चालू घडामोडी : सप्टेंबर २०१९
नमस्कार !
समस्त मिपाकरांना गणेश चतुर्थी च्या हार्दिक शुभेच्छा !
आसाममधे एनआरसी ने प्रसिद्ध केलेल्या अंतिम यादीतून जवळ जवळ १९ लाख नागरीकांची नावे वगळली आहेत.
सुमारे १९ लाख नागरिक एनआरसीने जाहीर केलेल्या यादीतून बाहेर राहिले आहेत. शनिवारी सकाळी ही यादी जाहीर करण्यात आली. सरकारी कारवाई टाळण्यासाठी या लोकांना त्यांचे नागरिकत्व सिद्ध करावे लागणार आहे. यापूर्वी गेल्या जुलैमध्ये जाहीर झालेल्या एनआरसीच्या मसुद्यात ४१ लाख लोकांची नावे नव्हती. सुमारे ३ कोटी ११ लाख नागरिकांचा या यादीत समावेश आहे. राज्यातील बेकायदा स्थलांतरितांना बाहेर काढण्यासाठी ही यादी तयार करण्यात आली आहे. यापूर्वी १९५१मध्ये अशा प्रकारची यादी जाहीर करण्यात आली होती.
यादीत मोठ्या प्रमाणावर चुका झाल्या असण्याची शक्यता सर्वच राजकीय पक्षांनी व्यक्त केली आहे. ओवेसींनी भाजपावर पुन्हा एकदा मुस्लिम विरोधी असल्याचा आरोप केला आहे. ही यादी पुन्हा जरी तपासली आणि ५०% टक्के यादी जरी बरोबर म्हटली तरी ९-१० लाख हा घुसखोरीचा आकडा प्रचंड मोठा आहे. सरकार एवढ्या मोठ्या लोक संख्येवर कारवाई करु शकणार का हाच महत्त्वाचा मुद्दा आहे.
आदित्य ठाकरे निवडणूक लढविणार काय ? ह्यावर रोजच वर्तमानपत्रात छापून येत आहेत. मात्र "आमचं ठरलयं" असं दोन्ही पक्ष सांगतात त्यामुळे नेमके काय होईल याचा अंदाज अजून येत नाहिये.
राष्ट्रवादीचे बडे नेते तर सोडून चाललेतच पण आता पवारांचे नातेवाईक देखील सोडून चाललेत. कालच मुख्यमंत्र्यांनी पुढचा विरोधी पक्ष नेता काँग्रेस अथवा राष्ट्रवादीचा नसेल तर वंचित आघाडीचा असेल असे वक्तव्य केले. महाराष्ट्रातील निवडणूका दिवाळीपूर्वीच पार पडतील असा अंदाज आहे.
चतुर्थी आणी चतुर्दशीला नेहमीप्रमाणे गणेश भक्त गावी जाताना / येताना ट्राफीक जाम मधे तासन तास अडकतील, त्यांचे कसे हाल झाले, रस्ते कसे खराब झाले आहेत, कोणत्या गल्ली च्या राजाला किती किलो सोने मिळाले अशा नेहमीच्या बातम्या येत्या १० दिवसात जास्त प्रमाणावर दिसतील. मंदिमुळे सणावर कसा परिणाम झाला हे वाचायला मिळेल.
मिपावर एखाद दुसरा ध्वनीप्रदुषण, पर्यावरणात्मक / प्रबोधनपर लेख येण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
या सर्व अडचणींवर मात करुन असे न म्हणता, या सर्व अडचणी आहेत तशा स्वीकारुन किंवा जमल्यास त्यांना वळसा घालून आपण गणरायाचे स्वागत करुया, १० दिवस राजकारणापासून शक्य झाले तर सुट्टी घेऊन नातेवाईक, कुटुंबियांना भेटूया, एकत्र येऊ या आणि गणेशोत्सव साजरा करुया. आणि हो, मिपा श्रीगणेश लेखमालेचा आनंद घेऊया.
धन्यवाद !
गणपती बाप्पा मोरया ! मंगलमुर्ती मोरया !
वर्गीकरण
प्रतिक्रिया
आमच्या इकडे ऊसाला कोल्हे
HAL-made Dornier 228 aircraft
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना
विक्रम आणि प्रज्ञान ने चंद्र यान सोडले.
डाव्या विचारसरणीच्या लोकांवर सर्जिकल स्ट्राईक !!
सहमत आहे.
चतुर्थी आणी चतुर्दशीला नेहमीप्रमाणे गणेश भक्त गावी जाताना / येता
Tough to prove 'Kashmir
M O Mathaiच्या पुस्तकातुन ,
मनमोहन सींग पंत प्रधान व
<strong>मुंबईत एखाद्याची किती घर असु शकतात ?</strong>
छे छे !! असे कसे ??
शेवटी चिदंबरमला सु कोर्टाने
अरे काय हे?
>>>>>आरोप आणि गोळा केलेले
जागतिक किर्तीचे नेते मा.
अब्दुल बासित तुम्हाला आठवत
(No subject)
संजय दत्त आणि राहुल गांधी
चड्डीवाल्यांची आणखी एक नवी
Ravish Kumar
https://twitter.com/Gujju_Er
मा मोदीजींचा साधेपणा !!
मोडी... हट्टी स्वभावाचा हो...
हाँग काँग मधील लोकशाही अधिकार
Chandrayaan-2: We got the
विक्रम नक्की उद्ध्वस्त झालंय का?
"विक्रमचे हार्ड लँडिंग झाले
लँडरचा ऑर्बिटरशी संबंध झालाय.
लँडरचा ऑर्बिटरशी संबंध झालाय.
श्यामकाका, संपर्क झालाय असं म्हणायचंय का तुम्हाला?
नाही हो.
लँडरचा ऑर्बिटरशी संबंध झालाय.
आजच्या दिवसाचे इस्रोचे अधिकृत
_/\_
NDTV चे पत्रकार पल्लव बागला !
त्याचा तो खेकसण्याचा व्हिडीओ !!!
ट्रंप तापवा आता... आम्हाला पुन्हा...
राष्ट्रप्रेमी जिज्ञासुंनी जरुर वाचावे.
लेख वाचला, आवडला.
सुंदर वास्तविक आणि समतोल लेख.
यथातथ्य लिखाण
काश्मिरच्या बाबत जगभर थयथयाट
समीकरणे बदलली
भारत रक्षा मंत्रालय व
पाकव्याप्त काश्मीर मुक्त होणार
पवार पाकबद्दल नेमके काय म्हणाले? सिद्धु की मणिशंकर ?
याचा अर्थ काय होतो ?
पाकिस्तान = मुस्लिम आणि मुस्लिम = पाकिस्तान
याचा अर्थ सरळ आहे