Skip to main content

भिमा कोरेगाव ला नक्की काय झाले आहे?

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी मंगळवार, 02/01/2018 18:45 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी काल कोरेगाव भिमा येथे झालेल्या लढाईला २०० वर्षे पुर्ण झाल्याच्या निमित्ताने एक कार्यक्रम आयोजित केला होता. त्या नंतर तिथे २ गटांमध्ये दगडफेक झाली आणि काही जण म्रुत्युमुखी पडुन वातावरण तंग झाले. मग नगर रस्ता वाहतुकीला बंद करण्यात आला आणि कोरेगाव पार्क, नगर रोड,वाघोलि परिसरात कलम १४४ लावण्यात आले. दुसरी म.टा. मधील बातमी हे सांगते https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/prakash… आज हे लोण पुणे परीसर आणि मुंबई पर्यंत पोचले आहे. शिवाय प्रकाश आंबेडकर वगैरे नेत्यांनी याला दलित-सवर्ण रुप देउन उद्या महाराष्ट्र बंद चे आयोजन केले आहे. एकंदर प्रकार काय आहे याची कोणाला कल्पना आहे का?

वाचने 43176
प्रतिक्रिया 142

प्रतिक्रिया

ही अजून एक लिंक. http://www.opindia.com/2018/01/battle-of-koregaon-lessons-in-unity/ यात एक मजेशीर उल्लेख आहे तो म्हणजे स्वतः महार, मांगांना व इतर खालच्या जातींना अत्यंत वाईट पद्धतीने वागवीत.... :-) हा लेख जरा उजवा वाटतोय पण माहितीसाठी चांगला आहे..

#भिमाकोरेगाव लेखक :- ग्रांड डफ प्रकाशन :- १८२६ दिनांक ३१ डिसेंबर १८१७ कॅप्टन स्टॉटन ह्या गोऱ्या साहेबाच्या नेतृत्वाखाली एक सैनिकी तुकडी शिरूरच्या सैनिकी तळावरून निघाली, त्यात २४ युरोपिअन्स, सोबत ,मद्रासच्या २५० तोफखान्याच्या सैनिकांची तुकडी व दोन तोफा व ३०० नव्याने उभारलेली घोडदळाची तुकडी …. रात्रभर चालून १ जानेवारी १८१८ ला भीमानदीच्या काठी कोरेगावला पोहचली … पाहतात तर काय ? समोर पेशवांच्या सैन्याचा (२०००० घोडदळ, ८००० पायदळ) प्रचंड तळ पसरला होता … हे सैन्य सरकत होते पुण्याकडे त्याला अटकाव करण्याची जवाबदारी ह्या सैनिकी तुकडी वर होती…. कारण मागून ब्रिगेडियर जनरल स्मिथचे सैन्य त्यांच्या पाठलागावर येणार होते … एवढ्या बलाढ्य सैन्या समोर आपला टिकाव लागणार नाही हे पाहून कोरेगावच्या तटबंदीच्या आत आश्रय घेण्यासाठी हे सैन्य निघाले पण घात झाला पेशव्यांच्या सैन्याने हे पाहिले.… रात्री ८ वाजल्या पासून सकाळी १० वाजे पर्यंत २७ मैल चालून थकल्या होत्या. तोच पेशव्यांच्या लष्करातील अरबांच्या एक-एक हजाराच्या अश्या ३ तुकड्या दोन्ही बाजूने तटबंदीत शिरल्या … तोफा बंदुका निकामी झाल्या… त्या छोट्याश्या जागेत हातघाईची लढाई पेटली … आणि घात झाला तोफखान्याचा प्रमुख लेफ्टनंट चिशोल्म ह्याचे मुंडके कापून पेशव्यांकडे विजयाचे प्रतिक म्हणून पाठवले पण लढाई आजून चालूच होती…. जखमी इंग्रज अधिकाऱ्यांना ज्या धर्मशाळेत ठेवले होते ती पण पेशव्यांच्या सैन्याने ताब्यात घेतली … तेथील असिस्टंट सर्जन मि. वूइंगेट ह्यांना भोसकून ठार केले परंतु सलगीकरून कॅप्टन स्टॉटन ह्याने फिरून ती धर्मशाळा ताब्यात घेतली म्हणून इतर इंग्रज अधिकारी वाचले… अत्यंत अडचणीच्या जागी लढाई असल्याने मराठ्यांच्या सैन्याला इंग्रजांना डांबून ठेवण्या शिवाय बाकी काही करता येणे शक्य नव्हते… शेवटी रात्री ९ वाजता पेशव्यांचे सैन्य माघारी तळावर निघून आले…. व सकाळी ते लोणीकंदच्या दिशेने निघाले… तिथून पुण्याला न जाता वासोट्याच्या किल्ल्यावर इंग्रजांच्या कैदेत असलेल्या सातारच्या छत्रपतींना कैदेतून सोडविले व साताऱ्यात आणले … दिवसभर तहानलेल्या सैनिकी तुकडीने भीमेचे पाणी पिऊन पुन्हा शिरूरच्या मार्गाला लागले … दोन्ही कडची माणसे मारली गेली …. इंग्रजांनी ही लढाई लढली …. पराभव स्पष्ट दिसत असून सुद्धा लढली …. पराभूत झालेल्या इंग्रजांनी त्या लढाईच्या स्मरणार्थ "जयस्तंभ" उभारला …. इंग्रज त्याच्या देशासाठी लढत होते… पेशवे स्वराज्याच्या छत्रपतींचे पंतप्रधान म्हणून लढले … पण हे ३०० नवीन भरती केलेले भारतीय वाघ कोणासाठी कोणाच्या बाजूने व कशासाठी लढले …. परंतु, उद्या आपल्यातील अनेक दीड शहाणे त्या "(परा)जयस्तंभाच्या" इथे फुले चढवतील…. आणि समतेची - विद्रोहाची गाणी गातील …. व आनंद मानातल्या मनात "पेशवाई बुडवल्याचा" आनंद मनातील … पण नक्की त्यांनी पेशवाई बुडविली की स्वराज्य ? मला लाज वाटते … स्वराज्यद्रोही स्वकीयांची (वरील सर्व हकीकत स्वत: एका इंग्रजानेच लिहून ठेवले आहे … आता तुम्हीच ठरावा …. जाणार का "भीमा-कोरेगावला") संदर्भ :- "अ हिस्टरी ऑफ मराठाज" - जेम्स ग्रांट डफ खंड ३ (पान क्र. ४३२-४३६) (हा लेखक सातारा येथे छत्रपतींच्या दरबारात रेसिडेन्सी म्हणजेच कंपनी सरकारचा प्रतिनिधी म्हणून म्हणून काम पाहत होता.) ह्या लिंक वर पुस्तक वाचावयास मिळेल https://www.ibiblio.org/britishraj/Duff3/chapter18.html Chapter XVIII – From 1817 to 1818

