काल मुंबईवर आतांकवादी हल्ला झाला...नेहमीप्रमाणेच.. खरंतर हे दुर्दैव की 'नेहमीप्रमाणे' हा शब्द वापरावा लागावा! :(
आधी बसलेला धक्का, मग दु:ख, मग उद्वेग आणि शेवटी चीड या क्रमाने माझ्या भावना बदलल्या. मग सुरू झाले ते प्रतिक्रीयांचे पूर. "नालायक सरकार" पासून ते "कसाब" आणि "षंढ समाजा"पासून ते "परकीय शत्रु" पर्यंत मी अनेकांना दुषणे दिली. आणि तुमच्या-माझ्यासारख्यांच्या या कोलाहलाचे रुपांतर "सरकार" या आपल्यातील एका संस्थेला टारगेट करण्यात झाले. सरकारचा यावेळी दोष आहे की नाहि हे तूर्त बाजूला ठेवले तरी हे नाकारता येणार नाही सरकार दहशतवादाशी दोन हात करण्यात अयशस्वी ठरलं आहे हे नक्की!
पण फक्त सरकार अपयशी ठरलं आहे म्हणून आपण वेगळे राहु शकतो का? सरकार अपयशी ठरलंच मात्र अहेही तितकंच खरं आहे की सरकार आपल्यातूनच बनलंय. तेव्हा, गेल्या अनेक वर्षातील घडामोडी बघता हे स्पष्ट आहे की कोणतेही सरकार असो, आपण भारतीय समाज म्हणून दहशतवादाशी लढण्यात अपयशी ठरलो आहेत. (ज्यात सरकार आले, सरकारी संस्था आल्या व तुम्ही-आम्हीही आलोच)
मात्र प्रश्न असा पडतो की या दहशतवादाशी लढायला आपल्याकडे काय योजना आहे? या दहशतवादाशी कसं लढावं?
यासाठी काहि उपाय अनेकदा सुचवले जातात
उपाय१: बहुतांश अतिरेकी शेजारील देशांतून येतात तेव्हा त्या देशांवर हल्ला करून 'एकदाचा काय तो सोक्षमोक्ष लाऊन टाकावा'. असं षंढासारखं जिण्यापेक्षा / अश्या भ्याड हल्ल्यात मेल्यापेक्षा युद्धात मेलेलं काय वाईट? किंवा अतिरेकी क्यांपांवर हल्ला करून 'एकदाचा काय तो सोक्षमोक्ष लाऊन टाकावा' किंवा कसंही करून कोणती तरी 'अग्रेसीव' अॅक्शन घेऊन 'एकदाचा काय तो सोक्षमोक्ष लाऊन टाकावा' (मात्र युद्ध करून हा प्रश्न सुटेल की चिघळेल याचे उत्तर चिघळेल असेच येते)
उपाय२: चर्चा हाच प्रश्न सोडवण्याचा एकमेव मार्ग आहे. सरकारने विविध घटकांशी चर्चा करून हा प्रश्न सोडवावा. (मात्र अतिरेकी चर्चेस तयार नाहीत, त्यांच्या मागण्या माहित नाहित, असल्याच तर त्या कोणतेही सार्वभौम राष्ट्र मान्य करु शकणार नाही मग चर्चा कसली करायची?)
उपाय३: अंतर्गत बचाव (संरक्षण) फळी सक्षम करणे. गुप्तहेर, स्पेशन कमांडोज, प्रगत पोलिसिंग वगैरे वगैरे (काहि प्रमाण योग्य वाटते. मात्र किती व कसे याची उत्तरे नाहीत. शिवाय हा बचावात्मक पवित्रा असल्याने इतके करूनही हल्ला होण्याचा धोका आहेच. अनेकांना भारताने या मुद्द्यावर बचावात्मक होऊ नये असे वाटते)
तेव्हा चर्चेसाठी प्रश्न असे आहेतः
- वरीलपैकी एखादा उपाय तुम्हाला योग्य वाटतो का? नसल्यास तुमच्यामते काय उपाय आहे?
- दहशतवादाला प्रभावीपणे संपवू शकेल असा प्रॅक्टिकल उपाय मुळात भारतीय समाजाकडे आहे का?
वाचने
29273
प्रतिक्रिया
100
मिसळपाव
प्रतिक्रिया
टार्याच्या ह्या धाग्याची
उपाय
उपाय १ - तो केल्यावरही
आर तु सिरियस ??
In reply to उपाय १ - तो केल्यावरही by नितिन थत्ते
द्विरुक्ती !!
