शिवसेना हा तसा पहायला गेले तर एक छोटा राजकीय पक्ष.
छोटा म्हणायचे कारण की या पक्षाने मुंबई , नाशीक, ठाणे या पलीकडे कुठे काही फारसे केल्याचे वाचल्याचे आठवत नाही.
सेनेने महारष्ट्रातील लोकाम्साठी नक्की काय केले ते खरेच अभ्यासायला हवे. एके काळी मराठी चा जयघोष करणारी सेना घुमजाव करत एकाएकी हिंदुत्ववादी कशी झाली याची कारणे कधीच बाहेर आली नाहीत. तरीही लोकाना खास करुन तरुणाना; सेनेचे आकर्षण होते कारण बाळासाहेबांची भाषण करण्याची हातोटी.
मुंबईत एकेकाळी गिरणी कामगारांच्या बळावर वाढलेल्या सेनेने दत्ता सामंतांच्या संपाच्या वेळेस काय भुमीका घेतली होती हे कोणाला आठवणार नाही.
पुण्यात गाजलेल्या टेल्को सम्पाच्या वेळेस देखील सेना कुठेही चर्चेतही नव्हती.
सेना खरी चर्चेत आली ती सेनेकडे मुंबईचे महपौर पद आल्या नंतर.
बाबरी मशीद प्रकरणात कोणतीही जबाबदारी न घेणार्या भाजप पेक्शा बाळासाहेबानी " हो शिवसेनैकीनी हे केले असल्यास मला त्याचा अभिमान आहे" अशी घोषणा केली त्या घोषणेला लोक त्यांचा खरेपणा समजले. नंतर सेनेच्या या रोखठोकपणाचे लोकाना अधीकच आकर्षण वाटू लागले.
त्यातूनच सेना विधानसभेत सत्ताधारी झाली. आणि महाराष्ट्राच्या राजकारणात एक अपेक्षीत पण वेगळा प्रवाह सुरू झाला.
सेने बद्दल बरीच चर्चा होते. त्यानी ग्रामीण भागात शाळा, पतसंस्था , कॉलेज , रोजगार या साठी काहीच केले नाही.
याबद्दलही काही विचारायचे नाही.
लखोबा लोखंडे , नारोबा , खंडोजी खोपडा वगैरे घणाघाती दुषणांवर जनता त्यातील मनोरंजकतेमुळे खुष असायची.
सध्याच्या फडणवीस सरकारात सेनेची काय भुमीका आहे ते जगजाहीर आहे.
शिवसेनेबद्दल समर्थनार्थ एक गोष्ट मात्र वारंवार सांगितली जाते की १९९२ च्या मुंबई दंगलीच्या वेळेस सेना नसती तर मुंबई वाचली नसती.
शिवसेना होती म्हणून आपण आज मुंबईत आहोत.
हे ऐकल्यावर एक विचार मनात येतो की त्या वेळेस मुंबईत मुंबै पोलीस , निमलश्करी दले, काही भागात लक्शर तैनात केले होते. हे सगळे असतानाही परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली होती आणि शिवसेना या सर्वांपेक्शा प्रबळ होती,
राज्य राखीव पोलीस दल ही त्यावेळेस तैनात होते. मग त्यांचे जवान हे त्यावेळेस काय केळी खात बसले होती की काय अशी शंका येते.
या वेळेस शिवसेने ने नक्की असे काय केले की जे पोलीस दल , निमलष्करी दले आणि भारतीय सेना याना जमत नव्हते?
एखादा राजकीय पक्ष हा राज्य पोलीसदल , सैन्य दल यांच्या पेक्षाही प्रबळ ठरतो याला कोणते लक्षण मानायचे.
मला यात कोणत्याही राजकीय पक्षाची भलामण करायची नाही मात्र केवळ जाणून घ्यायचे आहे.
