोष्ट' या पुस्तकाचा संच ,एक नारळ,एक शाल,एक पालखी ,एक आब्दगिरी देऊन करण्यात येत आहे. शुभेच्छुक-जेपी आणी तमाम अजाण कार्यकर्ते..

चौकटराजा Wed, 05/04/2016 - 21:18
करायचे असतील तर आत्मबंध याना इथे ओढा मग निरर्थक .....आगोबा ,नाखु......झालाच तर पान्दुब्बा अभ्या . ह्भप सर,सुड्राव यांची बंध ची लाइन लावतो.

In reply to by चौकटराजा

सूड, अगुबा हत्ती, कुंथुस्वामी, अंकल नाखुन, पान्दूबा, सर वगैरे इथे येउन इथे २०० करतील हा तुमचा समज आहे. ;)

In reply to by नाखु

चौकटराजा Fri, 05/06/2016 - 07:21
आता दोनशे कारायचेच आहेत तेंव्हा सर म्हणजे काय? ह भ प याचा पर्यायी लॉन्गफॉर्म काय,? ज्ञानेश्वरी ज्या निर्मितीचा काळ काय ? असे प्रश्न सुचवितो . तूर्तास सर म्हण्जे सर इतकेच सुचवितो. म्हजे ज्यानी सिंहगड रस्ता सर केला आहे ते !

In reply to by सतिश गावडे

तर्राट जोकर Wed, 05/04/2016 - 21:55
अंड्याची पिशवी नराच्या पोटी घेतली जाते, थोडक्यात नर हा सरोगेट मदर असतो पिल्लांचा

In reply to by सस्नेह

सायकलस्वार गुरुवार, 05/05/2016 - 23:04
बाबौ.. मिपाबायकांचा प्रतिवाद कोण करत बसणार? हे आधीच वाचलं असतं तर!... असो, शंभरी गाठायला आपद्ग्रस्तांसाठी

नाखु Wed, 05/04/2016 - 17:30
वाचेल तर वाचेल का वाचेल या चळवळीचा सदस्य नाखु बापुस

पैसा Wed, 05/04/2016 - 17:37
ही मौक्तिके वाचून माझे डोळे खाडकन उघडले आहेत. निदान आजचा दिवस तरी माझ्या आयुष्यातल्या एका पुरुषाला छळणार नाही असा निर्धार या ठिकाणी करण्यात येत आहे. असे निसर्गसुलभ वरदान असताना लोक आयुष्यभर अविवाहित राहू का असे धागे काढतात हे बघून ड्वाले पाणावले. अशाने संस्कृती बुडेल की हो! (अजून बुडाली नसली तर!)

In reply to by सतिश गावडे

नाखु गुरुवार, 05/05/2016 - 08:30
संस्क्रुती बुडवायचा मक्ता/ठेका/हक्क नक्की कुणाकडे आहे? बायका की पुरुष? आण्खी खोलात पुरुषी बाया कि बाय्की बाप्प्ये ? एक्दा खुलासा करा म्हणजे निषेध्/समर्थन्/प्रतिवाद्/अनुवाद्/साम्यवाद्/राष्ट्रवाद्/हटवाद्/वादावाद करण्याचा विचार केला जाईल. अखिल मिपा बघता काय धागा काढा रे संघ संचालित लेखक प्रोत्साहन आणि संगोपन चळवळ उपक्रमांतर्गत वाचक हितार्थ जारी.

कंजूस Wed, 05/04/2016 - 17:42
"मुलगी होणे शक्य असून होऊ न देणे म्हणजे महापातक ! मुलगी होऊनसुद्धा मुलगा दत्तक घेणे हा घोर स्वार्थ !" हा मुद्दा स्त्रियांकडूनच जास्ती मांडला जातो.प्रत्येकीला वरमाय व्हायचं असतं वधुमाय नव्हे. वरमाय होण्यात बय्राच जणींना गारगार वाटतं पण पुरुषांच्या खांद्याचा दमदमा करायला सोपं पडतं.

