तीन दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत एक विनंती केली की वेगवेगळ्या राज्यांमधल्या असमान मातृभाषा असणार्या लोकांनी एकमेकांशी संवाद साधताना इंग्रजीऐवजी हिंदी भाषा वापरावी.
https://www.google.com/amp/s/indianexpress.com/article/india/people-dif…
या अनावश्यक विनंतीला अहिंदी राज्यांमधे साहजिकच विरोध होतो आहे. विशेषत: दक्षिणेकडच्या राज्यांमधे.
आता ज्या लोकांची मातृभाषा हिंदीच आहे त्यांना या विनंतीबद्दल काहीच आक्षेप नसणारेय.उलट त्यांचा आयता फायदाच होईल.
आता प्रश्न असे आहेत.
१. दोन राज्यांमधील असमान भाषिकांनी कोणत्या भाषेत एकमेकांशी बोलावं अशी विनंती गृहमंत्री का करत आहेत? लोकांनी कोणत्या भाषेत बोललं पाहिजे हे गृहखात्याच्या अखत्यारीत येतं का?
२. या विनंतीला दक्षिणेकडच्या राज्यातले लोक सकारात्मक प्रतिसाद देतील असा भ्रम गृहमंत्र्यांना का झाला असावा? की ही विनंती हिंदीतून बोलू शकणार्या अहिंदी राज्यांतल्या लोकांसाठीच आहे? अशी विनंती केल्यावर ज्यांना हिंदी येत नाही ते लगेच हिंदी शिकून घेतील हा भ्रम गृहमंत्र्यांना का झाला असावा?
३. या विनंतीमागे कारण काय असावं? हिंदी पट्ट्यातल्या लोकांची सोय व्हावी? कारण हिंदी पट्ट्यातले लोक "हम तो पापी पेट के लिए आए हैं भाई" हे रडव्या चेहर्यानं सांगून अहिंदी भाषिकांना 'आमची सोय बघा' असंच सांगू पाहतात. हिंदीभाषिक अहिंदी राज्यातल्या भाषा शिकायला राजी नसतात. पण अहिंदी भाषिकांनी मात्र हिंदी शिकावी ही अपेक्षा बाळगतात. हे हिंदी पट्ट्यातले लोक हिंदीतर भाषा शिकणार कधी?
४. समजा दक्षिणभारतीय राज्यांनी किंवा ईशान्येकडच्या राज्यांनी एकत्र येऊन त्यांची एकच सामायिक बोलीभाषा निर्माण करुन हिंदीला कडवे आव्हान निर्माण केले तर? मग काय करतील अमित शहा?
५. इंग्रजीला अमित शाह यांचा विरोध का? इंग्रजी ही ज्ञानभाषा आहे. कमालीची ताकदवान भाषा आहे.आंतरराष्ट्रीय भाषा आहे. उपयोगाची भाषा आहे. असं असताना ती न वापरता हिंदी का वापरायची?
वर्गीकरण
वाचने
108679
प्रतिक्रिया
510
मिसळपाव
प्रतिक्रिया
मारवाडी बोलून
In reply to +१ by अमरेंद्र बाहुबली
Sunil Kachure
In reply to मारवाडी बोलून by sunil kachure
वैयक्तिक माझं मत सोडा मराठी नेत्यांचं याबाबत काय मत आहे?
In reply to +१ by अमरेंद्र बाहुबली
महामूर्खपणाचा कळस आहे हा
In reply to अमित शाह by sunil kachure
तीन दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत एक विनंती केली की वेगवेगळ्या राज्यांमधल्या असमान मातृभाषा असणार्या लोकांनी एकमेकांशी संवाद साधताना इंग्रजीऐवजी हिंदी भाषा वापरावी.असे धागाकर्त्याने लिहिले आहे ते वाचायची तसदी घेतली की नाही भौ? घेतली असती तर इतका फालतू प्रतिसाद लिहिला च नसता तुम्हीत्यांना खरेच हिंदू विषयी इतके प्रेम आहे. त्यांनी गुजरात ची गुजराती ही राज्य भाषा बदलून ती हिंदी करून दाखवावी. गुजराती लोक कसे react होतील त्याचा नमुना बघायला मिळेल.हिंदीला विरोध असल्यामुळेच
In reply to म्हणजे देश पातळीवर दखल घेतली by चेतन सुभाष गुगळे
हिंदीला विरोध असल्यामुळेच दक्षिण भारतीय नेते देशपातळीवर पोचू शकत नाहीत. नरसिंह राव (पाच वर्षे) आणि देवेगौडा (दीड वर्षे) हे अपवाद वगळता पंतप्रधान पद दक्षिण भारतीय नेत्यांना मिळाले नाही.हिंदी विरोधाचा अजिबात संबंध नाही. नरसिंहराव व देवेगौडा हे राष्ट्रीय पक्षात असल्याने पंतप्रधान होऊ शकले. इतर वजनदार दक्षिण भारतीय नेते स्थानिक प्रादेशिक पक्षात असल्याने ते पंतप्रधान होऊ शकले नाही. देवेगौडांना हिंदी येत नसूनही ते पंतप्रधान झाले होते आणि त्यांनी बाळ ठाकरे व पवारांसोबत साटंलोटं करण्याचा प्रयत्न केल्यामुळेच सीताराम केसरींनी त्यांना जायला लावले. ते जाण्यामागे हिंदीविरोध किंवा हिंदी न येणे हे कारण नव्हते.