ताज्या घडामोडी एप्रिल २०२५ (भाग २)
आधीच्या भागात ३०० पेक्षा जास्त प्रतिसाद झाल्याने नवा भाग काढत आहे.
भारताचे राष्ट्रपतीपद दोनदा थोडक्यात हुकलेले अभिजीत बिचुकले यांनी आपली केशभूषा बदलली आहे. नव्या केशभूषेत ते असे दिसत आहेत-
https://marathi.indiatimes.com/lifestyle-news/yuva-katta/abhijeet-bichukale-new-hair-style-iconic-hairstyle-best-hairstyle-for-men/articleshow/120306806.cms
वर्गीकरण
प्रतिक्रिया
सरकार जनतेला गंडवत आहे का ?
इथे समस्या काश्मीरची नाही,
सहमत आहे! परदेशात असे काही
"कीव" वाटण्याजोगा प्रतिसाद.....
काहीतरी काय. इतके अभ्यासपूर्ण
त्याचेच तर वाईट वाटत आहे....
बौद्धिक वाटचालीसाठी थोडी तरी
ते पण आहेच म्हणा.....
+१
https://www.france24.com/en
मुंबईत २००६ मध्ये अनेक
त्यांना आपले म्हणा.....
काय म्हणता ? म्हणजे मनमोहन सिंग स्वतः असे म्हणाले ?
९ डिसेंबर २००६ या सोनिया
They must have the first claim on resources.Manmohan Sing's complete speechधन्यवाद दुव्यासाठी
थोडी शंका होती की एक सर्व
तुम्ही दिलेला खुलासा वाचला पण त्यात
It will be seen from the
सरकारची पहलगामची चूक जिव्हारी
सरकारची पहलगामची चूक जिव्हारी लागल्याने मागील सरकारची जी कधी सिद्ध झाली नाही ती प्रकरणे उकरून काढून विषयांतर करायचा प्रयत्न चालू आहे.अगदी अगदी! आधी तर सरकार विरुद्ध बोलूच नका म्हणून दमदाट्याही करत होते इथेच!आता कोळसा प्रकरणं ही खरे वाटू
आता कोळसा प्रकरणं ही खरे वाटू लागले आहे. काँग्रेसच्या लोकमतच्या दर्डा ना माझ्या माहितीप्रमाणे हे कोर्टाने दोषी ठरवले आहे आणि यातच बहुधा मनमोहनसिंग एक आरोपी आहेत.मनमोहन सिंगांचे आरोपत्रात नाव आहे. सर्वोच्च न्यायालयाने खिरापतीसारख्या स्वस्तात वाटलेल्या कोळसा खाणींचे वाटप रद्द करून नव्याने लिलाव करायला लावला. वाटप करण्याच्या काळात सिंग कोळसामंत्री असल्याने सर्व घोटाळ्यासाठी तेच उत्तरदायी होते. २५ मे २०१४ या दिवशी पायउतार होण्यापूर्वी कोळसा खाणी वाटपाच्या सर्व नोंदी असलेल्या धारिणी लंपास करण्यात आल्या जेणेकरून नवीन सरकारला पुरावे मिळू नयेत. न्यायालयात आरोपपत्र दाखल केल्यानंतर मनमोहन सिंगांनी राणा भीमदेवी थाटात गर्जना केली होती की मी न्यायालयातच माझे निर्दोषित्व सिद्ध करेन. प्रत्यक्षात दुसऱ्या न्यायालयात जाऊन सुनावणी स्थगितीसाठी अर्ज दिला. घोटाळ्यात प्रत्यक्ष सहभाग असल्याशिवाय हे झाले नसते. असो. ते आता नाहीत, खाणीवाटप रद्द करून लिलावाद्वारे सरकारला भरपूर पैसे मिळताहेत. पण आरोपपत्रात नाव कायम आहे. खरंच निर्दोष असते तर अमिताभ बच्चन (बोफोर्स प्रकरण) किंवा लालकृष्ण अडवाणींसारखे (जैन हवाला वासरी प्रकरण) न्यायालयात खटला लढून स्वत:ला निर्दोष सिद्ध केले असते.अतिशय पक्षपाती माणूस होता. हे
उगी उगी
सामना नामक टॉयलेट पेपर वाचून
ते पण आहेच म्हणा.....
त्याच सामनाकारांच्या पाया
मनोरंजक प्रतिसाद....
याच्यामुळे कागलकरची उणीव
कागलकरांचा अभ्यास प्रचंड होता
कागलकरचा अभ्यास अबाएवढाच सखोल
आणि लोचटपणा देखील....
दहशदवाद्यांना फक्त
+१ भाजपेयींमुळे देशभक्त
मुस्लिमांनी उद्या
मुस्लिमांनी उद्या दहशतवाद्यांना सहानुभूती दाखवली तर . . .दाखवली तर? मग इतकी दशके मूळ मुस्लिमांचे व हिंदू नाव असलेल्या मुस्लिमांचे काय सुरू आहे?हिंदू नाव असलेल्या
रेवड्या मिळाल्याने अभिनंदन!
पार्टी सौगात ए रेवडी
ज्याला रेवड्या मिळाल्या
जबरजस्त!
कीव वाटण्याजोगा प्रतिसाद....
प्रतिसाद
तुमचे म्हणणे पटत होते....
ह्यांच्या पेक्षा पण जास्त
ह्यांच्या पेक्षा पण जास्त हेकट मानसिक रोगी बघितले आहेत...उदाहरणार्थ कागलकर. माबोवर तर असल्या़ची रेलचेल आहे.बऱ्याच दिवसानी कागलकरांची
माबो ...
आजच्या सर्वपक्षीय बैठकीत
योग्य केले, दुर्लक्ष करून
ते म्हणे कुठल्यातरी दुर्गम
कदाचित...
उठा सहकुटुंब लंडनमध्ये थंड
तसेही असेल म्हणा....