In reply to by कंजूस

पिलीयन रायडर Wed, 05/04/2016 - 18:00
आता हा धागा काही गंभीर चर्चेचा धागा नाही तरीही... काका तुमचे बरोबर आहे.. पण असंही आहे ना की लग्नामध्ये नवर्‍यामुलाचे आणि त्याच्या कुटूंबीयांचे पाय धुणे, त्यांचा मानपान, त्यांना हुंडा, मुलीला दान देणे, मुलीने त्यांच्या कुळात आपले सर्व काही मागे सोडून जाणे, मुलीचे घर-नाव-कुळ सगळेच बदलणे, पुढेही सासरच्या कलाने घेत रहाणे इ इ अनेक गोष्टी विधीचा / रुढींचा भाग म्हणुनच अस्तित्वात आहेत. हे विधी अथवा रुढी काही केवळ स्त्रीयांनी एकत्र येऊन बनवल्या नव्हत्या आणि सामान्यतः त्या मोडणेही सर्वसामान्य व्य्क्तिच्या (त्यातही अशाच परंपरेत वाढलेल्या आणि स्वतःचे डोके चालवु न दिलेल्या बाईच्या) आवाक्यातली गोष्ट नाही. असे असताना त्या बाईस असेच दिसते की वरमाय मागण्या करत आहे आणि वधुमाय मान खाली घालुन मागण्या पुर्ण करत आहे. मग तिला आपण वरमायच व्हावे असे आपसुकच वाटणार नाही का? म्हणजे पोटी मुलगाच यावा असेही वाटणार नाही का? आजही मुलीच्या घरी रहाणेच काय तर तिच्याकडचे अन्न पाणीही वर्ज्य समजणारे लोक आहेत. अशा वेळेस म्हातारपणी "जावयाच्या दारात जाऊन पडण्यापेक्षा" लाथा खात का होईना आपल्या मुलाकडे रहाणे लोकांना श्रेयस्कर वाटते. हे सर्व एक चक्र आहे. जी बाई कधी ह्याच्या पलीकडे जाऊन विचार करु शकते, प्रथा मोडण्याची धमक दाखवु शकते, ती हे चक्र तिच्यापुरते तरी मोडतेच. मग तिला फरक पडत नाही वधुमाय की वरमाय ह्याने.. हळुहळु गोष्टी बदलत आहेत. बायका चक्र मोडत आहेत. वेळ लागेल पण होईल.. मला फक्त एखाद्या गोष्टीला सामाजिक, धार्मिक, आर्थिक, मानसिक इ इ अनेक पैलु असताना केवळ मुलगा हवा म्हणणार्‍या बाईला एकटीलाच दोष देणे योग्य नाही असे वाटते. तिला तसं वाटायला समाजरचना कारणीभुत आहे. अनेकदा तिला हे वाटणे चुक आहे ह्याची सुद्धा जाणीव नसते. तिच्या समोर जस जशी उदाहरणे येतील, तशी ती बदलेले.. तस तसा समाजही बदलेल...

In reply to by पिलीयन रायडर

टवाळ कार्टा Wed, 05/04/2016 - 18:06
तुम्हाला तुमच्ये स्वतःचे डोके चालवणे जमायला लाग्ले का? =)) या प्रश्नाचे उत्तर हो किंवा नाही असेच द्या...त्यानंतर पुढचा प्रश्न विचारतो

In reply to by पिलीयन रायडर

टवाळ कार्टा Wed, 05/04/2016 - 18:51
आधी एक उत्तर द्यायला जमत असेल तर द्या की...उरलेल्या ९९९९९ उत्तरांचे नंतर बघू...आणि बघा बघा दुसर्यांची कुवत पहिल्यांदी कोण काढते ते रच्याकने इथे बसण्याइतकाही हा विषय महत्वाचा नाहीये =)) *अत्ता जिमला जायचे आहे...वेळ नसेल...खाली तजोबरोबरची म्याच पण डिक्लेर केलीत...ब्याट्याला बदली खेळाडू म्हणून बोल्वायचे का? ;)

