ताज्या घडामोडी - जून २०२२ (भाग २)
आधीच्या भागात २५० प्रतिसाद झाल्याने नवा भाग काढत आहे. आधीच्या भागातील चर्चेसंदर्भात प्रतिसाद द्यायचा असल्यास त्या भागात आणि नवीन काही लिहायचे असल्यास या भागात लिहावे ही विनंती.
लोकप्रिय व्यक्तीमत्व अभिजीत बिचुकले यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उडी घ्यायचे ठरविले आहे. विविध राज्यातील १०० आमदारांचा पाठिंबा मिळविण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. आपल्याला राज्यघटना आणि कायदा याची चांगली जाण असून आपण राष्ट्रपती व्हायला योग्य आहोत असा त्यांचा दावा आहे. आपली राष्ट्रपती व्हायची इच्छा आहे हे त्यांनी मागच्या वेळेस मोदींना सांगितले होते पण आयत्या वेळेस मोदींनी रामनाथ कोविंदांचे नाव पुढे आणल्याने त्यांच्या हातातोंडाशी आलेला घास गेला असे दिसते. असो. अभिजीत बिचुकलेंना हार्दिक शुभेच्छा. २५ जुलै रोजी नवे राष्ट्रपती म्हणून ते शपथ घेताना दिसतील का? आणखी एक मराठी व्यक्ती राष्ट्रपती झाल्यास त्याचा आपल्या सगळ्यांनाच आनंद व्हायला हवा :)


वर्गीकरण
प्रतिक्रिया
एक तर या सरकारची स्थापनाच
एक तर या सरकारची स्थापनाच मुळात लोकांनी दिलेल्या जनादेशाला पायदळी तुडवून झाली आहे.काहीही. ह्या सरकारची स्थापना लोकशाही मार्गाने झालीय म्हणून कोर्टात जाऊनही भाजपेयी तोंडावर पडले. जनादेश पायदळी तूडवून कर्नाटक ना मध्य प्रदेशातील भाजप सरकार स्थापन झालेय.सर्वात नावडत्या मुख्यमंत्र्यांच्या यादीत केजरीवालांना दुसर्या नंबरला ढकलले.केजरीवाल हे अत्यंत स्वच्छ प्रतिमेचे तसेच विकासकामांमूळे दिल्लीतील अतिशय लोकप्रिय नेते आहेत. ह्याच लोकप्रियतेच्या बळावर त्यांनी पंजाब राज्यही जिंकले.महाभकास आघाडीने महाराष्ट्रात कसा स्वर्ग आणला आहे असे चित्र उभे करण्यात हे लोक यशस्वी झाले.महाराष्ट्रात ऊध्दव ठाकरेंची लोकप्रियता प्रामाणीकपणे सरकार चालवल्यामूळे वाढलीय. बाकी नेहमीचीच टिका आहें. कोरोना काळात ठाकरेंना ऊत्तम काम केलेय. मागच्या पर्वात तर सांगली कोल्हापूरातील पुरात लोकांना वेळीच मदत मिळाली नाही तेयामुळे तेथील भाजप नेत्याना कोथरूडात यावे लागले. ह्यावरून फडणवीस सरकार किती कार्यक्षम होते हे महाराष्ट्र जाणून आहे. आणी ठाकरेंचा महाराष्ट्र त्रृणी (किपॅड मूळे मूळ शब्द टाईपता येत नाहीये) राहील ज्यांनी हे मागील काळे पर्व संपवले.महाराष्ट्रात ऊध्दव ठाकरेंची
महाराष्ट्रात ऊध्दव ठाकरेंची लोकप्रियता प्रामाणीकपणे सरकार चालवल्यामूळे वाढलीय.खिक्ककोरोना काळात ठाकरेंना ऊत्तम काम केलेय.डबल खिक्कआणी ठाकरेंचा महाराष्ट्र त्रृणी (किपॅड मूळे मूळ शब्द टाईपता येत नाहीये) राहील ज्यांनी हे मागील काळे पर्व संपवले.ट्रिपल खिक्कमागच्या पर्वात तर सांगली