In reply to उपाय १ - तो केल्यावरही by नितिन थत्ते
सहमत
भारत सध्या उपाय २ आणि ३
आता काहीही उपाय नाही हे
बहुतांश अतिरेकी शेजारील
मी काय म्हणतो
In reply to बहुतांश अतिरेकी शेजारील by विजुभाऊ
केले तर जिंकू आपणच याची
In reply to मी काय म्हणतो by एक तारा
मुलाला आपण (पाहिजे तितकेसे
In reply to केले तर जिंकू आपणच याची by गवि
आजच्या जमान्यात
In reply to केले तर जिंकू आपणच याची by गवि
दहशतवाद मुळात ज्या देशांत मूळ
बराचसा सहमत आहे. पहिल्या
In reply to दहशतवाद मुळात ज्या देशांत मूळ by गवि
थोडे अधिक
In reply to बराचसा सहमत आहे. पहिल्या by नितिन थत्ते
आयला गवि, तुम्ही फारच
In reply to दहशतवाद मुळात ज्या देशांत मूळ by गवि
आयला गवि, तुम्ही फारच
In reply to आयला गवि, तुम्ही फारच by प्यारे१
एक सिंबॉलीक
पिसाळलेला कुत्रा मारण्या शिवाय पर्याय नसतो
-१
In reply to पिसाळलेला कुत्रा मारण्या शिवाय पर्याय नसतो by ज्ञानोबाचे पैजार
>>अहो पण पिसाळलेल्या
In reply to -१ by ऋषिकेश
उपाय १, हा सर्वात घातक
रक्ताच्या काही ठराविक
In reply to उपाय १, हा सर्वात घातक by गणेशा
उदाहरण चांगले आहे, पण संपुर्ण
In reply to रक्ताच्या काही ठराविक by गवि
अॅनॉलॉजी समजून घ्यावी.
In reply to उदाहरण चांगले आहे, पण संपुर्ण by गणेशा
तुमचा मुद्दा मला कळलेला आहे
In reply to अॅनॉलॉजी समजून घ्यावी. by गवि
आयडीयाची कल्पना
आमच्या वतीने पर्यालाच पाठवा.
In reply to आयडीयाची कल्पना by परिकथेतील राजकुमार
+१००००००००००००००००
In reply to आयडीयाची कल्पना by परिकथेतील राजकुमार
मला
In reply to आयडीयाची कल्पना by परिकथेतील राजकुमार
उपरोधाशी सहमत....
In reply to आयडीयाची कल्पना by परिकथेतील राजकुमार
@ ॠशिकेश , गणेशा,
एवढा मोठा आपला देश. कोट्यावधी
In reply to @ ॠशिकेश , गणेशा, by ज्ञानोबाचे पैजार
+१००००००००००००० भाऊ.
In reply to @ ॠशिकेश , गणेशा, by ज्ञानोबाचे पैजार
ज्ञा. पै.शी पुर्ण सहमत
In reply to @ ॠशिकेश , गणेशा, by ज्ञानोबाचे पैजार
डास चावायला लागला की ...
शिवाजी महराजांचे वंशज म्हणवतो
दोष
उपाय आहे!
क्र. ४ ची उपाययोजना आधीच अंमलात आण्ल्या गेली आहे.
In reply to उपाय आहे! by चतुरंग
माहितीबद्दल धन्यवाद मक!
In reply to क्र. ४ ची उपाययोजना आधीच अंमलात आण्ल्या गेली आहे. by मस्त कलंदर
दुर्दैवाने गुगलबाबाकडे या अभियानाची काहीच माहिती नाहीय.
In reply to माहितीबद्दल धन्यवाद मक! by चतुरंग
ग्रेट, मक!
In reply to दुर्दैवाने गुगलबाबाकडे या अभियानाची काहीच माहिती नाहीय. by मस्त कलंदर
माहितीबद्दल धन्यवाद.
In reply to क्र. ४ ची उपाययोजना आधीच अंमलात आण्ल्या गेली आहे. by मस्त कलंदर
छान माहिती
In reply to क्र. ४ ची उपाययोजना आधीच अंमलात आण्ल्या गेली आहे. by मस्त कलंदर
होत असेलही
In reply to छान माहिती by प्रदीप
+१०००००
In reply to होत असेलही by पंगा
लेख वाच्ल्यावर डोळ्यांसमोर
In reply to उपाय आहे! by चतुरंग
५?
In reply to उपाय आहे! by चतुरंग
का बरं?
In reply to ५? by प्रियाली
लष्करी प्रशिक्षण
In reply to का बरं? by चतुरंग
अर्थ
In reply to ५? by प्रियाली
इस्राएल
In reply to अर्थ by प्रदीप
युद्ध कोणत्याही प्रश्नाचे
नागरिकांनी सजग वगैरे राहणं,
मागच्या स्फोटांच्या वेळी मी लिहिलेला माझ्या अनुदिनीवरील लेख
दुवा वाचला. बराच प्रॅक्टिकल
In reply to मागच्या स्फोटांच्या वेळी मी लिहिलेला माझ्या अनुदिनीवरील लेख by क्लिंटन
हल्ले
In reply to दुवा वाचला. बराच प्रॅक्टिकल by नितिन थत्ते
+१ अगदी बरोबर, हेच मनात आले.
In reply to हल्ले by प्रदीप
थत्ते यांचा सिनीसिझम अस्वस्थ करणारा आहे.
In reply to +१ अगदी बरोबर, हेच मनात आले. by चतुरंग
हे थोडं विषयाला सोडुन !!
In reply to थत्ते यांचा सिनीसिझम अस्वस्थ करणारा आहे. by निनाद
+१०००००
In reply to हे थोडं विषयाला सोडुन !! by अर्धवटराव
अगदी.
In reply to हल्ले by प्रदीप
चौथा उपाय
राहुलला पंतप्रधान व
उपाययोजना
बराचसा सहमत + थोडे अधिक
In reply to उपाययोजना by प्रदीप
प्रतिसाद पटला. आणखी एक.
In reply to उपाययोजना by प्रदीप
राज (साहेबांनी) ऊपाय सुचवीला आहे