मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

नाईट शिफ्ट

पाषाणभेद ·

प्रचेतस 24/01/2012 - 23:13
मस्त हो पाभे. लै झकास लिवलंय. बर्‍याच दिवसांनी तुमचा लेख पाहून मजा आली. (लेख रात्री आलाय म्हणजे आता तर तुमची नाईट शिफ्ट नाही ना? काय आहे, आयटीतले लोक हापिसच्याच बँडविड्थ जाळत असतात ) ;)

व्वा व्वा..! पा.भे. त्वाडा जव्वाब नही यार...! पुन्हा एका जिवंत लेखनाची प्रचिती आली....!जश्या कविता मनाला सुप्रसन्न करणार्‍या,तसाच लेखही...!

अरसिकतेचा फटका कोणालाही, केव्हाही, कुठेही बसू शकतो. ८४ साली मधुचंद्रासाठी मुंबईहून थेट काश्मिरला विमानाने गेलो होतो. श्रीनगर विमानतळावर उतरलो तर अगदी मे महिन्यातही भरपुर थंडी होती. मी सौ.ला म्हणालो,' काय मस्त थंडी आहे'. त्यावर सौ. उद्गारली,' आमच्या चिपळूणलाही अशीच थंडी असते.' माझे विमानप्रवासाच्या तिकिटाचे सर्व पैसे पाण्यात बुडालेले ह्याची देही, ह्याची डोळा मला दिसले. असो.

In reply to by प्यारे१

हनिमुनच्या वाटेवरच पोपट व्हावा हा केवढा दैवदुर्विलास! आयुष्यात विसरणार नाही. बायकोला खुश करण्यासाठी मुद्दाम विमानाचे तिकिट काढले, काश्मिरसारखे पर्यटनस्थळ निवडले, खर्चाकडे पाहिले नाही पण सौंच्या उद्गारांनंतर सगळ्यात पहिल्यांदा जाणवले मुंबई-चिपळूण एस्टी भाडे, माणशी रुपये १७ फक्त . चिपळूणला घर आपलेच. किती स्वस्तात झाला असता हनिमुन. असो. तेवढ्या एका वाक्या नंतरचे १० दिवस मात्र अविस्मरणीय होते.

मदनबाण 25/01/2012 - 07:48
पहिले दोन परिच्छेद जवळपास सगळ्याच आयटीवाल्यांसाठी आयुष्याचा भाग आहेत. वटवाघुळा सारखे रात्री कामावर यायचे आणि प्रचंड तणावात काम करत रहायचे... :( जाउंदे यावर जास्त चर्वण करत नाही...शिफ्ट आणि प्रचंड तणाव हा आयटीवाल्यांचा आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. बाकी लेख आवडला आहे,हे वेगळे सांगायला नको ! ;) जाता-जाता:- हिंदुस्थानात आयटी युनीयन जेव्हा प्रस्थापित होईल तेव्हा अनेकांचे हाल संपतील अशी आशा वाटते. थोडक्यात... आयटीवाल्यांसाठी युनियन झालीच पाहिजे !

बज्जु 25/01/2012 - 12:00
पा.भें.शी १०१ ट्क्के सहमत. या कंटाळवाण्या नाईट शिफ्टचा अनुभव मी सुध्दा काही महीने घेतला आहे (ऑस्ट्रेलीयन शीफ्ट बी.पी.ओ.). रात्री २.३०-३.०० ला घरी यायचो, तेव्हा पा.भे. म्हणतात त्या प्रमाणे पहिल्या शिफ्ट्चे लोक्स खरोखरच भुतासारखे कोप-या-कोप-यात उभे असायचे. बाकी लेख नेहमीप्रमाणेच सुरेख.

छान लेख. असो. पाभे, बाहेरच्याना वेळ देउ नका. म्हणजे घरी वेळ जास्त देता येइल. नाही का?

विजुभाऊ 25/01/2012 - 14:26
तरी खूप बरे आहे. जगात वर्क फ्रॉम होम ऑप्शन इतकं वैट्ट काहीच नसते. मला ती फॅसिलीटी उपलब्ध आहे. पहिला दिवस घरूनच काम करणार म्हणून कौतूक होते. मी तीनदा चहा मागितला/तिची आवडती टीव्ही मालीका बंद करायला सांगितली. मधूनच अवेळी अचरबचर खाऊन झाले. असे तीन चार दिवस झाल्या नंतर तिने घर आवरायला काढले. या खोलीतली कपाटी त्या खोलीत सरकवयाला घेतली. सोफासेट हलवला. पुस्तकाचे कपाट साफ करून घेतले. अर्थात मी घरात तिच्या मदतीला होतोच पाचव्या दिवशी या वर्क फॉर होम ला घाबरून मी हापिसात बस्तान हलवले.