म्हणजे हिंदी विरोध = स्वतःचेच नुकसान असे हे समीकरण आहे.भ्रम आहे.महाराष्ट्रातील शरद पवार, देवेंद्र फडणवीस व उद्धव ठाकरे ह्या तीन पक्षांच्या नेत्यांना पंतप्रधानपदाची आस असल्याने या पक्षांचा कोणताही मोठा नेता हिंदीविरोधात दिसत नाही.आपण कधीही पंतप्रधान होऊ शकणार नाही हे पवार व ठाकरे ओळखून आहेत. महाराष्ट्रातील हिंदीभाषिक मतांसाठी हे हिंदीला विरोध करीत नाहीत.सोनियाजी इथे येऊन हिंदीत भाषणे करतात त्याऐवजी त्यांनी ती इंग्रजीत केली तर काँग्रेसच्या निवडून येणार्या लोकप्रतिनिधींची संख्या अजुनच झपाट्याने कमी होईल.असं काही होणार नाही. हिंदी भाषण वाचून दाखविण्याऐवजी त्यांनी मराठीतले भाषण वाचले तर थोडीफार मते वाढू शकतील.आठवले देखील केंद्रीय मंत्री असल्याने हिंदीत मुलाखती देत असतात, कविता देखील करतात. त्यांच्या इंग्रजी कविता मी कधी ऐकल्या नाहीतआठवलेंना इंग्लिश येत नसणार. ते कविता वगैरे करीत नाहीत. ट ला ट, फ ला फ जोडून काहीतरी आचरटपणा करतात.एकमेव पक्ष मनसे हाच महाराष्ट्रात हिंदी विरोध करण्याची शक्यता होती. राज ठाकरेंच्या हनुमान चालिसा पठण घोषणेमुळे तीदेखील विरुन गेलीययात काहीच आश्चर्य नाही. मनसे मराठीवादी पक्ष होता/आहे यावर मी कधीही विश्वास ठेवला नव्हता. सातत्याने भूमिका बदलून व कोलांट्या उड्या मारून राज ठाकरेंनी आपली विश्वासार्हता शून्य करून ठेवली आहे. भाऊ तोरसेकरांना मनसेविषयी कितीही साक्षात्कार होत असले व या पक्षाविषयी कितीही आशा वाटत असली तरी हा पक्ष संपलेला आहे सर्वांना माहिती आहे.भाऊ तोरसेकरांना मनसेविषयी
In reply to हिंदीला विरोध असल्यामुळेच by श्रीगुरुजी
भाऊ तोरसेकरांना मनसेविषयी कितीही साक्षात्कार होत असले व या पक्षाविषयी कितीही आशा वाटत असली तरी हा पक्ष संपलेला आहे सर्वांना माहिती आहे.भाऊ तोसरेकर हे नाव दिसले की मन हळवे होते, म्हणजे अनेक स्तंभ, तुनळी विडीओ बनवूनही पद्मश्री कुणाला दिला भाजपने तर कंगनाला. प्रामाणीक कार्यकरनार्यांवर भाजप पक्ष नेहमी अन्याय करत आलाय. भाजपसाठी फक्त एक स्टेटमेंट देऊनही कंगना पद्मश्री पटकावते ना कितीतरू तुनळी चित्रफीता तयार करूनही भाऊंना काहीच नाही. अधून मधून देश, देशातूल नागरीकानाही भाजप पक्ष पद्मश्री देतो ह्याबदल्यात देशाने त्यांचे नी माननीय नकेंद्र मोदीजींचे ऊपकार मानायला हवेत.भाऊ तोरसेकरांना कशाला मिळणार
In reply to भाऊ तोरसेकरांना मनसेविषयी by अमरेंद्र बाहुबली
सैफ अली खान सारख्यांना
In reply to भाऊ तोरसेकरांना कशाला मिळणार by कॉमी
पद्मश्री चे कौतुक कशासाठी
In reply to सैफ अली खान सारख्यांना by चेतन सुभाष गुगळे
सैफ अली खान सारख्यांना
In reply to सैफ अली खान सारख्यांना by चेतन सुभाष गुगळे
सैफ अली खान सारख्यांना पद्मश्री मिळते तर चार वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळविणार्या कंगनाला पद्मश्री मिळण्यात आश्चर्य ते काय?पण भाजपसाठी राहलं कोण जास्त? कंगना की भाऊ?? बाकी कोरोनात अणेक लोकानी जनतेची सेवा केली पण भाजपपक्षाची केली नाही म्हणून पद्मश्रीस मुकले.श्रीगुरुजी
In reply to हिंदीला विरोध असल्यामुळेच by श्रीगुरुजी
मग तसंच
In reply to म्हणजे देश पातळीवर दखल घेतली by चेतन सुभाष गुगळे
हिंदीला विरोध असल्यामुळेच दक्षिण भारतीय नेते देशपातळीवर पोचू शकत नाहीत.मग दक्षिण भारतीय भाषांना विरोध असल्यानेच काँग्रेस आणि भाजप तमिळनाडूत स्वबळावर येऊ शकले नाहीत असे म्हणता येईल की.देशपातळीवर
खोटी बाजू असून पण हिंदी भाषा असणारे
हिंदी चे गुणगान गटार
In reply to खोटी बाजू असून पण हिंदी भाषा असणारे by sunil kachure
खरी स्थिती बघितली तर
अभ्यास वाढवा ...