पिलीयन रायडर Wed, 05/04/2016 - 17:48
निसर्गाने पुरुष मनाची रचनाच अशी केली आहे की अपत्यप्राप्ती शिवाय त्याला पुर्णत्व नाही. आता मनाची जरी केली असली तरी देहाची तशी केलेली नसल्याने मग स्त्री देहाच्या मागे त्या देहाचे नखरे सहन करत फिरण्या वाचुन उपाय नाही. स्त्री देहाचा सर्वात मोठा नखरा म्हणजे लग्न! म्हणुन मग पुरुष देहास लग्न करावे लागते. आणि अपत्यप्राप्तीतुन पुर्णत्व मिळवावे लागते. पण हे करताना तो लग्न नावाच्या भुलभुलैयात अडकतो. आणि स्त्री देह त्यास आजन्म बोटाच्या इशार्‍यावर नाचवत रहातो. लोकांना वाटते की तो "ताटाखालचे मांजर" आहे किंवा "बायकोच्या मुठीत" आहे. पण त्याला पर्याय नसतो हे त्यांना कळत नाही. शेवटी निसर्गाचा उद्देशच ह्या देहाचे पुर्णत्व आहे.

मुक्त विहारि Wed, 05/04/2016 - 17:54
बाप होण्यातच बाप्याजन्माची धन्यता! देव कृपेने जे बाप बनू शकले, त्यांनी प्रथम देवाचे आभार मानून, देवाने सोपवलेले अपत्य संगोपनाचे कार्य हसत-खेळत पुर्ण करावे आणि मग नातवंडांच्या सानिध्यात रमावे. काही करणांमुळे बाप बनू शकला नाहीत तर एखाद्या अनाथालयाला देणगी द्यावी आणि तिथल्या मुलांचे संगोपन करण्यात हातभार लावावा. स्वहस्ते लावलेले रोपटे वाढतांना फार आनंद होतो. --------------------------------------- वात्सल्यसागर बाप! हो. बाप असाच असतो. --------------------------------- कुपुत्रो जायेत् क्वचिदपि कुपिता न भवती! संस्कृत कच्चे असल्याने आपला पास. ------------------------------------- पुरुषाचा जन्मच मुळी वंश सातत्यासाठी झाला आहे./ निसर्गाने पुरुष वंश वाढवण्यासाठी निर्माण केला आहे. असे अजिबात नाही. मुळात मानव जात ही पृथ्वीतलावरील सगळ्यात स्वार्थी जात. देवाने मानवाला पृथ्वीवर पाठवले आणि पृथ्वीचा विनाश सुरु झाला. --------------------------------------------- बाप होण्याची आस नसणं ही विकृती आहे. टोणगा असून बाळं मुलं न आवडणं ही सुद्धा विकृती आहे.वंध्य टोळभैरवाचं दु:ख मुलंबाळं असलेल्या पुरुषांना कळणार नाही. काहीही..... ---------------------------------------------- बाप आणि कार्टी हे नातं जगातलं सर्वात पवित्र नातं आहे. एका बापालाच आपल्या पोरट्यांची वेदना आपोआप कळू शकते. हो. १००% सत्य. -------------------------------------- मुलगी होणे शक्य असून होऊ न देणे म्हणजे महापातक!मुलगी होऊनसुद्धा मुलगा दत्तक घेणे हा घोर स्वार्थ ! ज्याचा त्याचा कौटुंबिक प्रश्र्न. -------------------------------------- पोटाची माया खरी बापाची!रक्ताचे नाते बापसाचेच! थोडा बदल "पोटाची माया खरी आई-बापाची!रक्ताचे नाते आई-बापसाचेच!" ====================================================== बाप ह्या विषयावरील " अभिजित थिटे" ह्यांची एक मस्त कविता. (http://www.esakal.com/esakal/20100620/4633423062601051076.htm) बाप ह्या विषयावरील अज्जुन एक कविता...ही कविता नक्की कुणी लिहिली ते माहीत नाही.... http://maharashtramajha.com/poems/%E0%A4%A4%E0%A5%8B-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AA-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A5%8B/

In reply to by तर्राट जोकर

पिलीयन रायडर Wed, 05/04/2016 - 18:02
"माझ्या" बघण्यात जी उदाहरणे आहेत त्यावरुन मी लिहीते. मी फक्त माझा अनुभव लिहीत आहे. मला कुणाला टोमणे मारायची गरज नाही.