In reply to by सुहास झेले

पिंगू 25/01/2012 - 14:45
राजा रात्रपाळी आयटीमध्ये कुणाला चुकली आहे रे. मला सताड नाईट शिफ्ट नाही, पण भिरभिरत्या शिफ्ट आहेत. त्यात एक ना धड भाराभार चिंध्या अशी माझी गत झाली आहे. - (शिफ्टने त्रासलेला) पिंगू

दिपक 25/01/2012 - 15:07
हा हा हा क्लास लेख दफोराव. कथानायकाला नाईट शिफ्टच घ्यायला सांगा नाहितर रात्री शिलाई मशीन चालवावी लागेल :-)

कलंत्री 26/01/2012 - 00:23
आमच्याही कंपनीत ४ /५ महिन्यात एकदा ड्युटी ऑफिसर म्हणून एकदा काम करावे लागते. रात्री १ ११/२ नंतर रात्र संपता संपत नाही. पहिल्या दिवशी सांय ७ ते दुसर्‍यादिवशी सकाळी सात पर्यंत थांबावे लागते. अधूनमधून कंपनीत चकरा ( रॉउंड ) मारावे लागतात. दुसर्‍यादिवशी दिवसभर झोपल्याने शरीराची अगदी दैना होते. पहिल्या दिवशी आणि दुसर्‍या दिवशी सुट्टी मिळते. अरे हो, आज माझी रात्र पाळी आहे.

पैसा 26/01/2012 - 10:07
पेठकर काकांनी ही कथा नाही तर सत्यकथा आहे हे स्वानुभवाने सांगितलं आहेच!

प्रचेतस 24/01/2012 - 23:13
मस्त हो पाभे. लै झकास लिवलंय. बर्‍याच दिवसांनी तुमचा लेख पाहून मजा आली. (लेख रात्री आलाय म्हणजे आता तर तुमची नाईट शिफ्ट नाही ना? काय आहे, आयटीतले लोक हापिसच्याच बँडविड्थ जाळत असतात ) ;)

व्वा व्वा..! पा.भे. त्वाडा जव्वाब नही यार...! पुन्हा एका जिवंत लेखनाची प्रचिती आली....!जश्या कविता मनाला सुप्रसन्न करणार्‍या,तसाच लेखही...!

अरसिकतेचा फटका कोणालाही, केव्हाही, कुठेही बसू शकतो. ८४ साली मधुचंद्रासाठी मुंबईहून थेट काश्मिरला विमानाने गेलो होतो. श्रीनगर विमानतळावर उतरलो तर अगदी मे महिन्यातही भरपुर थंडी होती. मी सौ.ला म्हणालो,' काय मस्त थंडी आहे'. त्यावर सौ. उद्गारली,' आमच्या चिपळूणलाही अशीच थंडी असते.' माझे विमानप्रवासाच्या तिकिटाचे सर्व पैसे पाण्यात बुडालेले ह्याची देही, ह्याची डोळा मला दिसले. असो.

In reply to by प्यारे१

हनिमुनच्या वाटेवरच पोपट व्हावा हा केवढा दैवदुर्विलास! आयुष्यात विसरणार नाही. बायकोला खुश करण्यासाठी मुद्दाम विमानाचे तिकिट काढले, काश्मिरसारखे पर्यटनस्थळ निवडले, खर्चाकडे पाहिले नाही पण सौंच्या उद्गारांनंतर सगळ्यात पहिल्यांदा जाणवले मुंबई-चिपळूण एस्टी भाडे, माणशी रुपये १७ फक्त . चिपळूणला घर आपलेच. किती स्वस्तात झाला असता हनिमुन. असो. तेवढ्या एका वाक्या नंतरचे १० दिवस मात्र अविस्मरणीय होते.

मदनबाण 25/01/2012 - 07:48
पहिले दोन परिच्छेद जवळपास सगळ्याच आयटीवाल्यांसाठी आयुष्याचा भाग आहेत. वटवाघुळा सारखे रात्री कामावर यायचे आणि प्रचंड तणावात काम करत रहायचे... :( जाउंदे यावर जास्त चर्वण करत नाही...शिफ्ट आणि प्रचंड तणाव हा आयटीवाल्यांचा आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. बाकी लेख आवडला आहे,हे वेगळे सांगायला नको ! ;) जाता-जाता:- हिंदुस्थानात आयटी युनीयन जेव्हा प्रस्थापित होईल तेव्हा अनेकांचे हाल संपतील अशी आशा वाटते. थोडक्यात... आयटीवाल्यांसाठी युनियन झालीच पाहिजे !

बज्जु 25/01/2012 - 12:00
पा.भें.शी १०१ ट्क्के सहमत. या कंटाळवाण्या नाईट शिफ्टचा अनुभव मी सुध्दा काही महीने घेतला आहे (ऑस्ट्रेलीयन शीफ्ट बी.पी.ओ.). रात्री २.३०-३.०० ला घरी यायचो, तेव्हा पा.भे. म्हणतात त्या प्रमाणे पहिल्या शिफ्ट्चे लोक्स खरोखरच भुतासारखे कोप-या-कोप-यात उभे असायचे. बाकी लेख नेहमीप्रमाणेच सुरेख.

छान लेख. असो. पाभे, बाहेरच्याना वेळ देउ नका. म्हणजे घरी वेळ जास्त देता येइल. नाही का?

विजुभाऊ 25/01/2012 - 14:26
तरी खूप बरे आहे. जगात वर्क फ्रॉम होम ऑप्शन इतकं वैट्ट काहीच नसते. मला ती फॅसिलीटी उपलब्ध आहे. पहिला दिवस घरूनच काम करणार म्हणून कौतूक होते. मी तीनदा चहा मागितला/तिची आवडती टीव्ही मालीका बंद करायला सांगितली. मधूनच अवेळी अचरबचर खाऊन झाले. असे तीन चार दिवस झाल्या नंतर तिने घर आवरायला काढले. या खोलीतली कपाटी त्या खोलीत सरकवयाला घेतली. सोफासेट हलवला. पुस्तकाचे कपाट साफ करून घेतले. अर्थात मी घरात तिच्या मदतीला होतोच पाचव्या दिवशी या वर्क फॉर होम ला घाबरून मी हापिसात बस्तान हलवले.

