Skip to main content

क्रिकेट विश्वचषक २०११ फायनल

लेखक प्रशांत यांनी शनिवार, 02/04/2011 15:15 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार , क्रिकेट विश्वचषक २०११ चा अंतिम सामना चालू झाला आहे. आजच्या सामन्याचे धावते वर्णन लिहिण्यासाठी हा धागा काढला आहे

वाचने 58267
प्रतिक्रिया 417

प्रतिक्रिया

In reply to by चतुरंग

एकदा २०० पार केल्या की कॉन्फिडन्स आणखीन वाढेल! सहमत.

भारताचे २०० रण धोणी चे ५० आजच्या धाग्याला ३०० प्रतिक्रिया झाल्या.. आणि ते हि मुरलीच्या ओव्हर मधे इंडिया इंडिया

तुटुन पडली बॅट तरी..... नुसतं लढ म्हणा..... "इंडिया इंडिया"

मुरली च्या ओव्हर मधे १०० ची पार्ट्नरशिप....

In reply to by यशोधरा

विश्वकरंडकाच्या विजयात यशोधरा आणि सखीचा खूप वाटा आहे. वाटेल तेव्हा विकेटा घेतल्या आणि पाहिजे तेव्हा धावांच्या मोठ्या भागीदा-या केल्या. :) -दिलीप बिरुटे

५३ रन्स टू विन फ्रोम ५८ बोल्स

गंभिर गेला.. मुरली चा ओव्हर असता तर... असो.. कमऑन इडिया इडिया इडिया

In reply to by राजेश घासकडवी

फूटवर्क पाहिले तर अतिशय बेजवाबदार फटका मारतांना बाद झाला. गरजच नव्हती तसा ष्ट्रोक घ्यायची. पण आजच्या सामन्यात गंभीरचा वाटा खूप मोठा आहे. -दिलीप बिरुटे

गंभीर लय भारी काम करुन गेला पण. खूप वाईट वाटले :( आता तर खुन्नसमध्ये फक्त ४ आणि ६ मिळूदेत आपल्याला. आमेन.

कोल्हापुरी भाषेत --- एकदाच घुसणार , वर्ल्ड कप उचलणार ..... नाद करायचा नाय ....

नव्या दमाचा युवराज आला :-)

शाब्बास धोणी.....लगे रहो. रन आउट होता होता वाचला.

धोनीचा ६ जय श्रीराम

युवराज जोशात आहे असं दिसतंय.आशा वाढली आहे.तो फ़टकेबाजी करुन लवकर संपवेल. Yuvraj always causes confusion in running bet wickets.

इंडिया जिंकला तर काय काय करणार ते सांगा ...म्ह्ण्जे फक्त नाचणार वग्रै नाही, जसं डॉक्टर सिद्धिविनायकाला जाणार, विकासदादा रजनीकांतच्या सिनेमाला जाणार तसं.. मी उद्या शेपूची भाजी खाणार

In reply to by पुष्करिणी

>>>>मी उद्या शेपूची भाजी खाणार, खूप खा. .:) वाचला बॉ युवी. च्यायला, टेन्शनचंच काम व्हायला लागलं आहे.

मी आत्ताच मॅच संपल्यावर जिंकलो की माझ्या देवीला ५ फुलवातींचा तुपाचा दिवा लावणार! नॉट आउट! हुश्श! गणपती बाप्पा मोरया!

आता लवकर जिंकलो पाहिजे लवकरात लवकर. मलिंगा समोर आहे युवी. -दिलीप बिरुटे

२४ चेंडू २७ धावा. विश्वकरंडकाला साजेसा असा अंतिम सामना होतोय. धोणी आणि युवीच विजयापर्यंत खेळले पाहिजे. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाऊ नये फक्त. -दिलीप बिरुटे