In reply to by पिलीयन रायडर

तर्राट जोकर Wed, 05/04/2016 - 18:11
गरज असते म्हणून टोमणे मारत असतात हे नविनच कळले. तुमचा अनुभव म्हणजे नक्की काय समजावे?

In reply to by तर्राट जोकर

पिलीयन रायडर Wed, 05/04/2016 - 18:14
गरज असतेच म्हणुनच टोमणे मारतात.. दुसर्‍यांना टोमणे मारले की आपल्या मनाला बरं वाटतं.. पण हे आपल्याला कळणॅ अवघडच.. माझा अनुभव म्हणजे अंतिम सत्य.. संपला विषय..

In reply to by पिलीयन रायडर

तर्राट जोकर Wed, 05/04/2016 - 18:20
तुमच्या विचारांमधे विसंगती आहे हे तुम्हाला कळत नाही का, वर म्हणताय मला टोमणे मारायची गरज नाही खाली म्हणता आहे. तुमच्या अशा खेळात पुरुषांना खेळणं बनवण्याचा तुम्हाला काही एक अधिकार नाही.

In reply to by तर्राट जोकर

पिलीयन रायडर Wed, 05/04/2016 - 18:29
"मला" टोमणे मारायची गरज नाहीच्चे.. "मला" पुर्णत्वाचा साक्षात्कार झालाय. मनाला बरं वाटायला वगैरे तुमच्या सारख्यांना...

In reply to by पिलीयन रायडर

तर्राट जोकर Wed, 05/04/2016 - 18:36
तुम्ही एक स्त्री असून पुरुषांना असे टोमणे कसे मारु शकता. स्त्रीदेह पुरुषाला झुलवतो की पुरुष स्त्रीदेहाला अन्न-वस्त्र-निवार्‍या-सन्मानाची आमिषं दाखवून फसवतो ह्याबद्दल तुम्हाला काडीचीही माहिती नाही, तुमच्या अंधाराचा चांगला उजेड पडलाय. पुरुषांच्या देहाबद्दल तुम्हाला असलेलं आकलन तुमच्या प्रतिसादातून स्पष्ट दिसतंय. आता असले भंकस प्रतिसाद बंद केलेत तर बरं.

In reply to by तर्राट जोकर

पिलीयन रायडर Wed, 05/04/2016 - 18:39
ओक्के! (दिले असते हो अजुन प्रतिसाद पण आता घरी जायची वेळ झाली.. भुकही लागली आहे.. त्यात बेअरिंग सांभाळत कुठे डोकं शिणवु!! जात आता घरी..!)

In reply to by पिलीयन रायडर

सतिश गावडे Wed, 05/04/2016 - 18:24
गरज असतेच म्हणुनच टोमणे मारतात.. दुसर्‍यांना टोमणे मारले की आपल्या मनाला बरं वाटतं
या वाक्यांशी सहमत.

वैभव जाधव Wed, 05/04/2016 - 18:15
लेखिकेला आपण काय लिहिलंय त्याचा पत्ता नाही आणि साक्षात्कार वगैरे होतो म्हणे... आठवा म्हणजे सातव्यानंतरचा नाही, स्मरण करा बोगदा! बाकी प्रतिसादकांना तर काहीही करुन खिदळण्याचीच संधी हवी असते. एकीने पान भरुन लिहिलंय पण त्यापेक्षा त्यावर टवाळ कार्टा ने दिलेला प्रतिसाद काहीसा योग्य नि विषयाला धरुन. तस्मात हा धागा म्हणजे वेळेचा अपव्यय आहे.... मिपा वर चे ज्येष्ठ लोक असे वाहवत चाललेले बघून वाईट वाटले. - पे ठा