In reply to by सुहास झेले

पिंगू 25/01/2012 - 14:45
राजा रात्रपाळी आयटीमध्ये कुणाला चुकली आहे रे. मला सताड नाईट शिफ्ट नाही, पण भिरभिरत्या शिफ्ट आहेत. त्यात एक ना धड भाराभार चिंध्या अशी माझी गत झाली आहे. - (शिफ्टने त्रासलेला) पिंगू

दिपक 25/01/2012 - 15:07
हा हा हा क्लास लेख दफोराव. कथानायकाला नाईट शिफ्टच घ्यायला सांगा नाहितर रात्री शिलाई मशीन चालवावी लागेल :-)

कलंत्री 26/01/2012 - 00:23
आमच्याही कंपनीत ४ /५ महिन्यात एकदा ड्युटी ऑफिसर म्हणून एकदा काम करावे लागते. रात्री १ ११/२ नंतर रात्र संपता संपत नाही. पहिल्या दिवशी सांय ७ ते दुसर्‍यादिवशी सकाळी सात पर्यंत थांबावे लागते. अधूनमधून कंपनीत चकरा ( रॉउंड ) मारावे लागतात. दुसर्‍यादिवशी दिवसभर झोपल्याने शरीराची अगदी दैना होते. पहिल्या दिवशी आणि दुसर्‍या दिवशी सुट्टी मिळते. अरे हो, आज माझी रात्र पाळी आहे.

पैसा 26/01/2012 - 10:07
पेठकर काकांनी ही कथा नाही तर सत्यकथा आहे हे स्वानुभवाने सांगितलं आहेच!
लेखनप्रकार
आयटीमधली नोकरी म्हणजे डोक्याला ताप असतो. आयटीशिवाय असलेल्या व्यक्तिंना तर ही नोकरी म्हणजे स्वर्ग वाटतो. त्यांना असे वाटते की नुसते बसून तर काम असते. अन सोई सुविधा, तगडा पगार आदींबाबत तर फारच मोठे गैरसमज पसरले आहेत. मान्य आहे की इतर इंडस्ट्रीजपेक्षा येथे जास्त पगारपाणी असतो, पण तो काही सर्व आयटी प्रोफेशनल्सला असू शकत नाही, किंवा सर्व प्रोफेशनल्सची कंपनीदेखील जास्त पगार देणारी नसते. अन हा जास्त पगार म्हणजे फुकट असत नाही. त्या बदल्यात कंपन्या कामेदेखील करवून घेतात. सर्व ठिकाणी कामाची परिस्थिती आनंददायक असतेच असे नाही. असो. असो अशासाठी की माझी गोष्ट भलतीकडेच वाहवत चालली होती.

लष्करी हुकूम अर्थात आर्मी कमांड्स

पाषाणभेद ·

निश 02/01/2012 - 12:27
मस्त तुमच लिहिण हे खरच मस्त आहे. कविता वाचताना मजा येते

मन१ 02/01/2012 - 12:31
नवीनच आयड्या. मीही एन सी सी त असताअना ही लयबद्धता आवडायची.

निश 02/01/2012 - 12:27
मस्त तुमच लिहिण हे खरच मस्त आहे. कविता वाचताना मजा येते

मन१ 02/01/2012 - 12:31
नवीनच आयड्या. मीही एन सी सी त असताअना ही लयबद्धता आवडायची.
लेखनविषय:
काव्यरस
आर्मी कमांड्स
(एनसीसी त असतांना या कमांड्स ऐकायची सवय होती. आता सहज आठवल्या. गेयता येण्यासाठी काही शब्द अ‍ॅडावलेले आहेत. या हुकूमांना कोठेतरी लय असते म्हणून काव्यविभाग निवडला आहे. रोष नसावा.

विमा प्रतिनीध म्हणून काम करण्याची एक वेगळी व नवीन संधी

सदानंद ठाकूर ·

माहितीपूर्ण लेखाबद्दल आभारी. विमाप्रतिनिधी आला की त्याच्याशी संवाद करायचाही कंटाळा येतो. काही नवीन योजना चांगल्याही असतील पण हे विमाप्रतिनिधी कमिशनापोटी इतकं गळेपडू बोलतात की विचारु नका. खूप वाईट वाटतं गळेपडू लोकांना कटवतांना. कोणाच्या ओळखीने आलेले असले तर विचारुच नका. वर तुम्ही म्हटलं आहेच की ' बहुतेक वेळा विमा पॉलीसी गळ्यात मारली जाते' याच्याशी सहमत आहे. बाय द वे, एखादी चांगली पॉलिसी असेल आणि हप्ता कमी असेल तर कोणती पॉलिसी सुचवाल ? -दिलीप बिरुटे