कायप्पावरून आलेल्या गोष्टी पुढे न सरकावणेच जास्ती बरे नाहीये का? कुठलेही रेफेरन्सेस नसलेल्या गोष्टी पुढे सरकावताना थोडा विचार केला जायला पाहिजे असे मला वाटते.

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

मला तर माहिती पुढे न सरकारवणेच अनिश्ट वाटते. किमान उलटसुलट माहिती वाचून लोकांची अतितीव्र मते बोथट होतील. समाजविघातक काम करण्यापूर्वी इतिहास अभ्यासण्याचं क्लिष्ट, बोरिंग, विचित्र काम सामान्य रागीट जातीयवादी जनांना दिलंं तर ते कंफ्यूज होऊन जातील.

In reply to by arunjoshi123

माझा आक्षेप माहिती पुढे सरकावण्यावर नक्कीच नाही. मला असे म्हणायचे आहे कि योग्य रेफेरंस नसलेल्या गोष्टी (जसा वरचा संवादात्मक प्रतिसाद आहे) आधीच कट्टर असलेली मते अजून कट्टर करण्यात हातभारच लावतात. योग्य रेफेरंस असलेल्या गोष्टी जरूर पुढे सरकवाव्यात.

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

कुठलेही रेफेरन्सेस नसलेल्या गोष्टी पुढे सरकावताना थोडा विचार केला जायला पाहिजे असे मला वाटते.
मला वाटते लिन्क टाकलेली आहे https://www.ibiblio.org/britishraj/Duff3/chapter18.html Chapter XVIII – From 1817 to 1818

In reply to by पंतश्री

मी त्याच्या वरच्या प्रतिसादाला उद्देशून म्हणालो, तुमचा रेफेरंस वाचला. आता वर जाऊन पहिले तेव्हा तुमचा प्रतिसाद कायप्पावरचा फॉरवर्ड आहे ते लक्षात आले.

In reply to by श्रीगुरुजी

कुणाकडनं आणि कसल्या अपेक्षा करताय? निव्वळ असत्य लिहिणाऱ्या आयडींची पाठराखण करणाऱ्यांना आणि बिनबुडाचे आरोप करणाऱ्यांना मारा फाट्यावर.

टिपू इंग्रजांविरूद्ध लढला म्हणून त्याची जयंती साजरी करायची आणि महार इंग्रजांच्या बाजूने लढले म्हणून त्यांना अभिवादन करायचे. याला म्हणतात खांग्रेस संस्कृती!

पूज्य संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे प्रभावी हिंदुसंघटन करतात. या दोघांना अटक व्हायला पाहिजे पुरावा नसला तरी चालेल असा प्रकाश आंबेडकरांचा हट्ट आहे. अधिक माहिती : https://www.loksatta.com/mumbai-news/peace-unabated-without-action-agai… प्रकाश आंबेडकर या दोघांना आपले शत्रू समजतात. प्रकाश आंबेडकरांची वैयक्तिक खाज भागवी म्हणून शासनाने नैसर्गिक न्याय धाब्यावर बसवू नये. हिदुत्ववाद्यांना अटक करण्यासाठी काहीही पुरावा नाही. -गा.पै.

सदर विषयावर ऐसीमध्ये २-३ वर्षांपूर्वी बरीच चर्चा झाली होती. माझ्याच ह्या तेथील धाग्यामध्ये घटनेचा इतिहास आणि तदनुषंगिक अशी बरीच चर्चा घडलेली आहे ती नजरेखालून घालावी असे सुचवितो. मी सुमारे १९९६ च्या पुढेमागे काढलेले स्तंभाचे आणि त्यावरील इंग्रजी-मराठी लेखांचे फोटोहि तेथे दिसतात. (१९९६ सालापर्यंत तरी स्तंभ जवळजवळ दुर्लक्षित होता हे आसपासच्या माजलेल्या गवतावरून आणि चरणार्‍या म्हशींवरून दिसत आहे. स्थानिक लोकांना स्तंभाबद्दल तेव्हातरी काहीहि माहीत नव्हते असे बोलतांना जाणवले..) इंग्रजी लेखाखाली Simpson and Lewelyn SCTs अशी नावे आहेत. हे कोण असा शोध घेतल्यावर ही कलकत्त्यामधील तत्कालीन लेख कोरणार्‍या - Sculptors - कारागिरांची नावे आहेत असे शोधाअंती मिळाले.

In reply to by अरविंद कोल्हटकर

ह्याच मार्गाने थोडे पुढे जाऊन कोपर्‍याकोपर्‍यावर वार्षिक उत्सव साजरा होणेहि बहुशः दूर नसावे.
असं आपण तिथं लिहिलं आहे नि दोनच वर्षांत इतका राडा. प्रणिपात घ्यावा!!!

