असेच म्हणतो...
ज्युरी पद्धती कशी निकालात निघाली आणि याचे काय काय परिणाम झाले हे जाणून घेण्यास अत्यंत उत्सुक आहे.
लेख वाचत असताना, अगदी हाच प्रश्न मला देखील पडला.
बाकी या वास्तवावर आधारीत विनोद खन्ना ची भुमिका असलेला आणि गुलजारने कथाबद्ध केलेला, अचानक चित्रपट देखील आहे.
पुढचे वाचण्यास उत्सुक!
श्री.जयंत कुलकर्णी यांचे आभार जितके मानावे तितके कमीच आहेत. 'नानावटी खटला' पहिल्या टप्प्यापर्यंत माहित आहेच पण ज्या अधिकारवाणीने श्री.कुलकर्णी लिखाण करीत आहेत ते पाहता एक थ्रिलिंग नॉव्हेल वाचतो आहे की काय असा भास होत आहे.
पुढील भागाची अतिशय उत्सुकतेने वाट पाहात आहे, हे वेगळे सांगत नाही.
इन्द्रा
प्रेम अहुजा हा भारतिय नौदलाविषयीची काही गुप्त माहिती काहींना पुरवत होता असाही एक बातमी त्यावेळी होती. पण त्यात तथ्य असेल असे वाटत नाही.
माहितीपूर्ण रोचक लेख.पुढचा भाग येवू द्यात्(शेवट् माहित आहे तरीही).
त्या काळात आपल्या नौदलाबद्दल राजकारण्यांपेक्षा इंग्लडकडे जास्त माहीती होती. ( त्यांचेच होते ना ते !) कोणाला हेरगिरी करायची बहुदा आवश्यकता नसावी. पण तशी शक्यता नाकारता येत नाही.
जयंतरावांची शैली नेहमीच आवडते. इथे पण ती आवडत आहेच,
थोडक्यात हा खटला माहित आहे पण पुढे वाचायची उत्सुकता निर्माण झालेली आहे.
त्यामुळे पुढचा भाग लवकरच येउद्या
रुस्तमचा प्रोमो जबरदस्तय. अक्शयकुमार त्याच्या कपाळातून उगवलेल्या नाकामुळे अन चेहरेपट्टीमुळे परफेक्ट पारसीबावा दिसतोय. नेवल कमांडरचा लुक त्याच्या राखलेल्या फिटनेसने पेललाय. त्यात रेट्रो स्टैल मिशामुळे अगदी हॉलिवुड हिरोगत देखणा दिसतोय. सिल्व्हिया च्या भुमिकेत बहुतेक भारतीय कॅरेक्टर टाकलेय. इल्याना डिक्रूझ आहे. विक्रम माखिजा चा रोल ला सपोर्टिव्ह त्याची बहिण आणि व्हॅम्प टाइप इशा गुप्ता आहे. इन्वेस्टिगेशन ऑफिसर बहुतेक पवन मल्होत्रा आहे. उषामावशी नाडकर्णी डोयलॉगबाजी जोरात. ह्या चित्रपटात बहुतेक देशप्रेमाची अन स्पायगिरीची झालर जोडलेली दिसतेय.
आल्यावर आवर्जुन पाहणारच.
नानावटी खटल्याचे सूत्र जर रूस्तमचे असेल तर चित्रपट चालणार नाही. कारण लग्न झाल्यावर बायकोचे संबंध बाहेर जुळणे हे भारतीय थीम मधे बसत नाही. 'अचानक' या चित्रपटात ते पुसटसे आले होते. अचानक किती यशस्वी झाला हे आता आठवत नाही पण त्याचे टेकिंग मस्त होते. ही खुन केस सस्पेन्स ची नाहीच आहे त्यात देशप्रेम वगैरे मिसळ केली तर कथेचे खोबरे होईल. पाहू या काय होते ते !
प्रतिक्रिया
उत्तम
+१
लेखनशैली आवडली. लेखनाचा वेगही
ये इश्क इश्क...!!
असेच म्हणतो !!
सुरेख लेख
छान
+१
मस्त....
वाचतो आहे
पुढे वाचण्यास उत्सुक!
अहुजा
त्या काळात आपल्या नौदलाबद्दल
छान...
या घटनेबद्दल काहीही
पुढील भागांच्या प्रतिक्षेत
पुर्ण माहिती
शेखरजी पुढे लिहू का नको मग ?
लिहा
परवानगीसाठी आभार !
धन्यवाद
=))
छान आहे. वाचतो आहे. लवकर टाका
मस्त लिहिताय. गोष्टी
व्वा
जयंतरावांची शैली नेहमीच
सहमत
+१ असेच म्हणतो.
संपादक महाशय, या भागावर या
या घटनाक्रमावर अक्षय कुमारचा
रुस्तमचा प्रोमो जबरदस्तय.
मूळ हे कथेचे सूत्र असेल तर .....
dahleej madhe pan ale hote
पिक्चर सुरेख होता...
प्रंरसंग रंजक आहे पण
दुसरा भाग त्यांनी आधीच लिहिला आहे.
अप्रतिम लिहिता तुम्ही