माहितीपूर्ण लेखाबद्दल आभारी. विमाप्रतिनिधी आला की त्याच्याशी संवाद करायचाही कंटाळा येतो. काही नवीन योजना चांगल्याही असतील पण हे विमाप्रतिनिधी कमिशनापोटी इतकं गळेपडू बोलतात की विचारु नका. खूप वाईट वाटतं गळेपडू लोकांना कटवतांना. कोणाच्या ओळखीने आलेले असले तर विचारुच नका. वर तुम्ही म्हटलं आहेच की ' बहुतेक वेळा विमा पॉलीसी गळ्यात मारली जाते' याच्याशी सहमत आहे. बाय द वे, एखादी चांगली पॉलिसी असेल आणि हप्ता कमी असेल तर कोणती पॉलिसी सुचवाल ? -दिलीप बिरुटे
लेखनविषय:
लेखनप्रकार
विमा प्रतिनीध म्हणून काम करण्याची एक वेगळी व नवीन संधी विमा प्रतिनीधी म्हणून अनेक व्यक्ती चांगले उत्पन्न मिळवत असतात हे सत्य आहे मात्र यात बरेच कष्ट करावे लागतात हि वस्तुस्थिती आहे. बहुतेक वेळा विमा पॉलीसी गळ्यात मारली जाते. तसेच विमा हे काही गुंतवणूकीसाठी फार चांगले उत्पादन मानले जात नाही. टर्म इंशुरन्स हे जीवन विम्याचे शुध्द उत्पादन आहे मात्र एवढे एकच उत्पादन विकणे हे विमा प्रतिनीधीला पुरेसे उत्पन्न मिळवून देण्यास असमर्थ ठरते कारण याचा हप्ता कमी असतो व दुसरे म्हणजे लोकांमध्ये याची जागरुकता फारच कमी आहे.

मी ऑफिसमध्ये कामचुकार पणा का करतो..?

जमीर इब्राहीम 'आझाद' ·

In reply to by गणपा

आनंद 15/12/2011 - 22:35
त्यांचाच आहे अस दिसतय. आणि छान आहे ब्लॉग. या कविते खाली त्यांचच नाव आहे. (हिंदू असोत कोणी, कोणी असोत मुस्लीम.... ~जमीर इब्राहिम "आझाद")

In reply to by आनंद

गणपा 15/12/2011 - 22:58
त्यांचच लिखाण असेल तर आनंदच आहे. पण त्याच कवितेखाली आणि वरील लेखा खाली Posted by साधा माणुस... असही दिसलं म्हणुन विचारणा केली.

In reply to by जमीर इब्राहीम 'आझाद'

गणपा 16/12/2011 - 12:49
खुलाश्या बद्दल धन्यवाद जमीर इब्राहीम 'आझाद'. लेखन चौर्य बळावल्याने खात्री करुन घेतली. राग नसावा. तुमचा ब्लॉग आणि लिखाण आवडले. :)

In reply to by गणपा

"साधा माणुस" हे झाले ब्लोग चे आणि लेखन करण्यासाठीचे टोपण नाव... धन्यावाद.. तुमची प्रतिक्रिया मिळाली..! माझ्या ब्लोग ला भेट देऊन कविता (गजल) वाचली.. त्या बद्दल आभार..!

मोदक 15/12/2011 - 22:05
कदाचीत ९०% चे मॅनेजर तसेच असावेत. हे त्यांच्या हाताखाली तयार झालेले म्हणून.. (हाफ ईयरली अ‍ॅप्रेजल अजून न झालेला) मोदक

In reply to by मोदक

(हाफ ईयरली अ‍ॅप्रेजल अजून न झालेला) मोदक:- हे हे हे ... तुमचे उत्तर म्हणजे अगदी चाणक्य नीती आहे राव..!! तुम्हाला फ ईयरली अ‍ॅप्रेजल साठी आल दी बेस्ट..!!:-)

In reply to by जमीर इब्राहीम 'आझाद'

मोदक 16/12/2011 - 13:52
धन्स... http://en.wikipedia.org/wiki/The_Chicken_and_the_Pig हे पण वास्तव आहे. मोदक

In reply to by प्राजु

(सर्वव्यापी)प्राजक्ता तुम्हाला माझे लिखाण आवड्ले हे मला आवर्जून सांगावेसे वाटले.... आम्ही धन्य झालो..!!! मनापासुन आभार..!!

अमृत 16/12/2011 - 09:12
अहो जमीर साहेब वरिल भाषांतर( मतितार्थ सोडून)हे जालावरिल फोर्वड ईमेलचे आहे हे तर नमूद करा की जरा.... त्यामूळे मतितार्थ देखिल तुम्ही लिहिला आहे याविषयी शंका येते आहे... कृपया प्रकाश टाकावा... बाकि भाषांतर छान जमले आहे ... धन्यवाद अमृत...

In reply to by अमृत

अम्रुत साहेब... माझे भाषांतर हे जालावरिल फोर्वड ईमेलचे सम्पुर्ण जसे च्या तसे भाषांतर नसुन त्याला अस्सल भारतीय ट्च आहे .. हे तुम्हाला वाच्ताक्षणीच समजते..! मी मूळ छोट्याशा इमेल फोर्वड मधे स्वतचे भरपुर भारतीयकरण केले आहे .. तसेच स्पेशली मतितर्थ वर जास्त भर दिला आहे..!! म्हणुन जो मतितार्थ आहे तो जास्त महत्वाचा आहे आणि तो १०० % मी लिहिलेला आहे..! क्रुपया शन्का घेउ नये..!:-) तुम्हाला भाषांतर आवडले या बद्दल खुप खुप धन्यवाद..!