In reply to by अरविंद कोल्हटकर

ह्याच मार्गाने थोडे पुढे जाऊन कोपर्याकोपर्यावर वार्षिक उत्सव साजरा होणेहि बहुशः दूर नसावे. >> कोपर्याकोपर्यावर उभ्या केलेल्या मंदिरात जे काही होतं ते चालतं की लोकांना! श्रद्धा वगैरे.....दगडंच असतात ना ती पण जी पुजली जातात! े

In reply to by श्रीगुरुजी

अ‍ॅमी ने लावलेला श्रद्धेचा संबंध यनावालांनाही मात देणारा आहे. ---------- कोल्हटकरांना त्या स्तंभाशी निगडीत लोकसमूह प्रथम स्थानिक वंशज, स्थानिक संबंधित लोक, मग आजूबाजूचे गावचे लोक, असा असून पुढे त्या जागेचे पोटेंशियल इतके आहे कि राज्यभर सर्वत्र त्या घटनेची आणि स्थळाची दखल घेणे चालू होईल असे वाटले. एक म्हैस चरत असताना देखील पोटेंशियलचा असा अंदाज यावा हे कमालीचे आहे (मला तरी वाटले). कोल्हटकर काका, तुम्ही शेअर कोणते घेतले आहेत?

In reply to by arunjoshi123

कोल्हटकरांना त्या स्तंभाशी निगडीत लोकसमूह प्रथम स्थानिक वंशज, स्थानिक संबंधित लोक, मग आजूबाजूचे गावचे लोक, असा असून पुढे त्या जागेचे पोटेंशियल इतके आहे कि राज्यभर सर्वत्र त्या घटनेची आणि स्थळाची दखल घेणे चालू होईल असे वाटले. एक म्हैस चरत असताना देखील पोटेंशियलचा असा अंदाज यावा हे कमालीचे आहे (मला तरी वाटले). >> नीट वाचा ते वाक्य त्यांनी कशाचा प्रतिसाद म्हणून लिहिले आहे ते....

जे झालं ते वाईट आहे, यात लोकांचे नुकसान / राज्याचे नुकसान / राष्ट्राचे नुकसान झाले असे म्हणावेसे वाटते... :( आपणच जर एकमेकांची टाळकी फोडणार असु तर राष्ट्रास दुसर्‍या शत्रुची गरजच काय ? असो... आज बाळासाहेब ठाकरे असते, तर पूज्य संभाजी भिडे गुरुजी सारख्या व्यक्तिमत्वावर बोट रोखण्याचे देखील धाडस कोणी केले नसते इतके नक्की !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- जो भी कसमे खायी थी हमने, वादा किया था जो मिलके, तुने ही जीवन मे लाया था मेरे सवेरा, क्या तुम्हे याद है... क्या तुम्हे याद है... क्या तुम्हे याद है... :- Raaz

In reply to by मदनबाण

घेतला नसेल तर यांच्या एखाद्या मोहिमेमध्ये सहभाग घ्या आणि नंतर मत व्यक्त करा असे सुचवू इच्छितो. youtube वरील मुलाखतीमध्ये सगळे गॉड गॉड च असते. ... बाकी प्रत्येक गोष्टीसाठी अजून बाळासाहेबच कशाला हवे आहेत, तुमचे धाडस दाखवा, हिंदुत्ववाद्यांचे (फक्त त्यांच्याच करिता नसेल तर आनंद आहे ) सरकार आहेच मदतीला आणि तोडा रोखली गेलेली बोटे. हाय काय आणि नाय काय...!!

In reply to by विशुमित

घेतला नसेल तर यांच्या एखाद्या मोहिमेमध्ये सहभाग घ्या आणि नंतर मत व्यक्त करा असे सुचवू इच्छितो. youtube वरील मुलाखतीमध्ये सगळे गॉड गॉड च असते. देशाचे पंतप्रधान जेव्हा एकाध्या व्यक्तीकडुन "आदेश" घेत असतील तर त्यांच्या बद्धल अधिक काही बोलण्यास जागा उरत नाही. बाकी प्रत्येक गोष्टीसाठी अजून बाळासाहेबच कशाला हवे आहेत, तुमचे धाडस दाखवा, हिंदुत्ववाद्यांचे (फक्त त्यांच्याच करिता नसेल तर आनंद आहे ) सरकार आहेच मदतीला आणि तोडा रोखली गेलेली बोटे. हाय काय आणि नाय काय...!! या महाराष्ट्रात एकमेव हिंदू ह्रदय सम्राट झाले ते म्हणजे बाळा साहेब ठाकरे त्यामुळे त्यांची अश्या प्रसंगी आठवण येणारच... इतर दुसरा त्यांच्या सारखा नेता सध्या महाराष्ट्रात आहे ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :-भिडे गुरुजींविरोधात बोलायची कोणाचीही लायकी नाही- उदयनराजे भोसले

In reply to by मदनबाण

देशाचे पंतप्रधान जेव्हा एकाध्या व्यक्तीकडुन "आदेश" घेत असतील तर त्यांच्या बद्धल अधिक काही बोलण्यास जागा उरत नाही.>>> ==>> देशाचे पंतप्रधान बऱ्याच व्यक्तींचे गुणगाण गात असतात. एकदा तर म्हणाले "साहेबांचे बोट पकडून राजकारणात आलो. आता हे पण सगळेच मान्य असणारच तुम्हाला? बाकी पंतप्रधानांनी कोणाकोणाचे आदेश घायचे/पाळायचे याची मार्गदर्शक नियम काय आहेत हे कोणी सांगू शकेल का ? ज्यांना बरेच जण गुरुवर्य समजतात त्यांनी एकदातरी त्यांच्या एखाद्या मोहिमेमध्ये भाग घ्यावा आणि मग अनुभव सांगावा. मी सांगितला असता माझा अनुभव पण आता वातावरण गरम आहे आणि गल्लो गल्ली बोटं छाटणारी बसलेले आहेत म्हणून तूर्तास पास. ... त्यामुळे त्यांची अश्या प्रसंगी आठवण येणारच...>> ==>> तोड फोड म्हंटली की मलापण प्रसंगी साहेबांचीच आठवण येते. तुमचे म्हणणे रास्त आहे.