मागच्या पर्वात तर सांगली कोल्हापूरातील पुरात लोकांना वेळीच मदत मिळाली नाही तेयामुळे तेथील भाजप नेत्याना कोथरूडात यावे लागले.ह्यावर मात्र तूम्ही खिक्क, खुरक्क, खाक्क, फार्रर, फूर्र काहीही केलं नाही. :)आधीच्या तुफान विनोदी
पूर्ण सहमत
महाराष्ट्रात खूप मोठ्या
मुक्काम
राज्यसभा व विधानपरिषद
ठिक आहे
विधान परिषद निवडणुकीत जे घडले
विधान परिषद निवडणुकीत जे घडले त्या मुळे bjp समर्थक लोकांनी mipa चा मासळी बाजार करू नये.षटकार. एखादं राज्य जिकल्यासारखी बोंबाबोंब चाललीय.सरकार काही पडणार नाही. आणि निवडणूक झाली तरी bjp सरकार मध्ये महाराष्ट्रात येणार नाही.हे तर महाराष्ट्रातला बच्चाबच्चा जाणतो.सकाळी पाच वाजता
देवेंद्र फडणवीस ह्यांनी आज
देवेंद्र फडणवीस ह्यांनी आज पासून रोज सकाळी ४ वाजता उठले पाहिजे.कधी ही चार तास मुख्यमंत्री होण्याची संधी येवू शकते. बाशिंग बांधून तयार राहावे फक्त नवरा कोण हे अजून आयटी सेल नी फिक्स केले नाही.सर ईतकाही घाण अपमान नका करत जाऊ. :)आता दुपारच्या बातम्या 'राजकीय भूकंप'
विचाराने परिपक्व भारतीय कधी होणार
विचाराने परिपक्व भारतीय कधी होणार
सरकार डळमळीत होण्यामागे कारण
लोक असे पण मतदान करत नाहीत
ते
मला वाटतंय की काकांना
राजकारण गेले चुलीत
हेच काका पूर्वी सांगायचे की
सध्याच्या घडामोडी पाहाता,
सध्याच्या घडामोडी पाहाता,
सेना व कॉंग्रेस या दोन पक्षात
२०१९ मधे भाजपा असाच उतावळा
राष्ट्रपती राजवट उठविण्यासाठी
शिवसेना फुटू शकते
सेना भूतकाळात अनेकदा फुटली
"भाजपात जाण्याऐवजी किंव्हा
हम्म
एकनाथ शिंदेनी बंड केल्यानंतर
पाकिटा
घेताहेत माघार!!
बहुदा
ठाण्याचं कल्याण होणे आता दूर नाही.
हा हा हा
शिवसेनेने भाजपाशी युती करावी
शिवसेनेने भाजपाशी युती करावी अशी त्यांची मागणी आहेअशी काहीबाही मागणी त्यांनी केलेली नाही. तुम्हाला कुठून कळलं माई?हम्म
ही नवीन बातमी पाहा
अजित पवारांना पुढे करुन
भाजपाच्या बोकांडी अजुन एक
उठांनी ही संधी सोडू नये ...
मैदान विसरा आता. घरात बसून
आंध्र
ठाकरे जर राजकारणातून हद्दपार
ठाकरे जर राजकारणातून हद्दपार झाले तर ती एक खूप चांगली घटना असेल. फक्त फडणवीस, गडकरी आणि चंद्रकांत पाटील यांना शिवसेनेचे प्रेमाचे भरते येऊन परत एकदा शिवसेनेपुढे शेपूट हलवत जायची अवदसा त्यांना आठवू नये हे नक्कीच.अगदी हेच म्हणतो. थोडीशी भर टाकून सांगतो की भाजपने सेनेप्रमाणे राष्ट्रवादीबरोबर सुद्धा जाऊ नये.भाजपने सेनेप्रमाणे
भाजपने सेनेप्रमाणे राष्ट्रवादीबरोबर सुद्धा जाऊ नये.सत्तेसाठी मेहबूबा बरोबर जानारे राष्ट्रवादी सोबत गेल्यावर प्राॅब्लेम काय?अज्ञानी प्रतिसादामुळे खिक्क
निवडणुकी अगोदर आणि नंतर
भाजपाची अधोगती
हो पण सेना आमदार स्वतःहुन