In reply to खरी स्थिती बघितली तर by sunil kachure
ह्या वर विचार करावा.
भाषेचा द्वेष
खरी समस्या वेगळीच आहे
चूक दुरुस्त
In reply to खरी समस्या वेगळीच आहे by sunil kachure
भारत सरकार नी
रवींद्रनाथ टागोरांची गोरा हि
दूरदर्शन मालिका देखील पाहता येईल
In reply to रवींद्रनाथ टागोरांची गोरा हि by कॉमी
भारतीय एकात्मतेच्या दिशेने
In reply to दूरदर्शन मालिका देखील पाहता येईल by चेतन सुभाष गुगळे
भारतीय एकात्मतेच्या दिशेने हिंदीचे हे योगदान नाकारणे हा अगदीच कृतघ्नपणा ठरेल.किती दक्षीणेतील भागातूल लोकानी हिंदीतील ब्योमकेश बक्षी पाहीली?? भारतीय एकात्मतेसाठी हिंदीची आजिबात आवश्यकता नाही. भारतीय एकातिमतेच्या नावाखाली हिंदी लादायचा डाव आजिबात साध्य होनार नाही. हिंदीचा जन्म १५० वर्षा आधीचा त्या आधीही भारत होता बरका.याने कसली एकात्मता साधली आणि
In reply to दूरदर्शन मालिका देखील पाहता येईल by चेतन सुभाष गुगळे
+१
In reply to दूरदर्शन मालिका देखील पाहता येईल by चेतन सुभाष गुगळे
इंग्लिश भाषा चालते हे कसे ?
In reply to +१ by कॉमी
इंग्लिश भाषा चालते हे कसे ?ईंग्रजी ही ज्ञानभाषा आहे. ती शिकून जगाची द्वारं ऊघडतात. हिंदीभाषीत युपीब्हारीनी हिंदीला ज्ञानभाषा बनवलेले नाही. आपला परका हा संबंधच नाही. हिंदी भाषा शिकून कुणीही ज्ञानसंपन्नझालेले नाही. हिंदी ही भाषआ अभ्यासक्रमात घालून पाचवीच्या कोवळ्या मुलांच्या डोकियाला नकारन ताण देऊन ठेवलाय ती भाषा न त्या मुलांची मातृभाषा ना ज्ञानभाषा, फक्त बिहारी युपी पाणीपुरी वाले, मजूर, नी ईतर हलके काम करनार्यांची सोय व्हावी म्हणूव पाचवीच्या लहानग्यांच्या माथी हिंदी का मारावी? हाप्रश्न कोणत्याही सुज्ञ पालकाने स्वतला विचारून पहावा.बाहुबली राव,
In reply to इंग्लिश भाषा चालते हे कसे ? by अमरेंद्र बाहुबली
शिकतील का जशी ताकद लावून
In reply to बाहुबली राव, by कॉमी
९०%. आकडा कसा काढला असेल
In reply to बाहुबली राव, by कॉमी
दिल्ली आकाशवाणी केंद्रावरून
हिंदी ना देश, देशाची एकात्मता
In reply to दिल्ली आकाशवाणी केंद्रावरून by श्रीगुरुजी
इंग्रजी ऐवजी भारतातीलच एक
In reply to हिंदी ना देश, देशाची एकात्मता by अमरेंद्र बाहुबली
ईंग्रजी ही भारतातील नागालॅंड
In reply to इंग्रजी ऐवजी भारतातीलच एक by चेतन सुभाष गुगळे
ईंग्रजी ही भारतातील नागालॅंड
In reply to इंग्रजी ऐवजी भारतातीलच एक by चेतन सुभाष गुगळे
हो बरोबर आहे. हिंदीत बोललं
In reply to ईंग्रजी ही भारतातील नागालॅंड by अमरेंद्र बाहुबली
तुम्हालाच बरं भेटतात असे लोक.