In reply to by वैभव जाधव

सस्नेह Wed, 05/04/2016 - 19:04
आपणास मुद्दा समजलेला नाही. कनिष्ठांनी ज्येष्ठांचा आदर करण्यास शिकावे. तुमची समज फार जुनाट आहे. मोठे व्हा ;)

In reply to by सस्नेह

वैभव जाधव Wed, 05/04/2016 - 20:32
समज हि समज असते. जुनाट किंवा नवीन नसते. असो, तुमच्याशी काय चर्चा करणार? उगाच मला साक्षात्कार झाला म्हणायचं आणि इकडे सत्काराची वाट बघायची.

सस्नेह Wed, 05/04/2016 - 18:55
फक्त 40 प्रतिसाद ? श्शी बै ! अशानं माझा सत्कार कधी होणार ? (काळजीत) स्नेहा

In reply to by सस्नेह

तर्राट जोकर Wed, 05/04/2016 - 20:11
मक्कायतर, त्या पिरातैंनी एकतर्फी म्याच डिक्लेअर केली नाहीतर दिडशे पार आरामात दोघांनीच धावफलक पोचवला असता. गांगुलीने द्रविडसोबत जे केले आक्षी त्याचेच स्मरण झालें.

जेपी Wed, 05/04/2016 - 19:10
हाफशेंच्युरी निमीत्त धागाकर्ती ला, 'जनक राजाची गोष्ट' या पुस्तकाचा संच ,एक नारळ,एक शाल,एक पालखी ,एक आब्दगिरी देऊन करण्यात येत आहे. शुभेच्छुक-जेपी आणी तमाम अजाण कार्यकर्ते..

चौकटराजा Wed, 05/04/2016 - 21:18
करायचे असतील तर आत्मबंध याना इथे ओढा मग निरर्थक .....आगोबा ,नाखु......झालाच तर पान्दुब्बा अभ्या . ह्भप सर,सुड्राव यांची बंध ची लाइन लावतो.

In reply to by चौकटराजा

सूड, अगुबा हत्ती, कुंथुस्वामी, अंकल नाखुन, पान्दूबा, सर वगैरे इथे येउन इथे २०० करतील हा तुमचा समज आहे. ;)

In reply to by नाखु

चौकटराजा Fri, 05/06/2016 - 07:21
आता दोनशे कारायचेच आहेत तेंव्हा सर म्हणजे काय? ह भ प याचा पर्यायी लॉन्गफॉर्म काय,? ज्ञानेश्वरी ज्या निर्मितीचा काळ काय ? असे प्रश्न सुचवितो . तूर्तास सर म्हण्जे सर इतकेच सुचवितो. म्हजे ज्यानी सिंहगड रस्ता सर केला आहे ते !

In reply to by सतिश गावडे

तर्राट जोकर Wed, 05/04/2016 - 21:55
अंड्याची पिशवी नराच्या पोटी घेतली जाते, थोडक्यात नर हा सरोगेट मदर असतो पिल्लांचा

In reply to by सस्नेह

सायकलस्वार गुरुवार, 05/05/2016 - 23:04
बाबौ.. मिपाबायकांचा प्रतिवाद कोण करत बसणार? हे आधीच वाचलं असतं तर!... असो, शंभरी गाठायला आपद्ग्रस्तांसाठी
ढिस्क्लेमर : १. सदर धागा कोणत्याही वैचारिक विरोधासाठी काढलेला नाही. २. सदर धागा कशाचेही विडंबन नाही. ३. सदर धाग्याचा सांसदीय भाषेत काथ्या कुटणेस / दंगा घालणेस मुक्त परवानगी आहे. गेले चार-पाच दिवस मिपावर आलं की मनोमनी काही उन्मळून येत होते. जनीच्या तळीचे कळकळीने कंठाच्या गळी येत होते...! ...कंठाशी म्हणेस्तोवर ओठाशी येत होते !

मिपा संस्कृती साठी ही चांगली गोष्ट आहे का?