In reply to by विशुमित

मी सांगितला असता माझा अनुभव पण आता वातावरण गरम आहे आणि गल्लो गल्ली बोटं छाटणारी बसलेले आहेत म्हणून तूर्तास पास. काय बोलता ! मोगलाईच आहे म्हणजे राज्यात ! तोड फोड म्हंटली की मलापण प्रसंगी साहेबांचीच आठवण येते. तुमचे म्हणणे रास्त आहे. भावना पोहचल्या म्हणायच्या तर !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :-भिडे गुरुजींविरोधात बोलायची कोणाचीही लायकी नाही- उदयनराजे भोसले

In reply to by विशुमित

सांगाच. वाचायला आवडेल.
देशाचे पंतप्रधान जेव्हा एकाध्या व्यक्तीकडुन "आदेश" घेत असतील तर त्यांच्या बद्धल अधिक काही बोलण्यास जागा उरत नाही.
देशाच्या प्रधानमंत्र्यांनी कोणत्याही असांविधानिक पदावरील व्यक्तीकडून आदेश घेणं सम्पूर्णपणे चूक आहे. (सल्ला घेणं अजिबात चुकीचं नाही)

मला कळत नाही हे मोर्चे असे आरामात कसे होत राहिले ? प्रकाश आंबेडकर ची " लोकशाही" ताकद किती ? किती सीट तो निवडून आणू शकेल आत्ता निवडणूक झाल्या तरी ? तरीही असला कोणी नेता सांगतो आणि दंगेखोर धुडगूस घालतात ? कदाचित सरकार ला मग आपल्या "कविमित्रा " ला दुखवायचे नसेल , किंवा यांचे आंदोलन हे किती मूर्खपणाचे आणि विध्वंसक असते हे लोकांना दाखवून द्यायचे असेल . असो नुकसान सामान्य लोकांचे झाले . आता बंद पुकारणऱ्या लोकांनी भरपाई का करू नये ?

भिडे गुरुजी वडीलधारे, त्यांच्याविरोधात बोलणाऱ्यांची लायकी नाही : उदयनराजे

===== परंतु उदयन राजे यांनी भिडे गुरुजींची पाठराखण करत शरद पवार यांना घरचा आहेर दिला आहे. http://abpmajha.abplive.in/india/koregaon-bhima-violence-mp-udayan-raje…

टिपू इंग्रजांविरूद्ध लढला म्हणून त्याची जयंती साजरी करायची आणि महार इंग्रजांच्या बाजूने लढले म्हणून त्यांना अभिवादन करायचे. आम्ही परत मडक आणी झाडु घ्यायचा का? गुरुजी सांगा

In reply to by अतूल २०१५

अतुल २०१५, महारांच्या गळ्यात मडकं आणि कंबरेला झाडू लटकावले जायचे ही शुद्ध थापेबाजी आहे. कोण्या सोन्या महारास भटांच्या आज्ञेवरून पुण्यांतील बोळांतून गळ्यात मडकं आणि कंबरेस झाडू बांधून फिरवल्याचं एकतरी अस्सल चिटोरं आहे का? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

जौ द्या हो, ते कुठले तरी भलते स्कोर सेटल करायला आलेत... त्यंच्या डोक्यात किती विखार भरलाय ते त्यंच्या प्रितिक्रयांवरून दिसतेय. आणि वरची सगळी चर्चा वाचून सुद्धा त्यांना सत्य इतिहास अजून कळला नाहीये यातच काय ते समजून जा. अश्या लोकांना टीआरपी मिळू न देणे हाच एकमेव उपाय अहे.

गेम ऑफ थ्रोन मधे एक लिटिल स्पॅरो नामक पात्र आहे.... अतिशय साधी राहणी, फाटके वाटावे असे कपडे, पायात पादत्राणे कधीच नाही....धार्मिक गुरुच जणू.... सरसेई कडून राजकीय पाठबळ मिळताच, धार्मिक अतिरेक सुरु करतो.... 'फेथ अँड क्राऊन, डॉकटरिंन द्वारे राज्यांवर सत्ता मिळवतो... जिने स्वार्थासाठी त्याला पाठबळ दिले, तिचीच गावासमोर नागडी धिंड काढतो.... सावधान... एक लिटिल स्पॅरो या धर्तीवर हळू हळू बस्तान बसवतोय.....

In reply to by पगला गजोधर

मला असा एक माणूस माहिती आहे. तो मळलेला, चुरगळलेला पायजमा आणि पांढरा जाड्याभरड्या कापडाचा सदरा परिधान करतो. त्यांच्या गळ्यात कधी जानवे असते, तर कधी मस्तकावर फरटोपी असते. तो कधी मंदिरात जाऊन प्रसाद घेतो, तर कधी इफ्तार पार्टीत मटण चेपतो. राजकीय पाठबळ असल्याने तो पोरकटपणाचा अतिरेक करतो. जो अधिकृत पंतप्रधान आहे त्यालाच तो आदेश देऊन शरमिंदा करतो. एका विशिष्ट आडनावामुळे आपण या देशाचे अनभिषिक्त सम्राट आहेत या भ्रमात वावरतो. स्वार्थासाठी परकीयांशी आणि फितुरांशी हातमिळवणी करतो. सत्तेसाठी जनतेत फूट पाडून जनतेला भडकावतो. तो आणि त्याची टोळीतले मनसोक्त भ्रष्टाचार करतात. एक लिटिल स्पॅरो या धर्तीवर हळू हळू बस्तान बसवतोय.....

In reply to by आनंदयात्री

हाय स्पॅरो.... बरोब्बर.... ज्या राजघराण्यातील व्यक्ती वैयक्तीक स्वार्थासाठी या हाय स्पॅरोला आज मदत करतील, उद्या त्यांची गाव धिंड निघू शकते....

