स्वतंत्र विदर्भाचे तुणतुणे
दरवर्षी नागपुर मध्ये वर्षभर काम करुन थकलेल्या आमदारांची हिवाळी अधिवेशन नामक सुट्टी सुरु झाली की 'स्वतंत्र विदर्भाची' मागणी जोर धरते, तशी यावर्षीही ती 'नागपुरी संत्री' खाण्यासाठी सुरु झाली. यंदा मुख्यमंत्री विदर्भाचे असल्याने या मागणीला जरा भलताच जोर आलेला दिसतो, खुद्द मुख्यमंत्र्याची भूमिका स्वतंत्र विदर्भाची असली तरी यावेळी त्यांनी चकार शब्द काढला नाही. पण त्यांच्या पाठिंब्याने महाधिवक्ता झाले श्रीहरी अणे यांंच्या तोंडून ते बोललेच, आणि लोकसत्तेने ही अग्रलेखातून त्याचीच री ओढत स्वतंत्र विदर्भाचे गाणे गायले आहे. विदर्भाच्या बाबतीत कायम अनुशेषाचे रडगाणे गाईले जाते पण इतके वर्ष अनुदान देवून सुद्धा अनुशेष भरून निघत नसेल तर हां विदर्भातल्या पुढाऱ्यांचा सपशेल पराभव आहे. आणि अनुदानातून मिळालेल्या पैश्यातून नेमकी कोणाची घरे भरली याचा नेमका शोध घेणे गरजेचे ठरेल. आता प्रश्न येतो मुळात स्वतंत्र विदर्भाची गरज काय आणि कोणाला, तसे पाहता विदर्भ वेगळा झाला तर इथल्या नागरिकांच्या आयुष्यात फार काही फरक पडेल असे दिसत नाही. सध्या संयुक्त महाराष्ट्रातात पूर्ण खाता येत नसल्याने वेगळा विदर्भ पाहिजे एकदा का वेगळा विदर्भ भेटला की सगळी पॅकेज अनुदान या बोक्यांच्या घशात जायला मोकळी अशी शंका घेण्यास वाव आहे. विकासाच्या नावाखाली स्वतंत्र विदर्भाची मागणी कारणाऱ्यानी आतापर्यंत विदर्भाचा विकास का झाला नाही, ते स्वतः कुठे कमी पडले याचे आत्म परीक्षण करण्याची नितांत आवश्यकता आहे. नाहीतर पुढचं अधिवेशन आहेच आंदोलन करायला.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
हे मत कशावरुन?
पण विदर्भ स्वतःच्या
उत्तर महाराष्ट्र झालाच पाहिजे.
कोथरूड, कर्वेनगरसह वेगळा
आलास भाड्या!!! ये ये असा समोर
हे घे. ऐश करजो
दिल खुश
मस्त!
आमचेही अनुमोदण (नाकात बोलून)
वाईच, टेकडीपल्याड आमचं बावधान
सगळे लोक आपल्या विकासाची री
आम्चं
(राज्य झाल्यानंतर) पिंपरी
३५,००० कोटींच बजेट
आणि मुंबईचा पैसा पुण्यासह
ठिक आहे. मुम्बइने देखिल
मुम्बइने देखिल आपल्या वीज पाण्याचं बघून घेतलं पाहिजे
हे पण बघून घ्या न भौ
म्हणूनच वेगळा विदर्भ नको
मुंबई केंद्रशासित करून टाकावी ;)
पुणे
पुणे पहिल्यापासूनच स्वतंत्र राष्ट्र
आमास्नी बी आमचा कवठे महांकाळ
मी तर म्हणेन एकूणच सांगलीचा
ताकारी कराड रोड अजुन
लवकर तोडा नायतर आधी
+१
ताकारीहून कराडास कधी गेलो नाय
ताकारी कराड रस्ता सुधारला आहे
पुण्याच्या विकासाची कारणे.
उद्या तुमच्या साठी सण च असेल
ब्रिटीशांची प्रांतरचना चांगली
अनिरुद्ध बापू कोणत्या आधारावर
विदर्भातील
म्हणून वेगळे व्हायचे नाही ना
कळलं नाही..
सध्यासुद्धा
अहो वेगळा देश म्हणत नाहीयेत
जांबूवंतराव धोकटे ते देवेंद्र फडणवीस .
मुवि
विदर्भात एकदा सर्वमत घ्यायला
बाबू दादा
बिहारचे, मध्य प्रदेश आणी आता
येथील बव्हांश जनतेचा वैदर्भीय
फुकटचा प्रशासकीय खर्च मात्र
माझा जुना प्रतिसाद
वर कुठेतरी मुंबईचे लोक खुप
बाकीचे नुसतेच बसुन असतात असा
सहमत
विद्युत अभियंता झाला आणी