इंचा-इंचाने आपण जम्मू-काश्मीरमध्ये माघार घेत आहोत?
टाइम्स ऒफ इंडियातील ही बातमी वाचून देशाचे काय होणार अशी काळजी कुणाच्याही मनात उभी राहील. आपणही ही बातमी वाचा आणि विचार करा.
मुख्य लेख वाचण्यासाठी "Article" हे tab वापरा तर वाचकांचे प्रतिसाद वाचण्यासाठी Comments हा tab वापरावा लागेल. (आतापर्यंत २०१ प्रतिसाद आले आहेत व सारे ही वाचण्यासारखे आहेत.)
http://timesofindia.indiatimes.com/opinions/6238649.cms
अलीकडे मी वाचलेल्या बातम्यातली ही एक अतीशय गंभीर बातमी आहे. इंचा-इंचाने आपण जम्मू-काश्मीरमध्ये माघार घेत आहोत! आज जोरदार कारवाई न केल्यास एक दिवस आपल्याला जम्मू-काश्मीरवर 'उदक सोडून' बाहेर पडावे लागेल. आपले प्रधानमंत्री, आपले राष्ट्रपती, आपले लष्कर अशी सारी गुमान कां बसली आहेत? त्यांनी जर आज कृती केली नाहीं तर जम्मू-काश्मीरपासून सुरुवात होऊन सारी राज्ये एक-एक करून फुटतील व भारत म्हणजे एक युरोप खंड बनेल! आणि भांडणे चालूच राहिल्यामुळे नवी जागतिक युद्धे इथेच लढल्ली जातील. आणि इथली दोन राष्ट्रे अण्वस्त्रधारी आहेत हाही एक महत्वाचा मुद्दा आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये आपण राष्ट्रपती राजवट आणावी आणि खंबीर मार्गाने गिलानीसारख्या देशद्रोह्याला शिक्षा करून परिस्थिती आटोक्यात आणून मग नव्या निवडणुका घ्याव्यात!
असे आजच केले नाहीं तर सारी-सारी पुण्याई व हजारो जवानांचे रक्त वायाच गेले असे समजावे लागेल!
या अर्थाची पत्रे मी पंतप्रधानांना इंग्रजीत व प्रतिभाताईंना मराठीत पाठविली आहेत. आपणही पाठवा!
राष्ट्रपतींचे कार्यालयः presidentofindia@rb.nic.in
पंतप्रधानांचे कार्यालयः pmosb@pmo.nic.in
जय हिंद!
वर्गीकरण
प्रतिक्रिया
"चॅदम हाऊस" या संस्थेचा अहवाल आपण जरूर वाचावा
ओsss तिसरा विकल्पही होता हो....
हा रेफरन्स वाचायला आवडेल.
आझाद रहाण्याचा विकल्प होता
चुकीचा समज असेल तर तो दुरुस्त करायला आवडेल
पर्याय
आधी तीन्ही पर्याय होते पण आता दोनच पर्याय उरले आहेत?
सध्या एकच
बरं
कारणं
सुनील-जी, मोडक-जी आणि बिपिन-जींच्यासाठी.....
त्याच पर्यायांतर्गत सिक्किम
आपल्या जवानांचे बलिदान व्यर्थ
सार्वमत
षंढ सरकारे
ज्या देशाला सैनिकांची किंमत
@ वेताळपरवा टीव्हीवर बातम्यात
अरे ? होऊ दे ना अण्वस्त्र हल्ला भारतावर...
तेथील राज्य सरकारच्या काही अधिकार्यांचा खोडसाळपणा
३१ मार्चच्या आत ५०० आणि ३१
+१
सुका काका तो भडवा मुशर्रफ इंच नव्हे
राहुलजी येताहेत आता सारे काही (होइल ते) नीट (च) होइल ..!
काय म्हणता ?
"विंगे"त आडवानीजी उभेच आहेत.....
चेष्टा, सर्कॅझम वगैरे कळत
काळेकाका पण विनोदच करीत असावेत
ए ऽ ऽ धत्तड तत्तड ४०० झाले रे
ओमर यांची मुलाखत
यासीन मलिक
यासिन मलिकचा पूर्वेतिहास
२६/११
साध्य काय होणार?
कारवाई
धैर्य?
नळावरची भांडणे अन भारत-पाक
कृपया आशय समजून घ्या.
अब्दुल्ला कुटुंबिय
तेव्हा व आता
पण एक देश म्हणून या बाबतीत
मुशर्रफ साहेब राहुन गेले काश्मीरात
ढिसाळ सरकार!
आकलन शक्ती
जाऊ द्या हो ...उत्साहाच्या
गाडगे बाबा तरीच सांगत होते
४४४
४४५
भर टाकताय का?मी देउ का
अक्षय्य धागा
हा विषयच इतका काळजाला हात घालणारा आहे कीं.....