In reply to by पगला गजोधर

मला वाटल तुम्ही गुजरात मधून महाराष्ट्रात मेवा खायला आलेल्यन्बद्दल बोलताय. जरा आश्चर्य वाटल होत. आता कळल कोणाबद्दल बोलताय ते. भिडे गुरुजी एवढे भितीदायक वाटतात लोकाना!! का ते समजत नाही मला

In reply to by सुखीमाणूस

एका लोटांगणाची गोष्ट आज दिवसभर आपल्या पेड मि़डीयाने आपली कामगिरी चोख बजावली. भिडेंची मुलाखत लागोपाठ सगळ्या चॅनेलवर दाखविण्यात आली. त्याच्यावर शूरवीर भिडेंनी दिलेली कबुली ही बरेच काही सांगून जाते. उदयभाऊ निरगुडकरांनी त्यांना विचारले... मी असे ऐकले आहे कि, तुम्ही कधी-कधी बीजेपी वर देखील टिका केली आहे. स्वभावाप्रमाणे सडेतोड आणि चोख उत्तर देणारे भिडे म्हणाले कि, माझ्या आयुष्यात मी बीजेपीवर कधीच टिका केलेली नाही. उदयभाऊ निरगु़डकरांनी पुढचा प्रश्न विचारला मोदी तुमच्याशी खुप आत्मियतेने वागतात. त्यावरती भिडे म्हणाले.. कि, मोदी हा देवाने भारताला दिलेला आशीर्वाद आहे... एवढी दैवी शक्ती असलेला माणूस भारताला पंतप्रधान म्हणून मिळणे हे या देशाचे भाग्य आहे. दुपारी बीजेपी माझाने त्यांची मुलाखत घेतली. आणि तिथून जणूकाही लाईनच लागली. पण, मात्र खमक्या भिडेंनी टिव्ही 9 वर दिलेल्या मुलाखतीमध्ये माईक अँकरच्या तोंडावरच फेकून दिला. उदयभाऊ निरगुडकरांनी भिडेंना विचारले कि, जे बहुजन विचारसरणी मानतात त्या शाहू, फुले, आंबेडकरांवर तुमचा विश्वास आहे का ? त्यानंतर दिलेल्या तीन मिनिटांच्या उत्तरामध्ये त्यांनी शाहू, फुले, आंबेडकर यांचे नावही घेणे टाळले. याच्यावरुन तुम्हांला जे काही समजायचे ते समजा.... त्यानंतर टिव्ही 9 ने परमपुज्य भि़डे गुरुजींना धरले. कारण एबीपी माझाने मुलाखत घेतल्यानंतर सगळ्यांनी मुलाखत घेणं आणि या-ना-त्या प्रकाराने उभ्या महाराष्ट्राला ते किती प्रामाणिक आहेत याची जाणीव करुन देणं हे आता टिव्ही चॅनेलवाल्यांचे परम कर्तव्य झाले आहे. नंतर टिव्ही 9 च्या पत्रकाराने विचारले वढू ॥बु॥ येथे गोविंद गायकवाड अर्थात गोविंद महार यांच्या समाधीची नासधूस करणे योग्य होते का ? त्यावरती सर्वज्ञानी भिडे म्हणाले... कोण गोविंद गायकवाड ? कुठली समाधी ? मला फक्त संभाजी महाराज यांचीच समाधी माहिती आहे. मग दुसरा प्रश्न आला... मराठा आरक्षणा विषयी तुमचे काय मत आहे ? आपल्या समंजस व सर्वांना बरोबर घेऊन जाणा-या भिडे गुरुजींनी आपल्या स्वभावाप्रमाणे सांगितले कि, ह्या प्रश्नाचा काय संबंध. विद्यार्थ्यासारखा बसलेला पत्रकार नंतर विचारतो... तुमच्यावर दंगल भडकविण्याचा आरोप होतोय गुरुजी... त्यावरती संत भिडे म्हणाले असे आरोप तर देव देवतांवर झालेत, कृष्णावरही झालेत... नंतरचा प्रश्न मग ह्या सरकारविषयी तुमचे काय मत आहे ? तर त्यावर भिडे गुरुजी म्हणाले... नरेंद्र मोदींच्या रुपाने देवत्वांचे अंश असलेले सरकार 70 वर्षांनी आले आहे हे आपले भाग्य आहे आणि या देशाची दैववभूमी तेच करतील असा मला विश्वास आहे. पत्रकाराला रहावले नाही. त्याच्यामधला पत्रकार जागा झाला. आणि त्याने त्वरीत विचारले कोरेगाव भिमा येथे जे घडले ते ? त्यावरती संतापलेले कृष्णरुपी भिडे म्हणाले तुम्ही काहीही प्रश्न विचारता. आणि माईक तोडून ते निघून गेले. धन्य ! धन्य !! धन्य !!! त्याच्या आधी सकाळी शिवछत्रपतींचे वंशज उदयनराजे यांची भल्या पहाटे एबीपी माझाने मुलाखत घेतली. उदयनराजेंनी भलतीच माहिती महाराष्ट्रासमोर आणली. उदयनराजे म्हणाले... माझे गुरुजी भिडे गुरुजी हे पी.एच.डी. इन मॅथेमॅटीक्स आहेत, कालपर्यंत महाराष्ट्राला ते एम.एस.