नीलमोहर ·

In reply to by हेमंत लाटकर

नीलमोहर Mon, 01/18/2016 - 14:44
पण फारच बुवा अपेक्षा तुमच्या, अहो तुमचाच लेख जेमतेम काही शब्द बदलून जसाच्या तसा इथे कॉपी पेस्ट केलाय, तेव्हा.. बोए बीज बबूल के तो आम कहाँसे होए. मूळ धागालेखकाएवढी हुशारी, ज्ञान, अनुभव, चिवटपणा, लेखनातील उंची, खोली, नावीन्य, सौंदर्य, गांभीर्य, कळकळ (तळमळ, मळमळ) इ. गोष्टी आमच्यासारख्या सामान्य बुध्दिच्या लोकांकडे असत्या तर काय होतं.

In reply to by नीलमोहर

तुषार काळभोर Wed, 01/20/2016 - 15:12
हुशारी, ज्ञान, अनुभव, चिवटपणा, लेखनातील उंची, खोली, नावीन्य, सौंदर्य, गांभीर्य, कळकळ (तळमळ, मळमळ) इ. गोष्टी क्या बात, क्या बात, क्या बात!!

मारवा Tue, 01/19/2016 - 23:24
तुमची स्वतःची संवेदनशीलता सौंदर्यदृष्टी यापेक्षा नक्कीच चांगली निर्मीती करु शकते हा विश्वास वाटतो. अगदी प्रामाणिकपणे मला मिपापेक्षा तुमच काय होणार हे असे धागे वाचुन जास्त काळजी वाटते. कृपया रागावु नका अगदी राहवल नाही म्हणुन बोललो. तुम्ही समर्थ आहातच.

In reply to by मारवा

नीलमोहर Wed, 01/20/2016 - 15:02
तुमच्या या प्रांजळ आणि मनमोकळ्या प्रतिसादासाठी मनापासून आभारी आहे, आजवर घरचे (बाहेरचेही) काळजी करत होते, आता इथेही कुणालातरी माझी काळजी वाटतेय पाहून खूप बरं वाटलं :) या धाग्याबद्दल म्हणायचं तर तो गांभीर्याने घेण्यासाठी नाहीच आहे. मूळ धाग्यात जे तारे तोडले होते त्याला उतारा म्हणून हे लिहीलं, लेख जमणार नाहीये हे लिहीतांनाच कळत होतं. मूळ लेखात तेच ते शब्द गोल फिरवून लिहीले आहेत, इथेही तसेच एकच वाक्य सारखे रिपीट करतांना डोकं गरगरायला लागलं होतं ;) असो, जसा धागा तसं विडंबन, फक्त चित्रंच टाकली असती तरी पुरेसं होतं पण तसं चालत नाही ना. काय होते की चांगल्या धाग्यांना वाचक मिळत नाहीत आणि या विडंबनाच्या मूळ लेखासारखे लेख २००-३०० प्रतिसाद मिळवून जातात, त्यामुळे असे लिहीणार्‍यांची हिंमत वाढते आणि ते अजून जोमाने असे प्रकार इथे टाकत राहतात, यांच्या धाग्यांवर कोणी फिरकलेच नाही तर ते आपसूक सुधारण्याची शक्यता तरी राहते. याआधीचं माझं 'काय होणार मिपाचे' हेही डूआयडी विरोधातील विडंबन होतं, असे धागे टाईमपास असले तरी निव्वळ फालतूपणा नसतो, त्यामागेही काहीतरी कारण असतं. वेगळं काही लिहायला गेलं की ते उगीच वादग्रस्त होऊन त्याला निगेटीव्ह टीआरपी मिळणे असे प्रकारही झाले, त्यात गेले काही महिने मिपावर जे काही चाललं होतं त्यामुळेही मन थोडं उडालं होतं, वेगळं काही लिहायची, करायची इच्छा होत नव्हती, म्हणून मग साधे सरळ लेख लिहीले ज्याला अर्थातच कमी प्रतिसाद मिळाले, पण ते परवडलं, डोक्याला रिकामा ताप होत नाही. संवेदनशीलतेचं म्हणाल तर ह्ल्लीच्या जगात ती जाते ... लावत, कोणी विचारत नाही तुमच्या संवेदनशीलतेला. तुम्ही लिहीता ते लोकांपर्यंत पोहोचलंही पाहिजे, समोरच्याला ते समजून घेता आलंही पाहिजे. तुमची तळमळ समजली आणि पोहोचली, इथून पुढे नक्कीच तक्रारीला वाव राहणार नाही असं पाहीन. http://www.misalpav.com/node/32325 वेगळं काहीतरी लिहायचा प्रयत्न केला होता, वाचलंही असेल तुम्ही. परत एकदा मनःपूर्वक धन्यवाद..