१९९२ च्या दंगलीत सेनेने असे काय केले की त्यामुळे मुंबई जे पोलीस दले, निमलक्षरी दले , राज्य राखीव सुरक्शा दले याना त्यांच्या हत्यारांसहीतही वाचवणे जमत नव्हते आणि सेनेने ते करुन दाखवले
( हे उघडपणे मुंबईत कोणाला विचारायचे माझे धाडस नाही. म्हणुन इथे विचारतोय )
वर्गीकरण
वाचने
119771
प्रतिक्रिया
329
मिसळपाव
प्रतिक्रिया
तुमचे सगळे प्रतिसाद वाचले
In reply to बाकी तुमचं मत पक्कं by हतोळकरांचा प्रसाद
पुरावा देऊन आरोप सिद्ध होणे
In reply to तुमचे सगळे प्रतिसाद वाचले by जेम्स वांड
गल्लत होते आहे का डॉक्टर काका
In reply to पुरावा देऊन आरोप सिद्ध होणे by सुबोध खरे
मी सैनिक होतो किंवा डॉक्टर
In reply to गल्लत होते आहे का डॉक्टर काका by जेम्स वांड
आपल्यामुळे १९८४ मध्ये
In reply to मी सैनिक होतो किंवा डॉक्टर by सुबोध खरे
डॉक्टर आजपासून बाहेरच्या
In reply to पुरावा देऊन आरोप सिद्ध होणे by सुबोध खरे
बाहेरचे म्हणजे बाळासाहेबांचे
In reply to डॉक्टर आजपासून बाहेरच्या by मराठी_माणूस
आणि तसे सांगण्याचे कारण ?
In reply to बाहेरचे म्हणजे बाळासाहेबांचे by सुबोध खरे
आतले आणि बाहेरचे यातील फरक.
In reply to आणि तसे सांगण्याचे कारण ? by मराठी_माणूस
प्रश्न डॉक्टरांनी रेड सजेस्ट
In reply to आतले आणि बाहेरचे यातील फरक. by सुबोध खरे
कारण साहेबाना व्हाईट वाईन
In reply to प्रश्न डॉक्टरांनी रेड सजेस्ट by मराठी_माणूस
मला या प्रसंगात सांगण्यासारखे
In reply to कारण साहेबाना व्हाईट वाईन by सुबोध खरे
साहेब हे दैवत होतं
In reply to कारण साहेबाना व्हाईट वाईन by सुबोध खरे
<<<इतरही अनेक सुरस आणि
In reply to साहेब हे दैवत होतं by सुबोध खरे
हे सगळं वाचून ..
२०१९ मध्ये लोकसभेसाठी भाजप व
In reply to हे सगळं वाचून .. by चौकटराजा
सहमत
भेदरने. धास्ती खाने. झोल
तोंडाले फेस येने
In reply to भेदरने. धास्ती खाने. झोल by सचु कुळकर्णी
सक्काडि सक्काडि चाल्लो हाव रे
भाजपा फार मोठी चूक अशी करणार
एक प्रश्ण आहे.
देवा!!
In reply to एक प्रश्ण आहे. by इरसाल
एक हाती सत्ता ...
In reply to एक प्रश्ण आहे. by इरसाल
हो ना हो! पण एक आहे हं,
In reply to एक हाती सत्ता ... by चौकटराजा
मित्र पक्षांना संपवुन मग पुढे
In reply to एक प्रश्ण आहे. by इरसाल
मित्र पक्षांना संपवुन मग पुढे काय ?मित्रपक्षांना संपविण्याची गरज नाही. ते स्वतःहूनच आत्मघात करून घेत आहेत. मित्रपक्षांना जिवंत रहायचे असेल तर त्यांनी आंधळा मोदीद्वेष सोडून, मोदींना विरोधासाठी विरोध करणे सोडून, मोदींना अपशकुन करण्यासाठी देशाच्या शत्रूंबरोबर हातमिळवणी करणे सोडून विधायक भूमिका घेणे व स्वतःची विश्वासार्हता वाढविणे आवश्यक आहे.एकहाती सत्ता.....मग पुढे काय?सर्व विरोधी पक्ष स्वतःहून आत्मघात करीत असल्यामुळे सत्ता एकहातीच राहणार.दिल्लीच्या शिंव्हासणातच ही
In reply to मित्र पक्षांना संपवुन मग पुढे by श्रीगुरुजी
औरंग्या, अफजुल्या, आदिलशहा,
In reply to दिल्लीच्या शिंव्हासणातच ही by अभ्या..
प्रभू रामचंद्रांची कामगिरी
(No subject)
धन्य हो..!!
In reply to (No subject) by श्रीगुरुजी
दुशमन का दुशमन दोस्त होत्या
In reply to धन्य हो..!! by विशुमित
जरा हलकेच घ्या हो. मलिष्काचे
In reply to दुशमन का दुशमन दोस्त होत्या by हतोळकरांचा प्रसाद
हाहाहा! भडकतंय कोण, मी तर
In reply to जरा हलकेच घ्या हो. मलिष्काचे by श्रीगुरुजी
रागावला नाहीत ना. मग ठीक आहे.