सी. अ‍ॅस्ट्रोफिजीक्स आहेत, असे सांगितले जात होते. त्याच्या अगोदर कुणीतरी त्यांची न्युक्लीअर फिजीक्स मध्ये डीग्री आहे असे सांगितले होते. पण, त्यांनी डिग्री कुठल्या महाविद्यालयातून घेतली याचा थांगपत्ता कुणालाही नाही. जसे ह्या दंगलीची सरकारने न्यायालयीन चौकशी होणार आहे असे सांगितले आहे. त्याप्रमाणे परमपुज्य भिडे गुरुजींच्या डिग्रीबाबत देखील सरकारने असा शोध घ्यावा असे सांगावे लागेल. पण, यामध्ये साम्य एवढेच दिसत आहे कि सगळ्यांशी नाते असलेली ही माणसे म्हणजे नरेंद्र मोदी, स्मृती इराणी, भिडे गुरुजी यांच्या डिग्र्या शोधण्यातच भारताची पुढील 2 वर्षे वाया जातील. “चकवा देण्यात यकदम भारी लोक आहेत ही”. प्रश्न विचारणारे जणू काही आपल्यासमोर आपल्याला लहानपणी शिकवणारे शिक्षकच बसले आहेत इतक्या आदबीने प्रश्न विचारत होते. आणि आपण जर चुकलो तर आपल्याला शिक्षक ओरडतील इतके भय त्यांच्या चेह –यावर दिसत होते. ह्या तिनही मुलाखती बघितल्यानंतर एका भित्र्या इसमाला वाचविण्यासाठी सगळ्यांची कशी धावपळ सुरु आहे असेच दिसते. अचानक अख्ख्या दिवसभरात Plan केल्याप्रमाणे सकाळपासून रात्रभर भिडेच दिसत होते. जणूकाही भारतामध्ये दुसरा काही विषयच राहिलेला नाही. भिडे मूळचे कुठले ? त्यांनी केले काय ? याबद्दल आता कुणीच बोलायला तयार नाही. भिडे कुठल्या गावातून आले ? त्यांचा संघाशी काय संबंध होता ? त्यांनी संघात किती वर्ष काम केले ? ते कुठे प्रचारक होते ? याबद्दल कुणी आता अवाक्षरही बोलायला तयार नाही. जणू काही भिडेंचा आणि आपला संबंध दाखवला तर आपण Expose होऊ या भितीने आता सगळेच लांब पळत आहेत. आणि भिडे हे कसे आता या महाराष्ट्राला मिळालेला आशीर्वाद आहे हे पटवून देण्यासाठी संतश्रेष्ठ राजीव खांडेकर, लोकप्रिय उदयभाऊ निरगु़डकर आणि टिव्ही 9 चे केविलवाणे पत्रकार यांच्यात स्पर्धाच लागली होती. हेच जर दुस-या बरोबर झाले असते तर त्याचा पूर्व इतिहास, त्याचे चारीत्र्य ह्याच एबीपी माझा, टिव्ही 9, आयबीएन लोकमत या चॅनेलवाल्यांनी खरडून काढले असते. पण, महाराष्ट्राला संभ्रमात ठेऊन आपले लाडके माननीय संभाजीराव भिडे यांना वाचवता कसे येईल यासाठी काटोकाट प्रयत्न ते दिवसभर करीत होते. अर्थात त्यांना यश मिळेल याबाबत कोणालाही शंक असण्याचे कारण नाही. कारण, जे मोदी बोलतायेत... तेच भिडे बोलत आहेत. 70 वर्षात या देशाला दिले काय ? ते अजाणतेपणाने आपली निष्ठा कोणाच्या चरणी आहे हे ही सांगून टाकतात. मी बीजेपी वर कधीच टिका केलेली नाही. राष्ट्रप्रेमासाठी, हिंदुत्वासाठीच माझे जीवन आहे. आणि मी जे काही करीन ते फक्त बीजेपी साठीच, इथल्या समाजामध्ये दुफळी माजविण्यासाठीच हेच त्यांच्या प्रत्येक वाक्यातून अधोरेखीत होत होते. अरे बहुजनांनो जागे व्हा... हे जर खोट वाटत असेल तर त्यांनी दिलेल्या तिनही मुलाखती व्यवस्थितपणे बघा. मराठा आरक्षणाविषयी माझा काय संबंध... हेच म्हणणारे भिडे गुरुजी. शाहू, फुले, आंबेडकरांबद्दल विचारल्यावर त्या प्रश्नाला बगल देऊन त्यांचे तोंडात नावही न-घेणारे भिडे गुरुजी... मोदी हा भारताने देवाला दिलेला आशीर्वाद आहे असे म्हणणारे भिडे गुरुजी... बीजेपी वर मी कधीही आयुष्यात टिका केली नाही असे म्हणणारे भिडे गुरुजी... गोविंद महाराची समाधी कुठे आहे ? कोण गोविंद महार ? असे विचारणारे भिडे गुरुजी. स्वत:ची तुलना कृष्णाशी करणारे भिडे गुरुजी. आणि कोरेगाव भिमा बद्दल विचारल्यावर चिडणारे भिडे गुरुजी... कारण, सत्य लपविणे आणि असत्य सांगणे हाच त्यांचा धर्म आहे. आणि आपल्यातलेच काही आयते त्यांच्या तावडीत सापडत आहेत. महाराजांच्या चरणी एवढीच विनंती... महाराज पुन्हा एकदा जन्माला या... आणि इथे जातीयतेचे विष तुमच्या नावाने पेरणा-यांचे हात कलम करुन टाका, धड, शिर वेगळे करा... कारण तुम्ही जो महाराष्ट्र घडवला जो या भिडेंनी बिघडवला... अर्थात, इतकी चर्चा करण्याएवढे ते महानही नाहीत. पण, एका वढू ॥बु.॥ ला कोरेगाव भिमा ला त्यांच्या कटकारस्थानामुळे उभा महाराष्ट्र द्वेषाच्या राजकारणाचे दाह सोसतोय. या त्यांनी केलेल्या पापाची आठवण महाराष्ट्राला अनेक वर्षे असेल. कोणिही किती ही म्हटले तरी झालेल्या जखमा भरुन यायला खुप वेळ लागेल. यात महाराष्ट्राचे झालेले अपरिमित नुकसान कधीच भरुन येणार नाही. त्यांच्या चरणी निष्ठा वाहिलेल्यांना ते कधी कळणार नाही. धन्य आहे एबीपी माझा ! धन्य आहे आयबीएन लोकमत ! आणि मात्र टिव्ही 9 ची किव येते. *Received WhatsApp