मराठी_माणूस 16/12/2011 - 09:26
काम चुकार पणाचे विश्लेषण आवाडले. हे बरेचसे आजुबाजुला पाहीले आहे. आमच्याच ऑफिस च्या एका फ्लोर वर खेळीमेळीचे आणि दुसर्‍या फ्लोर वर ताणलेले वातावरण असते. हे जे ९०% लोक असतात ते बहुतांशी लायक नसतात मग स्वतःच्या सरव्हायव्हल साठी लॉबी करतात आणि लायक व्यक्तीना पुढे येउ देत नाहीत.

In reply to by मराठी_माणूस

मराठी_माणूस ... मला जे लिहायचे होते ते तुम्ही अगदी कमी शब्दात सांगितलेत.,.! काम चुकार पणाचे विश्लेषण आवडल्याबद्दल आभार..!

रमताराम 16/12/2011 - 09:32
कामचुकार माणसे आपल्या कामचुकारपणाला एकाहुन एक सरस अशी समर्थनेही शोधून काढतात त्यातले हे सर्वात पापुलर. आपण कित्ती कष्टाळू नि आपले सारेच म्यानेजर असे दिसत असतील तर कदाचित आपल्या नजरेतही दोष असावा अशी शंका कर्मचार्‍याने (ई: सो डाउनमार्केट नो, एम्प्लॉई म्हणा की) का घेऊ नये? (स्वतंत्र) रमताराम

In reply to by रमताराम

"कामचुकारपणाला एकाहुन एक सरस अशी समर्थनेही शोधून काढतात त्यातले हे सर्वात पापुलर" आवड्ले.. तुमचे हे या वेगळ्या पधतीने विचार करणे.. बरोबर बोललात.. परन्तू एम्प्लॉई पेक्षा म्यानेजर ९०% तसे असतात.. (उदा. वरील एक लाइव्ह प्रतिक्रिया बघा) आणि जिथे १०% पोझीटीव द्रुश्ष्टीकोन असणारे म्यानेजर असतात तिथे खेळमेळीचे वातावरण असणारच..!!! तुमचे आभार..!

In reply to by रमताराम

सुहास.. 18/12/2011 - 11:09
कामचुकार माणसे आपल्या कामचुकारपणाला एकाहुन एक सरस अशी समर्थनेही शोधून काढतात त्यातले हे सर्वात पापुलर. आपण कित्ती कष्टाळू नि आपले सारेच म्यानेजर असे दिसत असतील तर कदाचित आपल्या नजरेतही दोष असावा अशी शंका कर्मचार्‍याने (ई: सो डाउनमार्केट नो, एम्प्लॉई म्हणा की) का घेऊ नये? >>> अनुभवाचे बोल ?

क्रान्ति 16/12/2011 - 12:27
जमीर, मिपावर स्वागत. ब्लॉग खासच आहे. विशेषतः छोकरीचा फोटो. :) वरचा धागा आणि प्रतिक्रिया वाचून एक गोष्ट जाणवली, घरोघरी मातीच्या चुली. कामाचं ठिकाण सरकारी असो की निमसरकारी की गैरसरकारी, कामचुकार नेहमीच सुखात रहातात आणि मनापासून काम करणारे ओझ्याची गाढवं होतात.

In reply to by क्रान्ति

वाह..... क्रान्ति ताई..!!! :-) तुमचा प्रतिसाद पाहुन मी कित्ती खुश झालोय...!! छोकरीचा फोटो हा सुद्धा माझाच कोपीराईट आहे..! :-) (स्पष्ट करतो म्हणजे काही लोक आक्षेप घेणार नाही..! ;-)) आता मी सुद्धा इकडे असेन...!!!! धन्यवाद..!! :-)

आदिजोशी 16/12/2011 - 12:57
A small story for all salaried Employee(For Fun)..: A shopkeeper watching over his shop is really surprised when a dog coming inside the shop, he shoos him away. But later, the dog is back inside again. So he goes over to the dog and notices that it has a note in his mouth. He takes the note and it reads “Can I have 12 soaps and shampoo bottle, please. The money is with the dog.” The shopkeeper looks inside the dog’s mouth and to his surprise there is a 100 rupees note in his mouth. So he takes the money and puts the soap, shampoo and change in a bag, and then places it in the dog’s mouth. The shopkeeper is so impressed, and since it is the closing time, he decides to follow the dog. The dog is walking down the street, when it comes to the zebra crossing; he waits till the signal turns green. He walks across the road till the bus stop. He waits on the stop and looks up the timetable for the bus. The shopkeeper is totally out of his mind as the dog gets into the bus and sits on the a vacant seat. The shopkeeper follows the dog. The dog waits for the conductor to come into his sheet. He gives the change to the conductor and shows him the neck belt to keep the ticket. The shopkeeper is almost fainting at this sight and so are the other people in the bus. The dog then moves to the front exit of the door and waits for the bus to arrive, looking outside. As soon as the stop is in his sight he wags his tail to inform the driver to stop. Then not even waiting for the bus stop to arrive the dog jumps out and runs to the house nearby. It opens an big iron gate and rushes towards the door, he changes his mind and walks towards the garden. The dog walks up to the window and beats his head several times on the window. It then walk backs to the door and waits. The shopkeeper maintaining his senses walks up to the door and watched a big guy open the door. The guy starts beating, kicking and abusing the dog. The shopkeeper is surprised and runs to stop the guy. The shopkeeper questions the guy “what is the heaven are you doing.? The dog is genius he could be famous in life.” The guy responds “you call this clever? This is the 3rd time in this week that the dog has forgotten the door keys.” The moral of the story:: You may continue to exceed onlookers expectations.... but will always fall short of the bosses expectation.

