आठवतेय का?
आठवतेय का?
पावसातली पहिली भेट
धुक्याची दुलई पांघरूण
लपुन बसलेली वाट
आणि तोल जाता जाता
तू हाती घेतलेला हात
ओल्या गवताळ मातीचा
थंड हुळहुळता स्पर्श
आणि भिजल्या पापण्यात
तुझ्या श्वासांची ऊब
मला उगीच असलेली
घरी जायची घाई
आणि तुझ्या आर्जवात
शहारलेली जाईजुई
डोळ्यांनीच दिलेघेतलेले
कितीतरी मुके निरोप
आणि परतीच्या वाटेवर
हरवलेली दोन मनं
आठवतेय ना?
पावसातली पहिली भेट
:)
:)
:)
..
अत्यंत अप्रतिम अशी कविता आहे,
अरे अभ्या स्पष्ट लिहित जा रे...
सर निरोप पण घ्या की!
सॉरी बरका सर, मनापासून माफी
:)
आहाहाहा, क्या नजाकत, क्या
=))
अभ्या लका तुझ्या कीबोर्डला
वर :) असं केलेले सगळे
=))))
सध्ध्या चेकाळलय ते
गप्पे, आज बुधवार हाय.
तुमच्यात कोण 'तो' आहे का नाही
'ते' कसं असतंय म्हैते का
खिक्क्क!
खिक्क्क!
ह्या प्रतिसादासाठी मा.
बस का अभ्या :-/
छान पावसाळी कविता.
अभ्याजीं ??
कपिल पा जी, आपके जी मे काड्या
आणि मग खरडफळ्याचं काय करणार
हायला टक्याच वाटला मला.
टक्याकडेचं असतील बघ लिंब. एक
ललना???
हो आहेत...मिर्ची आणि लिंब..
बकरी ईद ला वेळ आहे अजून.
आपण तेव्हाच कापू हं तुला =))
बघ रे टक्या, जरा जपून.
जे म्हणतं तेच असतं.
पेटतंय आता युद्ध!
छान आहे कविता
अरे अरे
चांगले प्रतिसाद देणाऱ्या