In reply to हाहाहा! भडकतंय कोण, मी तर by हतोळकरांचा प्रसाद
तिथेच गडबड आहे गुरुजी, सेना
In reply to रागावला नाहीत ना. मग ठीक आहे. by श्रीगुरुजी
ज्याला आला राग, त्याला चावला
In reply to तिथेच गडबड आहे गुरुजी, सेना by हतोळकरांचा प्रसाद
वाघ चावायला लागल्यापासुनच तर
In reply to ज्याला आला राग, त्याला चावला by अभ्या..
जो नाही कावला, त्याला वाघ
In reply to ज्याला आला राग, त्याला चावला by अभ्या..
विनंतीला उध्दवदेव पावला,
In reply to जो नाही कावला, त्याला वाघ by श्रीगुरुजी
निरा आता व्यन्गचित्राकार
In reply to (No subject) by श्रीगुरुजी
ठाकरी वृत्ती
ठाकरी पद्धत, ठाकरी भाषा, राडा
In reply to ठाकरी वृत्ती by गामा पैलवान
(No subject)
'उठा'ला विनोद नावडे,
In reply to (No subject) by श्रीगुरुजी
मुंबईचे नागरिक सव्वाशे कोटी??
In reply to (No subject) by श्रीगुरुजी
सेना नेत्याना प्रत्येक
In reply to (No subject) by श्रीगुरुजी
आत्ताच
सैनिकांनी आता RJ किंवा
In reply to आत्ताच by सुज्ञ
सैनिकांनी आता RJ किंवा महानगपालिकेविरुद्ध बोलणार्याला धमकवणे हे काम सेनेने केलेल्या कामच्या यादीत टाकण्यास हरकत नाहीसेनेचे अजून एक भरीव काम!एक ऑब्जर्वेशन आहे.
पळ
ह्यावेळी सेनेचे चुकलेच राव,
In reply to पळ by सुज्ञ
आयला, खराब रस्त्यांबद्दल एका
In reply to ह्यावेळी सेनेचे चुकलेच राव, by अभ्या..
+११
In reply to आयला, खराब रस्त्यांबद्दल एका by अनुप ढेरे
अभिव्यक्तीस्वातंत्र्याची
In reply to +११ by मोदक
ओ ते
In reply to अभिव्यक्तीस्वातंत्र्याची by विजुभाऊ
अर्थात, रुल किंवा नियम नाहीये
In reply to आयला, खराब रस्त्यांबद्दल एका by अनुप ढेरे
तसं असेल तर मग सेनेने रडीचा
In reply to अर्थात, रुल किंवा नियम नाहीये by अभ्या..
प्रुव्ह करा रस्त्यात बीएमसीने
In reply to अर्थात, रुल किंवा नियम नाहीये by अभ्या..
ब्रॉडकास्टिंगचा अधिकार असला
In reply to ह्यावेळी सेनेचे चुकलेच राव, by अभ्या..
ब्रॉडकास्टिंगचा अधिकार असला तरी एफएम चॅनलने राजकीय भाष्ये करू नयेत, निदान मनोरंजनाच्या चॅनेल्स नी तरी , हा अलिखित संकेत तिला माहीत नसावा.अलिखित संकेत म्हणजे कायदा नव्हे. घटनेच्या कोणत्या कलमानुसार मनोरंजनाच्या वाहिन्यांनी राजकीय भाष्य करायला बंदी घातली आहे ते सांगता का जरा? मुळात मलिष्काच्या त्या विडंबन गीतात राजकीय भाष्य नव्हतेच. असले तर कोणत्या ओळीत राजकीय भाष्य आहे ते सांगा. मुंबईतील रस्ते, वाहतूक इ. च्या दुरावस्थेवर तिने विंडबन केले होते. या गीतावर शिवसेना इतकी का चवताळली आहे हे अनाकलनीय आहे.अत्यंत बालिश प्रकार! या
In reply to ह्यावेळी सेनेचे चुकलेच राव, by अभ्या..
थोडक्यात
हे वाघबिघ नसून दुगाण्या
In reply to थोडक्यात by सुज्ञ
हाहाहाहा
In reply to हे वाघबिघ नसून दुगाण्या by श्रीगुरुजी
"अडला नारायण . . ." ही म्हण
In reply to हाहाहाहा by अभिदेश
हिहीहीही, भलतेच कॉमेडी ब्वा
In reply to "अडला नारायण . . ." ही म्हण by श्रीगुरुजी
अरे वाह..
In reply to "अडला नारायण . . ." ही म्हण by श्रीगुरुजी
पाय धरलेच नव्हते. हिसका
In reply to अरे वाह.. by अभिदेश
हाहाहाहा
In reply to पाय धरलेच नव्हते. हिसका by श्रीगुरुजी
नका हो इतकी डिटेल माहिती ठेवू
In reply to हाहाहाहा by अभिदेश