In reply to by आदिजोशी

माझे भाषांतर हे जालावरिल फोर्वड ईमेलचे सम्पुर्ण जसे च्या तसे भाषांतर नसुन त्याला अस्सल भारतीय ट्च आहे .. हे तुम्हाला वाच्ताक्षणीच समजते..! मी मूळ छोट्याशा इमेल फोर्वड मधे स्वतचे भरपुर भारतीयकरण केले आहे .. तसेच स्पेशली मतितर्थ वर जास्त भर दिला आहे..!! म्हणुन जो मतितार्थ आहे तो जास्त महत्वाचा आहे आणि तो १०० % मी लिहिलेला आहे..! क्रुपया शन्का घेउ नये..!Smile तुम्हाला भाषांतर आवडले या बद्दल खुप खुप धन्यवाद..! :-)

In reply to by जमीर इब्राहीम 'आझाद'

अन्या दातार 16/12/2011 - 14:51
साबण व शँपू बॉटलच्या ऐवजी "१ लिटर दुध, आजचा पेपर, एक ब्रेड आणि १ सुगारेत चे पाकीट" याने अस्सल भारतीय टच कसा काय बरे आला? साबण-शँपू भारतात वापरत नाहीत कि त्याऐवजी दूध, ब्रेड, आजचा पेपर व सुगारेत(म्हणजे काय कुणास ठावूक, सिगरेट म्हणायचे आहे हे गृहित धरतोय) चे पाकिट वापरतात? (अति सामान्य) अन्या

In reply to by अन्या दातार

आदिजोशी 16/12/2011 - 15:14
अरे बस ने जाण्या ऐवजी कुत्रा चालत गेला, एका घराऐवजी कॉलनीत गेला, मालकाने लाथा बुक्क्यांऐवजी काठीने कुत्र्याला बदडला असे अनेक भारतीयीकरणाचे दाखले आहेत की कथेत. न्युजचॅनलवाले फेमस करतील हा तर खास भारतीय टच. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा कुत्रा कॅनाक्ष आहे हे विसरलास कि अन्या

In reply to by आदिजोशी

५० फक्त 18/12/2011 - 10:11
ही टच संस्था फार माजली आहे सध्या.... असो, ना मुळ स्टोरीतलं काही कळालं ना टचड भाषांतरातलं काही समजलं, असो, लेखकजी तुमचा ब्लॉग पाहिला मस्त आहे. गजल आणी कविता यांच्याशी विडंबने करणे ती सुद्धा भागीदारीत एवढाच आमचा संबंध त्यामुळ तिथं पास. ..

In reply to by किचेन

५० फक्त 18/12/2011 - 23:33
''एक्धाच नव्हे तर बोलत असलेल्या त्या दुकानच चीत्रीकारंही चालू होत.'' या वाक्याचा अर्थ समजवल्यास आम्ही टचगदित होउ.

In reply to by ५० फक्त

अन्या दातार, आदिजोशी आणि ५० फक्त ही सगळी अवलक्षणी माणसे आहेत. झारीतले शुक्राचार्य आहेत सगळे. आज त्यांच्या प्रतिक्रिया बघून एक मिपाकर म्हणून शरम वाटली. अहो ज्याच्या नावातच 'आझाद' आहे त्या माणसाला तुम्ही भाषीक साहित्यात कोंडायला बघता ? भगवदगीता ही अशीच दुर्बोध होती. ज्ञानेश्वर माउलीनी ती ज्ञानेश्वरीच्या रुपाने जनमानसात पसरवली. तिचे गुढार्थ उकलले. आज तेच पवित्र कार्य श्री. आझाद करित आहेत. आमच्या सारख्या शाट इंग्रजी न कळणार्‍या अडाण्यांना ने खास भारतीय भाषांतर उपलब्ध करुन देत आहेत, आणी ते देखील माय मराठीत. श्री. आझाद, तुमचे हे भाषांतर, त्याला दिलेला अतिशय सुरेख असा भारतीय टच आणि प्रत्येक प्रतिक्रियेवरती स्वतःची उपप्रतिक्रिया देण्याची स्टाईल अतिशय जबरदस्त आहे. तुमचा अजून देखील एक धागा नुकताच पाहीला. आता लगेच तो धागा वाचायला पळणार आहे. तुमच्या ह्या पवित्र कार्यात आड येणार्‍या लोकांकडे दुर्लक्ष करून असेच छान छान भाषांतर आम्हाला उपलब्ध करून देत रहा. तुमचे मनःपूर्वक धन्यवाद.