In reply to हो बरोबर आहे. हिंदीत बोललं by चेतन सुभाष गुगळे
हिंदी बोललं का ते तुम्हाला
In reply to हो बरोबर आहे. हिंदीत बोललं by चेतन सुभाष गुगळे
भारताची एकात्मता
त्यांचं हिंदीमुळे किती अडतं?
भविष्यात इंग्रजी चा टक्का वाढेल
त्याला ना नाहीच
In reply to भविष्यात इंग्रजी चा टक्का वाढेल by धर्मराजमुटके
पण मग उद्या ते आपल्याशी इंग्रजी भाषेत बोलायला लागले तर आपली भुमिका काय असावी ?इंग्रजी ही पूर्ण देशाची संपर्कभाषा व्हायला काहीच हरकत नाही.इंग्रजी ही पूर्ण देशाची संपर्कभाषा बनल्यास 'आम्हीच या भाषेचे मूळ मालक' असा अभिनिवेश किंवा 'कसं वाकवलं? तुमच्याच राज्यात तुमची भाषा न शिकता आमच्या भाषेत लावलं किनई बोलायला?' असा कुत्सितपणा ,मग्रुरी भारतातील कोणत्याच राज्याला करता येणार नाही.अगदी बरोबर. इंग्लिश संपूर्ण
In reply to त्याला ना नाहीच by उपयोजक
त्याच बरोबर ईंग्रजी शिकून
In reply to भविष्यात इंग्रजी चा टक्का वाढेल by धर्मराजमुटके
बोलणारी व्यक्ति जन्माने -
चेतन सर
In reply to बोलणारी व्यक्ति जन्माने - by चेतन सुभाष गुगळे
हिंदी ही पूर्ण देशाची भाषा
In reply to चेतन सर by उपयोजक
जौ द्या हो. कात्रीत सापडले की
In reply to हिंदी ही पूर्ण देशाची भाषा by चेतन सुभाष गुगळे
आता जे तमाशे चालू आहेत
बोअरडम कुठल्या कुठे पळुन गेला !
In reply to आता जे तमाशे चालू आहेत by sunil kachure
खरे आहे .हसू नका
In reply to बोअरडम कुठल्या कुठे पळुन गेला ! by चौथा कोनाडा
एक शून्य जास्त
In reply to बोअरडम कुठल्या कुठे पळुन गेला ! by चौथा कोनाडा
हे काय म्हणताहेत
बरोबर बोलत आहेत
अरे बाप रे
In reply to बरोबर बोलत आहेत by sunil kachure
एकाच आयडी वापरुन एकापेक्षा जास्त लोक प्रतिसाद लिहित असावेत
In reply to अरे बाप रे by तर्कवादी
हिंदी वर बंदी असावी
In reply to एकाच आयडी वापरुन एकापेक्षा जास्त लोक प्रतिसाद लिहित असावेत by Trump
श्री कचुरे, भाषा आणि माध्यमे
In reply to हिंदी वर बंदी असावी by sunil kachure
मी फारशा न्युज बघत नाही
In reply to हिंदी वर बंदी असावी by sunil kachure
अजय देवगन
+१
In reply to अजय देवगन by sunil kachure
अजय देवगणला पद्मश्री का दिलीय?
ही पूर्ण चुकीची माहिती अगदी
In reply to अजय देवगणला पद्मश्री का दिलीय? by उपयोजक
व्यवहारीक प्रश्न आहे. त्यात
In reply to अजय देवगणला पद्मश्री का दिलीय? by उपयोजक
एखादी भाषा राष्ट्रभाषा नसली
In reply to व्यवहारीक प्रश्न आहे. त्यात by ॲबसेंट माइंडेड…
पुन्हा विचारतो. व्यवहारीक
In reply to एखादी भाषा राष्ट्रभाषा नसली by श्रीगुरुजी
व्यवहारीक प्रश्न आहे. त्यात चुकीचे काय ते सांगा.अजय देवगणचा दृश्यम् हा
In reply to व्यवहारीक प्रश्न आहे. त्यात by ॲबसेंट माइंडेड…
हा प्रश्न हिंदी भाषिक लोकांना का पडत नसेल
हिंदी सारख्या भाषेत Discover
In reply to हा प्रश्न हिंदी भाषिक लोकांना का पडत नसेल by sunil kachure