मोदींच्या काही चुका
पंतप्रधान, नरेंद्र मोदी, यांनी त्यांच्या कार्यकाळात आत्तापर्यंत ज्या चुका केल्या त्याचा आढावा घेण्याचा हा प्रयत्न आहे. प्रस्तुत लेखक, मोदी समर्थक वा मोदीद्वेष्टा, दोन्हीही नसल्यामुळे, एका सामान्य नागरिकाच्या नजरेने जे वाटते, ते लिहित आहे. यांत सर्वच मुद्द्यांचा परामर्ष घेतला आहे, असा माझा दावा नाही. मिपाकर त्यांत मोलाची भर घालू शकतात.
१. बीफ प्रकरणांत, भाजपातले अतिरेकी देशभर गोंधळ घालत असताना, मोदींनी वेळीच हस्तक्षेप करायला हवा होता आणि इतके दिवस जे धोरण चालू आहे तेच यापुढेही चालू राहील, हे स्पष्टपणे सांगायला हवे होते. खाण्यापिण्याच्या बाबतीत हे सरकार, कुठल्याही प्रकारची जबरदस्ती करणार नाही, हे ठासून सांगणे आवश्यक होते.
असे केले असते तर, त्यानंतर असहिष्णुतेवरुन झालेली पुरस्कारवापसीही टळली असती.
२. जे.एन.यु. प्रकरणांत, भारतविरोधी घोषणा झाल्यावर, खर्या गुन्हेगारांचा शोध घ्यायला हवा होता. घोषणा देणार्या विद्यार्थ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा न लावता, सुप्रीम कोर्टाचा अनादर केल्याचा गुन्हा, वा तत्सम योग्य कलमाद्वारे गुन्हा दाखल करुन पुरले असते. बाकी मिडिया ट्रायल चालूच राहिली असती, पण सरकार बदनाम झाले नसते.
३. 'मनकी बात'चा अतिरेक होतोय, असे लोकांना वाटायच्या आंत तो कार्यक्रम बंद करायला हवा होता. तिथे भरभरुन बोलायचे आणि महत्वाच्या प्रश्नांवर मौन बाळगायचे, हा प्रकार अनाकलनीय आहे.
४. लोकसभा व राज्यसभा नीट चालावी असे वाटत असेल तर काँग्रेसला सतत टोमणे मारणे बंद करायला हवे होते. काँग्रेसने गेल्या साठ वर्षांत केवळ वाईटच गोष्टी केल्या आहेत, हा अपप्रचार आहे. त्यांच्या चांगल्या गोष्टींचा उल्लेख केला असता, तर इतके कटु वातावरण झालेच नसते.
५. भाजपातल्या, मूर्खपणाची बडबड करणार्या लोकांची जाहीरपणे कानौघाडणी करुन, त्यांना गप्प करायला हवे होते.
अर्थात, आत्तापर्यंत झालेल्या कारभारात काहीच चुकले नाही, असे त्यांना वाटत असेल तर, वरील सर्व मुद्दे गैरलागू होतात.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
केंद्र सरकारची २ वर्षे पूर्ण
लिहा ओ
परत नवा एपिसोड
तिकडे सीमेवर सैनिक गोळ्या
हम्म...
सैनिकांना ridicule
हा हा हा ,तुम्हालाच प्रश्न
सीमेवर गोळ्या? यमुनेच्या तीरी
कोणत्याही एका चुकीने दुसर्या
हा कार्यक्रम सरकारी आहे काय?
त्या कोणा राजप्रमुखांना
आता लष्कराचा अपमान होत नाहीये
लष्कराचा वापर
फारच लंगडा प्रतिवाद. त्यातही
काय राव!
मला लष्कर हे कुठल्याच नागरी
त्याच नेटवर्क येत असेल तर
दाऊदचं नेटवर्क ५-६ लाख?
इट वाज हायपोथेसिस. हायपोथिसिस
आता हीथभौंचा ड्वायलाक तुम्हालाच ऐकवायची वेळ आली.
लष्कराला कधी बोलावता येते?
काहीही तजो.
बोकाशेठ, नीट वाचा. मिपावर
ती बाबाबुवाची इव्हेंट असो नाहीतर काहीही असो
देशाची इमेज ह्या गोंडस
देशाची इमेज ह्या गोंडस
तुमचा एकंदरीत आविर्भाव पाहून
तुमचे प्रतिसाद हे मुद्दे सोडून असतातच.
तुम्हाला जिथे स्वतःची चूक होऊ
महत्त्वाची माहिती, धन्स!
तर्राट भाऊ
सोनिया गांधी वायुसेनेचे
त्यांचे दीर संजय गांधी तर
तुम्हाला आहे का?
तसले प्रकार अजिबात मान्य
धन्यवाद!
श्री श्री रविशंकर हे
दोन चुका...
एकाच शब्दात
http://m.indiatoday.in/story
लष्कराने केवळ आणि केवळ बाह्य
मुघलांच्या घोड्यांना जसे जळी
म्हणजे भाजपला जसे जळी स्थळी
लष्कर केंव्हा बोलावले जाते हे
तुमच्याच प्रतिसादाची वाट पाहत
मग काय निष्कर्ष निघाला,
याचा अर्थ
सोडा, ते सगळं सोडा. आमच्या
उत्तम प्रतिसाद
का बरं?