In reply to by परिकथेतील राजकुमार

वाह... म्हणजे तुमच्या सारखी चांगली मन्डळी सुद्धा आहेत तर..!!!! :-) बरे वाटले...! आणि खुप आनन्द झाला... एक मिपाकर म्हणून तुम्हाला शरम वाटायला नको सर... इतर संपाद्क मंड्ळी असतीलच ना ... लक्ष ठेवायला..!!! सगळीकडे विघ्नसंतोषी लोक असतातच... आणि आत्ताचा जमाना तर सोकवलेल्या लोकांचाच आहे ... काही लोकांना अतिशय फालतू गोष्टी भरपुर आवड्तात जसे की - अशा लोकांना कुटूंबासहित "बिग बोस" नावाच्या फालतू आणि विक्रुत कार्यक्रमामध्ये व्यावसायिक पोर्न स्टार आलेली चालते... आणि दुसरे म्हणजे ते तमीळ गाणे सध्या धुमाकुळ घालत आहे.. काहितरी अर्थ आहे का त्याला..? ज्ञानेश्वर माउलीनी दुर्बोध अशी भगवदगीता ज्ञानेश्वरीच्या रुपाने जनमानसात पसरवली आणि ज्ञानेश्वर हे महाराष्ट्रात होउन गेले हे आपले थोर भाग्य आहे.. !!! त्यांची आणि माझी बरोबरी क्रुपया नको..! तो मान पु.लं, व.पुं, प्र.के., वि.वा, आणि सुरेश भटांचा आणि त्यांसाऱख्या इतर दिग्गजांचा....!! मी तर आपला त्या वाटेवर चालू इछीणारा साधा माणूस..! :-) धन्यवाद..!! लोभ असावा..

इरसाल 16/12/2011 - 14:26
तुमचा ब्लॉग आवडला काही लेखन घरी जावून वाचेन. आता लेखाबद्दल.... ऑफिस मध्ये जर मी काम केले तर बाकीचे काय करतील. म्हणून मी मधेमधे काचुपणा करत असतो.

In reply to by गणपा

आनंद 15/12/2011 - 22:35
त्यांचाच आहे अस दिसतय. आणि छान आहे ब्लॉग. या कविते खाली त्यांचच नाव आहे. (हिंदू असोत कोणी, कोणी असोत मुस्लीम.... ~जमीर इब्राहिम "आझाद")

In reply to by आनंद

गणपा 15/12/2011 - 22:58
त्यांचच लिखाण असेल तर आनंदच आहे. पण त्याच कवितेखाली आणि वरील लेखा खाली Posted by साधा माणुस... असही दिसलं म्हणुन विचारणा केली.

In reply to by जमीर इब्राहीम 'आझाद'

गणपा 16/12/2011 - 12:49
खुलाश्या बद्दल धन्यवाद जमीर इब्राहीम 'आझाद'. लेखन चौर्य बळावल्याने खात्री करुन घेतली. राग नसावा. तुमचा ब्लॉग आणि लिखाण आवडले. :)

In reply to by गणपा

"साधा माणुस" हे झाले ब्लोग चे आणि लेखन करण्यासाठीचे टोपण नाव... धन्यावाद.. तुमची प्रतिक्रिया मिळाली..! माझ्या ब्लोग ला भेट देऊन कविता (गजल) वाचली.. त्या बद्दल आभार..!

मोदक 15/12/2011 - 22:05
कदाचीत ९०% चे मॅनेजर तसेच असावेत. हे त्यांच्या हाताखाली तयार झालेले म्हणून.. (हाफ ईयरली अ‍ॅप्रेजल अजून न झालेला) मोदक

In reply to by मोदक

(हाफ ईयरली अ‍ॅप्रेजल अजून न झालेला) मोदक:- हे हे हे ... तुमचे उत्तर म्हणजे अगदी चाणक्य नीती आहे राव..!! तुम्हाला फ ईयरली अ‍ॅप्रेजल साठी आल दी बेस्ट..!!:-)

In reply to by जमीर इब्राहीम 'आझाद'

मोदक 16/12/2011 - 13:52
धन्स... http://en.wikipedia.org/wiki/The_Chicken_and_the_Pig हे पण वास्तव आहे. मोदक

In reply to by प्राजु

(सर्वव्यापी)प्राजक्ता तुम्हाला माझे लिखाण आवड्ले हे मला आवर्जून सांगावेसे वाटले.... आम्ही धन्य झालो..!!! मनापासुन आभार..!!

अमृत 16/12/2011 - 09:12
अहो जमीर साहेब वरिल भाषांतर( मतितार्थ सोडून)हे जालावरिल फोर्वड ईमेलचे आहे हे तर नमूद करा की जरा.... त्यामूळे मतितार्थ देखिल तुम्ही लिहिला आहे याविषयी शंका येते आहे... कृपया प्रकाश टाकावा... बाकि भाषांतर छान जमले आहे ... धन्यवाद अमृत...

In reply to by अमृत

अम्रुत साहेब... माझे भाषांतर हे जालावरिल फोर्वड ईमेलचे सम्पुर्ण जसे च्या तसे भाषांतर नसुन त्याला अस्सल भारतीय ट्च आहे .. हे तुम्हाला वाच्ताक्षणीच समजते..! मी मूळ छोट्याशा इमेल फोर्वड मधे स्वतचे भरपुर भारतीयकरण केले आहे .. तसेच स्पेशली मतितर्थ वर जास्त भर दिला आहे..!! म्हणुन जो मतितार्थ आहे तो जास्त महत्वाचा आहे आणि तो १०० % मी लिहिलेला आहे..! क्रुपया शन्का घेउ नये..!:-) तुम्हाला भाषांतर आवडले या बद्दल खुप खुप धन्यवाद..!

