कल्की
कल्की अवतार हा विष्णूचा अंतिम अवतार आहे
असे म्हटले जाते की
कलियुगा मध्ये अशी
वेळ येईल की लोक खूप वाईट वागतील. जगाला हया संकटातून मुक्त करण्यासाठी
कल्की अवतार पृथ्वीवर येतील, आणि जगातून वाईट गोष्टी नष्ट करेल
तो जे वाईट वागेल त्याला ठार मारेल. लोक नंतर बदलतील, आणि चांगले लोक तयार होतील.
त्यानंतर नवीन टप्पा सत्ययुग सुरू होईल
पाशवी लोकांना बुद्ध अवतारात समज दिली, तो अवतार झाल्यावर कल्की अवतार येतील
जे लोक बदलले नाही त्या लोकांना शिक्षा करेल कल्की अवतार या millenium मधे होईल.
तो भारतात जन्म घेईल.
भविष्यवाणीनुसार कल्की अवतार संपूर्ण जगाचा राजा असेल
संपूर्ण पापनाश केल्यानंतर संपूर्ण पृथ्वीवर न्यायाची स्थापना करेल
तो वाईट लोकांना शिक्षा देईल
पापी लोकावर तो दया करणार नाही.
कल्की अवतार एक सुवर्णयुग स्थापन करेल
कलियुगा आधी, हे कृष्णाने रणांगणात अर्जुनाला सांगितले की त्याच्या मृत्यूनंतर,
कलि युग सुरूवातीस होईल. तो
5000 वर्ष त्याच्या मृत्यूनंतर (6000 B.C.) म्हणतात
कलि युग आत सुवर्णयुग येतील.
चालेल जे कलि युग सुवर्णयुग नंतर अंदाजे 10,000 वर्षे नंतर स्थापन होईल
वर्गीकरण
प्रतिक्रिया
पण मग या सगळ्याचा कल्कीशी काय
कलियुग थोर आहे किती कल्याण
आता
सृजनहीन विज्ञान व्यर्थ है
मला आजवर वाटत होते, इतिहास
तुम्ही योग्य वाटलात तर
धन्यावाद हो!
आस
अर्थ काय काढावे तितके निघतात.
आय काइंड ऑफ डाउट अबोट इट...
सगळं काही वेदांत लिहीलेलं
असं कसं ? पुरावा हवाच
बघा इथे तर मोक्षाच्या
मला मीच नव्याने ओळखले
व्वा...........ह! क्या धागा
अरे अरे.. मला वाटलं वेगळीच
त्या कल्कीचा फोटो तरी दाखवा
फक्त पुण्यवंतांनाच दिसते ती.
थोडे पुण्य पुण्याचा म्हणून
असे करता येत नाही. पुण्य हवे
सोजन्य विकिमिडिया
छ्या !!!अ
विकीवरुन फोटो चिकटवण्यापेक्षा
विकीवरुन फोटो चिकटवण्यापेक्षा वल्लीला आवाज दिला असतात तर त्याने ढिगाने स्वतः घेतलेले फोटो दिले असतेफोटो टाकता येतो का ते बघत होतो .:-) १००१०१!!
आपल्याकडे अफाट ज्ञान आहे हो.
राईट बंधूंच्या आधी ९ वर्षे
http://en.wikipedia.org/wiki
दुव्यासाठी धन्यवाद.
हो ते तर आहेच. पण या
त्यांचा वरिजिनल दुवा केसरी
भारद्वाज ऋषींच्या ग्रंथावरून विमान तयार केलं.
अजून ही व्हॅलीची ओढ काही
यु आर रियाल ग्रेट थिंकर
@आत्मशून्य
अर्थातच अजूनही शिशु वर्गातच आहे.
काही संदर्भ देऊ शकाल का अधिक