In reply to by हेमंत लाटकर

नीलमोहर Mon, 01/18/2016 - 14:44
पण फारच बुवा अपेक्षा तुमच्या, अहो तुमचाच लेख जेमतेम काही शब्द बदलून जसाच्या तसा इथे कॉपी पेस्ट केलाय, तेव्हा.. बोए बीज बबूल के तो आम कहाँसे होए. मूळ धागालेखकाएवढी हुशारी, ज्ञान, अनुभव, चिवटपणा, लेखनातील उंची, खोली, नावीन्य, सौंदर्य, गांभीर्य, कळकळ (तळमळ, मळमळ) इ. गोष्टी आमच्यासारख्या सामान्य बुध्दिच्या लोकांकडे असत्या तर काय होतं.

In reply to by नीलमोहर

तुषार काळभोर Wed, 01/20/2016 - 15:12
हुशारी, ज्ञान, अनुभव, चिवटपणा, लेखनातील उंची, खोली, नावीन्य, सौंदर्य, गांभीर्य, कळकळ (तळमळ, मळमळ) इ. गोष्टी क्या बात, क्या बात, क्या बात!!

मारवा Tue, 01/19/2016 - 23:24
तुमची स्वतःची संवेदनशीलता सौंदर्यदृष्टी यापेक्षा नक्कीच चांगली निर्मीती करु शकते हा विश्वास वाटतो. अगदी प्रामाणिकपणे मला मिपापेक्षा तुमच काय होणार हे असे धागे वाचुन जास्त काळजी वाटते. कृपया रागावु नका अगदी राहवल नाही म्हणुन बोललो. तुम्ही समर्थ आहातच.

