शेवट होता होता श्वासोच्छवासाची गती दुप्पट झाली होती.
रामदास सर !! आपल्या लेखणाला आमचा सलाम !!
टार्या, लेका.
आज पहिल्यांदा तू जवळ जवळ माझ्या मनात जे विचार आले होते तेच प्रतिसादामध्ये लिहले आहेस.
१००% सहमत.
सलाम रामदास सेठ... सलाम !
जबरदस्त लेखन.
*****
मराठी माणसावर मराठी माणसाकडूनच महाजालावर जोपर्यंत अन्याय होत आहे तो पर्यंत मी चचणार नाही
शेवट होता होता श्वासोच्छवासाची गती दुप्पट झाली होती.
रामदास सर !! आपल्या लेखणाला आमचा सलाम !!
टार्या, लेका.
आज पहिल्यांदा तू जवळ जवळ माझ्या मनात जे विचार आले होते तेच प्रतिसादामध्ये लिहले आहेस.
राजे लेका आज पहिल्यांदा तू जवळ जवळ माझ्या मनात जे विचार आले होते तेच प्रतिसादामध्ये लिहले आहेस
मस्त गुलाबी थंडीत आठवणींची दुलई पांघरून घ्या .
रामदास काका...१ नंबर.....
मस्तच लिहिलय...जबहरा......
--प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
क्या बात है!!
अगदी गदिमांची कथा वाचतो आहे असे वाटून गेले. सुंदर लिहीलेत. शेवटचे वाक्य तर लाजवाब... दोन क्षण तसाच सुन्न बसून होतो. खुपच सुंदर.
- नाटक्या
तुम्ही शब्दांचे कुबेर आहात!
काय वातावरण निर्मिती? काय व्यक्तिरेखेचे बाज? काय प्रसंग उलगडायची हातोटी? छ्या....सहन होत नाही हो तुमचं लिखाण, पण वाचल्याशिवाय रहावतही नाही हवेहवेसे वाटणारे डंख जणू!!
(शब्दांना पारखा)चतुरंग
शब्द अपुरे आहेत प्रतिसाद द्यायला. अप्रतिम कथा.
शेवट फारच परिणामकारक झालाय. प्रसंग डोळ्यासमोर उभा रहात होता. बायजाबद्द्ल खूप करूणा वाटली.
धन्यवाद...इतकी सुंदर कथा आपल्या पोतडीतून बाहेर काढून वाचकांसमोर ठेवल्याबद्द्ल.
कथा वाचुन काय क्लेष झाले कसे सांगु ..
सध्या कथेचा प्रभाव एवढा आहे की कथालेखकाचे कौतुक करायला शब्द नाहीत !
आणी खरं आहे मालक .. बाप्पाची कहाणी संपली नाहीच .. किंबहुना ती अश्या अनेक चिरंतन चालणर्या कहाण्यांपैकी एक असावी ..
-
आनंदयात्री
असेच म्हणतो...
जबरदस्त कथा
निखिल
================================
रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!
रामदास..
पुन्हा तेच वाक्य वापरतोय पण तुमची नक्की रेंज काय काय लिहायची आहे?
शेवटाकडे तर कथेने अशक्य वेग घेतला आणि खिळवून ठेवलं.
>> (पण बाप्पाची कहाणी इथे संपली नाही.)
म्हणजे पुन्हा लटकंती आलीच की आमची !
निव्वळ अशक्य..अजुन कथेची झिंग ऊतरत नाही... कथेची मांडणी \ वेग कल्पनातीत @) @) @) @) @) @)
बाप्पाची कहाणी संपली नाही! संपणार नाही!!
बाप्पा त्याच्या मस्तीत जगतो आणि मरतो, त्याच्या कहाणीचा अंत म्हणजे त्याचा शेवटच बाकी काही असु शकत नाही..
आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..
रामदास यांच्या लेखनाचे आता कौतुक ते काय करावे.
असो इतर कथांच्या मानाने फारच टिपीकल, जुनाट वाटली म्हणुन बहुतेक तितकी भावली नाही. बाप्पाची कहाणी नाही आली तरी चालेल :-)
नेक्स्ट?? :-)
बाप्पा भटाच्या मनाला मूल न होण्याचा न्यूनगंडातून बसलेली निरगाठ छान उकलून दाखवली आहे.
दुसर्या बावीलाही न लागणार्या पाण्याची सांकेतिकता समर्पक.
कथा ताकदवान आहे हे वेगळे सां. न. ल.