In reply to by पगला गजोधर

Like! आणि आपल्यातलेच काही आयते त्यांच्या तावडीत सापडत आहेत. >> केवळ आणि केवळ येडा बनाके पेडा खाणे चालुय. हिंदू हिंदु करत ५ (कि ३.५) % चे अजेंडे राबवायचे. बाकीचे ९५% सगळी 'विषवल्ली' च आहे! आणि त्यांच्या हातात हे मराठ्याचे अगदी अलगद सापडतायत. मुस्लिम, दलित विरोधात यांना अगदी व्यवस्थित वापरून घेतलं जातं पण त्यांच्याच काही मागण्या आल्या (मराठा मोर्चा किंवा शेतकरी संप) कि यांचा थयथयाट बघण्यासारखा असतो. फ्रँकली मराठयानी या असल्या हिंदु धर्मातून बाहेर पडावं. निधर्मी व्हा किंवा निंदु असा नवा धर्म स्थापन करा पण इथे राहू नका. Not at all worth it! बाबासाहेबानी योग्यच केलेलं! जे दलित बौद्ध किंवा ख्रिश्चन झालेत त्यांची व्यवस्थित प्रगती झालीय....

In reply to by एमी

फ्रँकली मराठयानी या असल्या हिंदु धर्मातून बाहेर पडावं. निधर्मी व्हा किंवा निंदु असा नवा धर्म स्थापन करा पण इथे राहू नका. ब्रिलियंट छत्रपती श्री शिवाजी महाराजांचं अख्ख आयुष्य आणि श्री संभाजी महाराजांचं बलिदान फुकटच गेलं म्हणायचं.

In reply to by सुबोध खरे

फुकट कशाला? झाला कि ४०० वर्ष उपयोग काय व्हायचा होता तेवढा. आता नसेल उपयोग होत तर द्या सोडून! आणि आता जे 'हिंदू'च्या नावाखाली चालुय ते सांगितलेलं का शिवाजी संभाजीनी? Whatever.... मला इतिहासात रुची नाही आणि त्याचा वर्तमानकाळात एकमेकांची टाळकी फोडायला वापर होत असेल तर तर अजिब्बातच नाही!

In reply to by एमी

फ्रँकली मराठयानी या असल्या हिंदु धर्मातून बाहेर पडावं. निधर्मी व्हा किंवा निंदु असा नवा धर्म स्थापन करा पण इथे राहू नका. Not at all worth it! बाबासाहेबानी योग्यच केलेलं! जे दलित बौद्ध किंवा ख्रिश्चन झालेत त्यांची व्यवस्थित प्रगती झालीय.... तुमच्यापासून सुरूवात करा. नवा धर्म स्थापन करा किंवा मग गेलाबाजार शिवधर्म आहेच की.

In reply to by एमी

केरला किरिस्ताव लगीन करायला केरलीच शोधतो, आनि वर किलो किलो सोन्यात हुंड़ा बी घेतोय , काय सुधरना जाहलि वो?

In reply to by पगला गजोधर

त्यानंतर दिलेल्या तीन मिनिटांच्या उत्तरामध्ये त्यांनी शाहू, फुले, आंबेडकर यांचे नावही घेणे टाळले. याच्यावरुन तुम्हांला जे काही समजायचे ते समजा.... "पुणेकर, मुंबईकर की नागपूरकर" या पु.लं.च्या पुस्तकात पुणेकरांचे वर्णन करताना खालील वाक्ये आहेत. "सार्वजनिक भाषणात वक्त्याने जर तिसर्‍या वाक्याला हशा मिळवला नाही तर पुणेकर तो फाऊल धरतात." त्याच धर्तीवर, "तीन मिनिटांच्या उत्तरात जर फुले, शाहू, आंबेडकरांचे नाव घेतले नाही तर निआपुवि तो फाऊल धरतात.".

In reply to by श्रीगुरुजी

नुस्त आंबेडकरांचच नाव घेतल! गम्मत म्हणजे, हे तीनही महात्मे ज्या महाराजांचे पाईक, त्यांच महाराजांन भिडे गुर्जी मानतात! हे मात्र विसरायचं.

In reply to by पगला गजोधर

महाराजांच्या चरणी एवढीच विनंती... महाराज पुन्हा एकदा जन्माला या... आणि इथे जातीयतेचे विष तुमच्या नावाने पेरणा-यांचे हात कलम करुन टाका, धड, शिर वेगळे करा... महाराज परत जन्माला आले तर किती राष्ट्रवादी, खांग्रेसी आणि बिग्रेडींची शिरे धडावेगळी होतील याची कल्पनाही करता येत नाही.

In reply to by पगला गजोधर

अरे बहुजनांनो जागे व्हा... हे जर खोट वाटत असेल तर त्यांनी दिलेल्या तिनही मुलाखती व्यवस्थितपणे बघा. मराठा आरक्षणाविषयी माझा काय संबंध... हेच म्हणणारे भिडे गुरुजी. शाहू, फुले, आंबेडकरांबद्दल विचारल्यावर त्या प्रश्नाला बगल देऊन त्यांचे तोंडात नावही न-घेणारे भिडे गुरुजी... मोदी हा भारताने देवाला दिलेला आशीर्वाद आहे असे म्हणणारे भिडे गुरुजी... बीजेपी वर मी कधीही आयुष्यात टिका केली नाही असे म्हणणारे भिडे गुरुजी... गोविंद महाराची समाधी कुठे आहे ? कोण गोविंद महार ? असे विचारणारे भिडे गुरुजी. स्वत:ची तुलना कृष्णाशी करणारे भिडे गुरुजी. आणि कोरेगाव भिमा बद्दल विचारल्यावर चिडणारे भिडे गुरुजी... कारण, सत्य लपविणे आणि असत्य सांगणे हाच त्यांचा धर्म आहे. आणि आपल्यातलेच काही आयते त्यांच्या तावडीत सापडत आहेत. >> +१

In reply to by सुखीमाणूस

मला वाटल तुम्ही गुजरात मधून महाराष्ट्रात मेवा खायला आलेल्यन्बद्दल बोलताय. जरा आश्चर्य वाटल होत. मला तर वाटलं ते यडपट पप्पूबद्दल बोलताहेत.