In reply to by मारवा

नीलमोहर Wed, 01/20/2016 - 15:02
तुमच्या या प्रांजळ आणि मनमोकळ्या प्रतिसादासाठी मनापासून आभारी आहे, आजवर घरचे (बाहेरचेही) काळजी करत होते, आता इथेही कुणालातरी माझी काळजी वाटतेय पाहून खूप बरं वाटलं :) या धाग्याबद्दल म्हणायचं तर तो गांभीर्याने घेण्यासाठी नाहीच आहे. मूळ धाग्यात जे तारे तोडले होते त्याला उतारा म्हणून हे लिहीलं, लेख जमणार नाहीये हे लिहीतांनाच कळत होतं. मूळ लेखात तेच ते शब्द गोल फिरवून लिहीले आहेत, इथेही तसेच एकच वाक्य सारखे रिपीट करतांना डोकं गरगरायला लागलं होतं ;) असो, जसा धागा तसं विडंबन, फक्त चित्रंच टाकली असती तरी पुरेसं होतं पण तसं चालत नाही ना. काय होते की चांगल्या धाग्यांना वाचक मिळत नाहीत आणि या विडंबनाच्या मूळ लेखासारखे लेख २००-३०० प्रतिसाद मिळवून जातात, त्यामुळे असे लिहीणार्‍यांची हिंमत वाढते आणि ते अजून जोमाने असे प्रकार इथे टाकत राहतात, यांच्या धाग्यांवर कोणी फिरकलेच नाही तर ते आपसूक सुधारण्याची शक्यता तरी राहते. याआधीचं माझं 'काय होणार मिपाचे' हेही डूआयडी विरोधातील विडंबन होतं, असे धागे टाईमपास असले तरी निव्वळ फालतूपणा नसतो, त्यामागेही काहीतरी कारण असतं. वेगळं काही लिहायला गेलं की ते उगीच वादग्रस्त होऊन त्याला निगेटीव्ह टीआरपी मिळणे असे प्रकारही झाले, त्यात गेले काही महिने मिपावर जे काही चाललं होतं त्यामुळेही मन थोडं उडालं होतं, वेगळं काही लिहायची, करायची इच्छा होत नव्हती, म्हणून मग साधे सरळ लेख लिहीले ज्याला अर्थातच कमी प्रतिसाद मिळाले, पण ते परवडलं, डोक्याला रिकामा ताप होत नाही. संवेदनशीलतेचं म्हणाल तर ह्ल्लीच्या जगात ती जाते ... लावत, कोणी विचारत नाही तुमच्या संवेदनशीलतेला. तुम्ही लिहीता ते लोकांपर्यंत पोहोचलंही पाहिजे, समोरच्याला ते समजून घेता आलंही पाहिजे. तुमची तळमळ समजली आणि पोहोचली, इथून पुढे नक्कीच तक्रारीला वाव राहणार नाही असं पाहीन. http://www.misalpav.com/node/32325 वेगळं काहीतरी लिहायचा प्रयत्न केला होता, वाचलंही असेल तुम्ही. परत एकदा मनःपूर्वक धन्यवाद..
धागापेरणी आपलं ते प्रेरणा: __/\__ लोकांनी आपल्या (अ)ज्ञानाचे प्रदर्शन होईल असे धागे काढण्याची (काय गरज आहे) ? लोकांनी आपल्या (अ)ज्ञानाचे प्रदर्शन होईल असे धागे काढावेत/काढू नयेत या विषयावर सर्वत्र खूप चर्चा केली जाते. सार्वजनिक संस्थळ संस्कृती मध्ये धाग्याला निव्वळ टाईमपास लेखनाचा दर्जा न देता सकस अभिव्यक्तीचा दर्जा दिला जातो. तर काही संस्थळ संस्कृती मध्ये धाग्याला फक्त टाकावू लेखनाचा दर्जा दिला जातो. सुजाण लोकांत सुविचारी लिखाणाचे प्रदर्शन केले जाते तर अजाण लोकांत ते सर्वज्ञपणाच्या बुरख्यात झाकले जाते. जर धागालेखन म्हणजे फक्त (अ)ज्ञान दाखवणे नसेल तर (अ)ज्ञानाचे प्रदर्शन करणे किंवा झाकणे कशासाठी? धाग्याला गुणवत्तापूर्णच राहिले पाहिजे. ही कसली मानसिकता आहे जेव्हा लोकांकडून कसदार लेखनाची अपेक्षा केली जाते तेव्हा (अ)विचाराने भारलेले लोक म्हणू लागतात हे आमच्या (अ)विचार स्वातंत्र्यावर गदा आणणे आहे. हे समजण्यासाठी एक उदाहरण, एखाद्या सुविचारी परिवारातील व्यक्तीला सांगितले तुला जसे लिहायचे ते लिही तुला कोणी काही म्हणणार नाही, तर तो (अ)विचाराचे प्रदर्शन होईल असे धागे नक्कीच लिहीणार नाही. कारण त्याच्या डोक्यात स्वतंत्रता म्हणजे (अ)ज्ञानाचे प्रदर्शन करणे हा विचार रूजलेला नसेल. आपणच हा विचार आपल्या लेखनातून लिहिणाऱ्याच्या मनात रूजवतो. (अ)ज्ञानाचे प्रदर्शन होईल असे धागे टाकणे म्हणजे स्वतंत्रता. संस्थळावर धाग्याचा विकास होण्यासाठी लेखनाला सकस, सक्षम, व समर्थ व्हावेच लागेल. कारण उच्च प्रतीचे लेखन हाच सार्वजनिक संस्थळ जगताचा आधार आहे, जर त्याचेच पतन झाले तर सार्वजनिक संस्थळ जगताची अधोगती होण्यास वेळ लागणार नाही.