अवांतर :
रावसाहेबी भाषेत ('लेडी सिटारिस्ट') सांगायचं तर -
त्या हिरविनच्या बापाला मारू बिरू नका हो. पाआआआप!
- तसं बायजाबद्दल वाटलं.
"बाव पाण्यानी पूर्ण भरली होती.एका सवाष्णीची पूर्णाहूती घेउन विजेच्या लोळानी झरे मोकळे केले होते."रामदासजी खरच संगतो ट्चकन पाणी आलं.
आश्या काही व्यक्तीरेखा लाहनपणी गावी (मिरज) पाहीलेल्या होत्या त्यांची आठवण झाली.
बराच काळ HANGOVER राहील.
वरील सर्व प्रतीसादांशी सहमत सहज रावांचा सोडुन
==========================================
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/
जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
आपल्या लेखनाची रेंज अवाक करणारी आहे. मानवी स्वभावाचे कंगोरे, त्यांच्या आपापसातील व्यवहारांच्या खाचाखोचांसह आपण आपल्या लेखनातून उभे करता. आणि हे सगळे अनेकविध स्थळकाळांच्या संदर्भात घडतांना तुम्ही दर्शवलेले आहेत-- जनरल हॉस्पिटल, वेड्यांचे हॉस्पिटल, जेल, वकिलांची ऑफिसे, 'धंदे चालवणारी हॉटेले'.. अशा नाना स्थळांच्या पाश्वभूमिवर आपले लेखन घडते. आणि आता गावच्या खोताचे विश्व आमच्या समोर साकारलेत! मोजकेच पण अगदी नेमके शब्द, बरीचशी संवादातूनच घडत जाणारी कथा, कसलाच फापटपसारा नाही. तुटक, स्टॅकॅटो वाक्ये तर खास पानवलकरांची आठवण करून देतात.
पी. सी., जे. सी. पासून सुरू झालेले आतापर्यंतचे बरेच प्रयत्न 'कथा' नव्हते, ही मी तरी वाचलेली आपली ही पहिलीच 'कथा 'आहे. काहीतरी बरेचसे चमकदार दाखवून, पाणी उन्हात झळाळत धुळीत पडून नाहीसे व्हावे, तसे हिचे झालेले नाही. तिला निश्चीत शेवट आहे, आणि तो केवळ विस्मीत करणारा आहे. बाप्पाचे एक बीज दूर कोठेतरी अनौरस वाढणार आहे, त्याचा त्याने नुकताच पैशाच्या जोरावर बंदोबस्त केलाय. आणि त्याचे औरस बीज त्याच्या हक्काच्या बायकोबरोबरच त्याच्या समोर निसर्गाने नष्ट केलेले आहे. त्या घटनेत, म्हटले तर त्याचा हात आहेच. आणि अशातच बावीला पाणी आले आहे! बाप्पाला ते पाणी आता कायमचे डागण्या देणार! माणसाची लंपट हाव व तिला अनुसरून त्याची धडपड, तरीही गणिते जमत नाहीत म्हणून त्याने केलेली आदळआपट, आणि शेवटी निसर्गाने अनेक परिमाणांनी त्याच्यावर केलेली मात!
एक अप्रतिम कथा लिहील्याबद्दल अभिनंदन.
छान कथा. पटापट पुढचे भाग टाका बरे.
खोती, सावकारी,मिराशी अशा जुन्या पिढीतल्या लोकांकडून ऐकलेल्या गोष्टी आठवल्या.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984
प्रतिक्रिया
अप्रतिम
अप्रतिम.....
जबरदस्त
शेवट होता
शेवट होता
शेवट होता
क्लास्स
रामदास
रामदास
जबरदस्त
रामदास शेठ!!
अप्रतिम!
क आणी ड आणी
काय बोलू शेठ?
+१ असेच
+१
काय
एक दाहक
शब्द अपुरे
क्लेष
+१
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
+२
अप्रतिम
+१
खासच !
कहाण्यांच पुस्तक कधी प्रकाशित करताय रामदास काका?
प्रतिक्रिया? छे!!!
!
ठीक
कमालीची कथा!!!
बरोबर
अप्रतीम
वातावरणनि
अप्रतिम!!
सही
छान
निरगाठ
केवळ अप्रतिम....
अप्रतीम
जबरदस्त
ट्चकन
जबरदस्त
पर्वणी....
शब्द
! _/\_
चित्त खिळवून
अवाक
तुमच्या
सुंदर
छान कथा.