अनुभव, शिक्षण, गावगाड्या मधे घालवलेले बालपण आणी सद्यस्थितीत अतंरजाला वर उपलब्ध असलेले आणी विषयानुसार संकलीत केलेल्या माहिती वर आधारीत लेख. ज्याचे श्रेय त्याला. उद्देश फक्त विसाव्याच्या क्षणांचा सदुपयोग.
शुद्धलेखन, भाषा वैगेरे चुका शोधत बसू नये कारण उद्दिष्ट साफ आहे.
" खट बायलेशी पडली गाठ – म्हणता उठ मेल्या चटणी वाट "
मित्रांनो, आता पर्यंत अभंग, दोहे, सुभाषितं, आध्यात्म ,प्रवास वर्णन किवां शास्त्रीय संगीताच्या सारख्या किचकट काहिशा कंटाळवाण्या विषयांवर लिहीले. उपदेशात्मक, उदबोधक आणी अवांछित लेख तुमच्यावर थोपले. कधी चांगले तर कधी काहींच्या डोक्यात सुद्धा गेले असतील.