हातात फक्त आठ वर्षे!
भारतीय वृत्तमाध्यमांत पर्यावरणविषयक बातम्या वा चर्चा या खरेतर फक्त हवामान व पर्जन्य याबद्द्लच मर्यादित आहेत.
पावसाचा अंदाज, पावसाचे वृत्त, पूर , भूस्खलन, चक्रीवादळे ईत्यादी बद्दलच्या संक्षिप्त बातम्या इतकंच काय ते पर्यावरणाला मिळणारं फूटेज.
पण सध्याची परिस्थिती पाहता पर्यावरण हा अतिशय महत्वाचा व गंभीर आणि प्राधान्याने ज्यावर विचार व कृती करायला हवी असा विषय बनला आहे. ग्लोबल वॉर्मिंग, कार्बन उत्सर्जन, भूजलाची घटती पातळी, वाढते जल व वायू प्रदूषण, प्लॅस्टीक व इतर कचर्याच्या समस्या, घटते जैववैविध्य , वाढते पूर, चक्रीवादळे असे अनेक उपविषय पर्यावरणात सामाविष्ट आहेत. त्यातही ग्लोबल वॉर्मिंग हा नावाप्रमाणेच सर्वात हॉट विषय असावा. आजच ओझोन प्रदूषणाविषयीचा एक धागा मिपावर आलाय.
आपण (सन्माननीय अपवाद वगळता) जरी बहुधा या विषयातले तज्ञ नसलो तरी पर्यावरणाबद्दल जागरुकता असणंही चर्चा करण्याकरिता पुरेस आहे. चर्चा करत हळूहळू आपल्या ज्ञानात भर पडत राहील.
पर्यावरणाचा विषय आला की संबंधित सरकारी धोरण हा महत्वाचा पैलू असणारच. पण तरी राजकारण्यांबद्दलची टिप्पणी (अगदीच आवश्यक असल्याखेरीज) टाळून चर्चा झाल्यास बरे.
पुढचे आठ वर्षे हा धागा जिवंत रहावा ही अपेक्षा !!
चर्चेच्या सुरुवातीला "हातात फक्त आठ वर्षे" या लोकसत्तातील लेखाचा दुवा देत आहे.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
हातात फक्त आठ वर्षे या लेखातील काही मुद्दे
माझे योगदान
सुधारणा
प्रदूषणाच्या बाबतीत
त्यामागे जयन्ति नटराजन यान्चे
आपण अनुभवलेले पर्यावरण बदल
माझेही आतापर्यंतचे आख्खे
धन्यवाद
पण तुम्हला चिंचवड टेल्कोच
पण तुम्हला चिंचवड टेल्कोच म्हणायचं आहे की पिंपरी टेल्कोच्या समोरील सुमंतसागर तळं आणि परिसर ?चिंचवड टेल्कोच, मोरे प्रेक्षागृहाच्या समोरचं.पर्यावरण वगैरे फार लांबच्या
मार्क साहेब, तुमचे म्हणणे खरे
थोडक्यात काय तर सामान्य
झंड ची व्याख्या तुम्ही
निरुपयोगी प्रतिसाद
कोमी
त्यामुळे - जिंदगी राहिली नाही
असं काही नाही .
असं काही नाही , तुम्ही ह्या
> अवांतर : विनापत्य राहण्याचा
परीस्थीतीत बदल फक्त सरकारच करू शकते.
कपडे धुणे या साध्या क्रिये
धन्यवाद
आशावादी रहा
मी काय करतो -
वाह छान
पण घरात कुणी नसतानाही वातानुकूलन यंत्र चालू ठेवता का ?
हे अधिक फायदेशिर असते म्हणुन
स्तुत्य _/\_
आता
छान
निनाद यांचा प्रतिसाद
तर्क वादी
तर्क वादी
तर्क वादी
निनाद यांचा प्रतिसाद
तर्क वादी
कसला उडता बाण ?
सही!
प्रकृतीत
> विनाशकारी जागतिक
"तापमान वाढ" हा बागुलबुवा
बदल हा वातावरणात नेहमीच होत
म्हणजे तापमानवाढ होत आहे हे
> पण पर्यावरण्वाद्यांनी युद्ध
बदल हा वातावरणात नेहमीच होत
मानवी हस्तक्षेपाने पर्यावरणात
नदीजोड प्रकल्प हे पण हवामान
अरल समुद्राचे उदाहरण बघा.
पृथ्वीवर मागील ४२० कोटी
हेच