चालू घडामोडी - मार्च २०२१ (भाग ३)
आधीच्या भागात १५० पेक्षा जास्त प्रतिसाद झाले आहेत म्हणून नवा भाग काढत आहे. पूर्वीच्या भागातील एखाद्या प्रतिसादावर काही लिहायचे असल्यासच त्या भागात लिहावे अन्यथा या भागात लिहावे ही विनंती. इतके सगळे प्रतिसाद झाल्यानंतर नवे प्रतिसाद पुढच्या पानावर जाऊन वाचायला अडचण येते.
१३ सप्टेंबर २००८ रोजी दिल्लीत बाटला हाऊस चकमक झाली होती. त्यात पोलिसांनी इंडियन मुजाहिदीनच्या काही दहशतवाद्यांना ठार मारले. तिथे असलेले दोघे जण पळून जाण्यात यशस्वी झाले होते. त्यापैकी एक- आरिझ खानला २०१८ मध्ये पोलिसांनी अटक केली होती. या चकमकीत दिल्ली पोलिसांचे एक इन्स्पेक्टर मोहनचंद्र शर्मा मारले गेले होते. त्यांना ठार मारल्याबद्दल आरिझ खानला दिल्लीच्या एका न्यायालयाने दोषी ठरविले आहे.
https://www.hindustantimes.com/cities/delhi-news/in-batla-house-case-court-pronounces-ariz-khan-guilty-of-killing-delhi-police-inspector-mohan-sharma-101615193149179.html
याच बाटला हाऊस चकमकीचे फोटो बघून सोनिया गांधी ढसढसा रडल्या होत्या असे काँग्रेस नेते आणि तत्कालीन केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद फेब्रुवारी २०१२ मध्ये म्हणाले होते. https://www.ndtv.com/india-news/sonia-gandhi-cried-bitterly-after-seeing-batla-house-encounter-images-salman-khurshid-in-azamgarh-571479
त्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या प्रकरणी सोनिया गांधींवर टिकेची झोड उठवली होती. https://www.indiatvnews.com/news/india/bal-thackeray-lambasts-sonia-gandhi-on-batla-house-encounter-issue-news-india-14271.html इथले आणि इतर ठिकाणचे शिवसेना समर्थक काही बोलायला लागले तर त्याला प्रत्युत्तर द्यायला म्हणून ही लिंक इथेच दिली आहे.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
Bjp aani अती शहाणा
आण्णा जी पंत
काय सांगता????
आता लिंक लागते आहे. अंबानी
https://youtu.be/2WQODUj4ABI
वाझेला वाचविण्याची पूर्ण
उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा
तथाकथित शेतकरी आंदोलनावर ब्रिटिश संसदेत चर्चा
प्रथम च तुमच्या मताशी सहमत
गुन्हेगार देश सोडून का पळाले?
हिला आता हिंदूत्व आठवले ...
अमेरिकेने श्री मोदी जी ना
घेतला की बदला, अगली बार...
मोदी पंतप्रधान झाले
श्री मोदी च नाही
त्यांनी अमेरिकन संरक्षण
श्री मोदी जी ना अमेरिकेने
प्रचाराचा व्हिसा दिला होता
मिपावरील नंबरी विचारवंतांसाठी
एक बाळबोध शंका. स्वतःचेच कपडे
एक काम करा
संभाजीनगर ????
सेनेचा ढोंगीपणा किंवा सेनेचे
तुमचा नेमका आक्षेप काय आहे??
फडणवीसांनी राजकारण करू नये,
सहमत
या विषयाशी फडणवीसांचा संबंध
गैरलागू प्रश्न
हा विषय जर भाजपच्या
नाही
सारांश -
५ वर्षे केंद्रात, राज्यात व
त्या सत्तेत आताची शिवसेना पण
या विषयासंबंधात सेना व भाजप
सत्तेत असताना ५ वर्षे
शिवसेनेने का करून घ्यायचे
माझ्या माहीती प्रमाणे
नामांतराच्या मागणीची
म्हणून मग भाजप ने करून दाखवाच
म्हणून मग भाजप ने करून दाखवाच ही राजकीय भूमिका घेतली. यातील भाजपची नरोवाकुंजरोवा चतुराई अशी असावी की दोन्ही बाजुंनी विजय आपलाच आहे.भाजपची भूमिका नरो वा कुंजरो वा अशी आहे याविषयी सहमत. श्रीराममंदीर या विषयात कॉंग्रेसने अशीच डिवचणारी भूमिका घेऊन शेवटी कपाळमोक्ष करून घेतला. अशी भूमिका घेणाऱ्यांचा कोणत्याच बाजूने राजकीय विजय होत नाही.अप्रस्तुत तुलना! संभाजीनगरचे
तारांकित प्रश्न विचारला
राणे ना मुख्यमंत्री
चालायचंच...
.
सहमत
फेकाफेकीचं सरकार...
इंधन दरवाढीवर राज्यांनी
+१
कारण तो निधी जून ते जून असा
तपशीलवार बातमी...