चालू घडामोडी - ऑगस्ट 2018
राजीव गांधींच्या काळात एन आर सी चा मसुदा ठरविण्यात आला होता , भाजप ने त्या अंतर्गत घुसखोरांचा आकडा जाहीर केला असता सगळ्या विरोधकांनी आरडा ओरड करत सभात्याग केला विशेष म्हणजे त्यात काँग्रेस सुद्धा शामिल होती , भाजप चे हे दिसून येणारे काम पण मीडिया याच कौतुक न करता त्या 40 लाख लोकांच्या वेदना छापत बसणार , या बेकायदेशीर लोकांमूळे राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात येते पण मीडिया ला त्याच्या शी घेणेदेणे काय ? या विषयांवर काँग्रेस ची अवस्था धरलसोडलचावतय अशी झालेली दिसते .
आसाममध्ये राष्ट्रीय नागरिक नोंदणीचा (एनआरसी) मसुदा आज जाहीर झाला आहे. या यादीनुसार आसाममध्ये २ कोटी ८९ लाख ८३ हजार ६७७ लोक कायदेशीर असून ४० लाख ७ हजार ७०७ लोकांना बेकायदा घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे आसाममध्ये घुसखोरी केलेल्या आणि नागरिकता सिद्ध करू न शकलेल्या या ४० लाख लोकांना बेघर व्हावे लागणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आसाममध्ये ३ कोटी २९ लाख ९१ हजार ३८४ लोकांनी वैधतेसाठी अर्ज केला होता. त्यातील ४० लाख ७ हजार ७०७ लोकांना अवैध घोषित करण्यात आले आहे. कागदपत्रांची पुर्तता करू न शकणाऱ्या आणि नागरिकता सिद्ध न करू शकणाऱ्या या ४० लाख लोकांना अवैध घोषित करण्यात आलं आहे. दरम्यान, हा मसुदा अंतिम नसून ज्यांना त्यावर आक्षेप आहे, ते लोक तक्रार करू शकतात. ज्यांचं नाव या यादीत आलं नाही ते लोक पुन्हा अर्ज करून आपलं नागरिकत्व सिद्ध करू शकतात, असं एनआरसीच्या राज्य समन्वयकाने स्पष्ट केलं. दरम्यान, एनआरसीच्या या मसुद्यावर तृणमूल काँग्रेसने संसदेत स्थगन प्रस्ताव आणण्याची मागणी केली आहे. तर आरजेडीने यावर राजकारण होत असल्याचा आरोप केला आहे.
सात जिल्ह्यात कलम १४४ लागू
हा मसुदा जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर आसाममध्ये सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सशस्त्र पोलिसांच्या २२० कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. बारपेटा, दारंग, दिमा हासौ, सोनितपूर, करीमगंज, गोलघाट, धुबरी आदी जिल्ह्यात कलम १४४ लागू करण्यात आलं आहे.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
प्रतिसाद दाखवा नाहीतर स्पष्ट माफी मागा!
प्रतिसाद दाखवा नाहीतर स्पष्ट माफी मागा!
आणि दोन्ही जमत नसेल तर वाचकांना कळेलच की माहितगार हा आयडी "फितुर" "शेळपटासारखे (देशप्रेम)" असे आणि इतर शब्द वापरून कशा पिंका टाकतोय ते!अनेक आभार
गेट वेल सून मामू!
पहिली गोष्ट पहिले, ज्यांना
त्याचा मराठी अनुवाद,
संबंधांची गल्लत आणि अनेक आभार
कोणाला शिकवताय देशप्रेम ?
देशावर जीव ओवाळणार्यांचा नि:संदिग्ध अभिमान !
विद्यमान सरकारवर तिखट टीका
सौ टके की बात !
डॉक्टर
देशाच्या न्यायालयाने अजून
ननिजी, मी जिएनयु
फुटीरतावाद्यांना साथ देणे,
मी एक सामान्य नागरिक आहे.
काही गोष्टी स्पष्ट बोलणेच
मीडिया ट्रायल आणि मॉब जस्टीस
अर्धवट क्वोट
तथाकथीतांचे खरे रंग
जादवपूर बाबतची प्रश्नचिन्हे
भाजप सरकार अपयशी आहे असा
दोन महिन्यांपूर्वी महिलांच्या
..........If one looks at the
जंतर मंतर वरती संविधानाची
संविधान जाळणारे माथेफिरू होते
जंतर मंतर वरती संविधानाची
मुस्लिम मुलाने झेंडा
स्वतःची लायकी दाखवणारा कन्हया !!!!!
आनंदाची गोष्ट
केरळ राज्यात आलेल्या भयानक
गेल्या चार वर्षांत केंद्र
केरळला केंद्र सरकार सापत्न
तरी बरं या सर्व योजना गांधी
अत्यंत नालायकपणा व
इतकी साक्षरता असलेल्या
बेरोजगारीबद्दल तर सगळ्या
नाथीतून गंजलेले तीर
देशद्रोही कोण?
याकुब मेमन च्या समर्थकांचे ,
ट्रेड मार्क , ट्रंप ,
याच मिपावरील
Raghuram Rajan lauds Modi's
चांगली बातमी. दोन्ही बाजूंनी
रघुराम राजन यांनी चष्मा
मी
विनोद दुआ व पत्रकारिता !!
Raksha Bandhan 2018:
देश बदल रहा है !! स्वच्छ हो
@डँबिस००७
https://timesofindia