आमिर आणि शाहरुख
मन्नतसारख्या किल्ल्यात राहताना किंवा बुलेट प्रूफ व्ह्यानीटी व्ह्यान मधून फिरताना किंवा सतत आसपास दहा-दहा अंगरक्षक बाळगताना जर तुम्हाला या देशात असुरक्षित वाटत असेल तर मेला' आणि 'रा वन' सारखे अत्याचार भोगताना प्रेक्षकांच्या सुरक्षेचा कधी विचार केला का रे तुम्ही दोघांनी? आमिर...अरे बायको म्हणतेय म्हणून देश सोडून जायचंय तुला!...नाही म्हणजे खरच देशातली असुरक्षितता हे कारण आहे की बायको पासून सुरक्षा हे कारण आहे ? तिची फारच इच्छा असेल तर इराक,सिरीयाला घेऊन जा तिला एकदा.आपल्याकडे जुन्या काळात हत्तीवरून साखर वाटायचे की नै तसे विमानातून बॉम्बगोळे वाटतात तिथं. हवं तर फ्रांसला घेऊन जा. आयफेल टॉवर शेजारची जागा फार स्वस्तात मिळतेय म्हणे आजकाल! फूटबॉलची मैदानं पाडून गावागावात आता लष्करी छावण्या बांधणार आहेत म्हणे... नाहीतर अमेरिकेत जाऊन ये. तिथले कस्टमवाले शाहरुखच्या फार ओळखीचे आहेत ना..दरवेळी आस्थेने चौकशी करतात त्याची. 'माय नेम इज खान अँड आय एम नॉट अ टेररिस्ट' हा डायलॉग ऐकल्याशिवाय सोडतच नाही त्याला. तसं तर पाकिस्तानात जायला सुद्धा काही हरकत नाहीये पण ते मुहाजिर वगैरे लफडं संभाळून घे बाबा. किरणवहिनींना मुंबईत मुलांना शाळेत पाठवायची भीती वाटते ना...पाकिस्तानात तर झेड सिक्युरिटी दिलीये म्हणे शाळांना आजकाल. मागल्यावर्षी नाही का दीडशे निष्पाप मुलांना ठार मारण्याची किरकोळ घटना घडली तिथे ! बाकी कशाकश्शाची म्हणून चिंता नाहीये पाकिस्तानात..ऑस्ट्रेलीयात अधूनमधून भारतीयांवर गोळीबार होत असतो नाहीतर तिथे जा असं सुचवलं असतं..
नाही तर एक काम करा ना...अंटार्क्टिका खंडातच जाऊन राहा...एकदम सुरक्षित !!!
http://chinarsjoshi.blogspot.in/
वर्गीकरण
प्रतिक्रिया
झालं बोलून...?
असु द्या हो.
फ्लॅशबॅक??
गॅरी भाऊ जाहिरात क्षेत्रात
जिथली चर्चा तिथे करावी म्हणता
:)
इथवर कळले, पुढे? म्हणजे
तिसर्यांदा
स्नॅपडीलचे अॅप सोडणारे
स्नॅपडीलला फारक काही फरक पडेल असे वाटत नाही!
मला एक कळले नाही नारायण
जो न्याय स्नॅपडील ला तोच
स्नॅपडील
मजाच म्हणायची
खरे तर समाज सेवक आमिर खान ने
त्यावेळेस हल्ल्याचा विरोध
लोक्स भंजाळलेत ब्वा देशातले... ???
अच्छा म्हणजे लोकांमधे आमिर
हो येतो ना!
प्रभावी मार्ग
खरतर आमिर आणि शाहरुखचे मुद्दे
त्या चर्चेच्या टेक्स्ट
दुव्याबद्दल धन्यवाद!
मला अस वाटतय की अमिर ने बरच
दोन तार्कीक उणीवा
योग्य
सोशल वर्क़ हा हा हा
उद्या मी ट्विटर अथवा अन्य
नर्मदा बचाव आंदोलन ठिक आहे.
नर्मदा बचाव आंदोलन ठिक आहे
हे सर्वात भारी आहे.
मर्यादित असहिष्णुता..
नर्मदा आंदोलन हा कोणत्या
बाय द वे!!!
काय सोशल वर्क केलय आमिर खानने
काय सोशल वर्क केलय आमिर खानने ? सत्यमेव जयते च्या प्रत्येक एपिसोडसाठी ३ कोटी मानधन घेतल होत त्याने ,आणि 'नर्मदा बचाव ' आंदोलनात त्याचे काहीही योगदान नाही , फ़क्त आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला होता
लोकशाहीत जसा आमिर खानला देशाचा नागरिक म्हणून त्याच मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे तसाच त्याच्या वक्तव्याचा निषेध करण्याचा अधिकार या देशातील इतर जनतेला आहे 'नाटक ' लोकांनी नाही आमिर खानने केलीत
ह्म्म
वैचारीक पातळीतील फरक
बेंगलोरच्या इम्रान नावाच्या
असहिष्णुता
अगदी हेच
छान रे चिनार्या
नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्या
स्पष्टिकरण
जिथ पर्यंत रविंद्रनाथ
हे म्हणजे आधी उचकवायचं आणि मग
To all the people shouting obscenities at me for speaking my hea
.
मोगा शेठ, याचे कारण सोपे आहे.
इति आमिर
हा हा!