हिंदूच्या घरात हाफीज सईद निर्माण होतील, प्रकाश आंबेडकरांचे वादग्रस्त विधान १९९८ मध्ये भारताने अणुचाचणी केल्यानंतर "भारताने पाकिस्तानला २००० कोटी रूपयांची मदत द्यावी" अशी मागणी याच आंबेडकरांनी व मुलायमने केली होती.

अॅमी, १. जे दलित बौद्ध किंवा ख्रिश्चन झालेत त्यांची व्यवस्थित प्रगती झालीय.... मग नवबौद्धांना आरक्षण कशासाठी पाहिजे? २. फुकट कशाला? झाला कि ४०० वर्ष उपयोग काय व्हायचा होता तेवढा. आता नसेल उपयोग होत तर द्या सोडून! आमच्या धर्माचा आम्ही पाहिजे तसा उपयोग करू. आणि नसेल होत तर भिका नाही मागणार. धर्म असा सोडता येतो होय! धर्म म्हणजे कुठलासा चवचाल वाळवंटी पंथ नव्हे. तुमच्या तर्कटानुसार आईबाप हे उपयुक्त पशू आहेत. ३. आणि आता जे 'हिंदू'च्या नावाखाली चालुय ते सांगितलेलं का शिवाजी संभाजीनी? शिवाजी महाराजांनी हिंदूंसाठी जे काही केलं ते (त्यांचे वडील व आजोबा वगळता) त्यांच्या अगोदर ३५० वर्षांत कुणीच केलं नव्हतं. आ.न., -गा.पै.

ढोराचं कातडं कमावून उदरनिर्वाह करणाऱ्या दलितांवर अमानुष मारहाण व हिंसेचे अत्याचार करणारे "अनचेक्ड गौरक्षक" , यांच्याविरुद्ध च्या अहिंसक लोकमोहिमेतून कायदापदवीधर-जिग्नेश चे नेतृत्व पुढे आलं.... या अश्या युवामुळे आता देशाचे तुकडे पडणार, असं मनुवादी, काहीही बरळतील.... पण अनौरस "अनचेक्ड गौरक्षक" बाबत शेपूट घालतील .... "पुण्यात गुजरातच्या जिग्नेशचे काय काम ?-"असे बरळणारे मात्र, जीग्नेशच्या विधानसभा मतरदारसंघात, उप्र च्या आदित्य नाथ का ? याबाबतीत चकार शब्द बोलणार नाहीत.... .. पंतप्रधान मोदी, पक्षाध्यक्ष शहा, उ प्र मुख्यमंत्री आदित्यनाथ, देशातील इ अनेक बीजेपी मुख्यमंत्री खासदार प्रचारात खुद्द येऊनही, जिग्नेश निवडून आला... मग आता भक्त लगेच आता जिग्नेशला देशद्रोही/ किंवा देशद्रोही इन वेटिंग, बनवतीलच.... कारण "Patriotism is the last refuge of a scoundrel.".... कळलं ??? स्काऊड्रल भक्ताणो ???

In reply to by पगला गजोधर

"Patriotism is the last refuge of a scoundrel.".... कळलं ??? स्काऊड्रल भक्ताणो ??? "Masochism is the last refuge of a worthless".... कळलं ??? Masochist मूर्खांनो???

In reply to by पगला गजोधर

"Patriotism is the last refuge of a scoundrel.".... कळलं ??? स्काऊड्रल भक्ताणो ??? "Masochism is the last refuge of a worthless".... कळलं ??? Masochist मूर्खांनो???

In reply to by पगला गजोधर

मग आता भक्त लगेच आता जिग्नेशला देशद्रोही/ किंवा देशद्रोही इन वेटिंग, बनवतीलच.... उमर खलिदसारख्या देशद्रोह्याच्या मांडीला मांडीला लावून बसणारा देशद्रोहीच असतो.

पुण्यात गुजरातच्या जिग्नेशचे काय काम ?-"असे बरळणारे मात्र, जीग्नेशच्या विधानसभा मतरदारसंघात, उप्र च्या आदित्य नाथ का ? याबाबतीत चकार शब्द बोलणार नाहीत.... आदित्यनाथ हे निवडणूक प्रचारासाठी गुजरातमध्ये गेले होते (जसे ते आता बंगलोर मध्ये आहेत). राहुल गांधी सुद्धा गुजरात मध्ये होतेच. जिग्नेशजी कोणाच्या प्रचारासाठी पुण्याला आले होते? निवडणूका अजून जाहीरही झाल्या नाहीत. म्हणजे तीन महिने कुठेच गेले नाहीत. बाकी १ जानेवारीचे रणकंदन आणि जिग्नेशजींची भेट या "योगायोग" असू शकेल. द्वेषाने आपण इतके आंधळे झाले असाल असे वाटले नव्हते. असो

In reply to by सुबोध खरे

आदित्यनाथ हे निवडणूक प्रचारासाठी गुजरातमध्ये गेले होते (जसे ते आता बंगलोर मध्ये आहेत). राहुल गांधी सुद्धा गुजरात मध्ये होतेच. जिग्नेशजी कोणाच्या प्रचारासाठी पुण्याला आले होते? मेंढरांना तेवढी अक्कल असती, तर महाराष्ट्रात करोडो रुपयाची सार्वजनिक व खासगी मालमत्तेचे नुकसान झाले असते का?