मराठी_माणूस 16/12/2011 - 09:26
काम चुकार पणाचे विश्लेषण आवाडले. हे बरेचसे आजुबाजुला पाहीले आहे. आमच्याच ऑफिस च्या एका फ्लोर वर खेळीमेळीचे आणि दुसर्‍या फ्लोर वर ताणलेले वातावरण असते. हे जे ९०% लोक असतात ते बहुतांशी लायक नसतात मग स्वतःच्या सरव्हायव्हल साठी लॉबी करतात आणि लायक व्यक्तीना पुढे येउ देत नाहीत.

In reply to by मराठी_माणूस

मराठी_माणूस ... मला जे लिहायचे होते ते तुम्ही अगदी कमी शब्दात सांगितलेत.,.! काम चुकार पणाचे विश्लेषण आवडल्याबद्दल आभार..!

रमताराम 16/12/2011 - 09:32
कामचुकार माणसे आपल्या कामचुकारपणाला एकाहुन एक सरस अशी समर्थनेही शोधून काढतात त्यातले हे सर्वात पापुलर. आपण कित्ती कष्टाळू नि आपले सारेच म्यानेजर असे दिसत असतील तर कदाचित आपल्या नजरेतही दोष असावा अशी शंका कर्मचार्‍याने (ई: सो डाउनमार्केट नो, एम्प्लॉई म्हणा की) का घेऊ नये? (स्वतंत्र) रमताराम

In reply to by रमताराम

"कामचुकारपणाला एकाहुन एक सरस अशी समर्थनेही शोधून काढतात त्यातले हे सर्वात पापुलर" आवड्ले.. तुमचे हे या वेगळ्या पधतीने विचार करणे.. बरोबर बोललात.. परन्तू एम्प्लॉई पेक्षा म्यानेजर ९०% तसे असतात.. (उदा. वरील एक लाइव्ह प्रतिक्रिया बघा) आणि जिथे १०% पोझीटीव द्रुश्ष्टीकोन असणारे म्यानेजर असतात तिथे खेळमेळीचे वातावरण असणारच..!!! तुमचे आभार..!

In reply to by रमताराम

सुहास.. 18/12/2011 - 11:09
कामचुकार माणसे आपल्या कामचुकारपणाला एकाहुन एक सरस अशी समर्थनेही शोधून काढतात त्यातले हे सर्वात पापुलर. आपण कित्ती कष्टाळू नि आपले सारेच म्यानेजर असे दिसत असतील तर कदाचित आपल्या नजरेतही दोष असावा अशी शंका कर्मचार्‍याने (ई: सो डाउनमार्केट नो, एम्प्लॉई म्हणा की) का घेऊ नये? >>> अनुभवाचे बोल ?

क्रान्ति 16/12/2011 - 12:27
जमीर, मिपावर स्वागत. ब्लॉग खासच आहे. विशेषतः छोकरीचा फोटो. :) वरचा धागा आणि प्रतिक्रिया वाचून एक गोष्ट जाणवली, घरोघरी मातीच्या चुली. कामाचं ठिकाण सरकारी असो की निमसरकारी की गैरसरकारी, कामचुकार नेहमीच सुखात रहातात आणि मनापासून काम करणारे ओझ्याची गाढवं होतात.

In reply to by क्रान्ति

वाह..... क्रान्ति ताई..!!! :-) तुमचा प्रतिसाद पाहुन मी कित्ती खुश झालोय...!! छोकरीचा फोटो हा सुद्धा माझाच कोपीराईट आहे..! :-) (स्पष्ट करतो म्हणजे काही लोक आक्षेप घेणार नाही..! ;-)) आता मी सुद्धा इकडे असेन...!!!! धन्यवाद..!! :-)

आदिजोशी 16/12/2011 - 12:57
A small story for all salaried Employee(For Fun)..: A shopkeeper watching over his shop is really surprised when a dog coming inside the shop, he shoos him away. But later, the dog is back inside again. So he goes over to the dog and notices that it has a note in his mouth. He takes the note and it reads “Can I have 12 soaps and shampoo bottle, please. The money is with the dog.” The shopkeeper looks inside the dog’s mouth and to his surprise there is a 100 rupees note in his mouth. So he takes the money and puts the soap, shampoo and change in a bag, and then places it in the dog’s mouth. The shopkeeper is so impressed, and since it is the closing time, he decides to follow the dog. The dog is walking down the street, when it comes to the zebra crossing; he waits till the signal turns green. He walks across the road till the bus stop. He waits on the stop and looks up the timetable for the bus. The shopkeeper is totally out of his mind as the dog gets into the bus and sits on the a vacant seat. The shopkeeper follows the dog. The dog waits for the conductor to come into his sheet. He gives the change to the conductor and shows him the neck belt to keep the ticket. The shopkeeper is almost fainting at this sight and so are the other people in the bus. The dog then moves to the front exit of the door and waits for the bus to arrive, looking outside. As soon as the stop is in his sight he wags his tail to inform the driver to stop. Then not even waiting for the bus stop to arrive the dog jumps out and runs to the house nearby. It opens an big iron gate and rushes towards the door, he changes his mind and walks towards the garden. The dog walks up to the window and beats his head several times on the window. It then walk backs to the door and waits. The shopkeeper maintaining his senses walks up to the door and watched a big guy open the door. The guy starts beating, kicking and abusing the dog. The shopkeeper is surprised and runs to stop the guy. The shopkeeper questions the guy “what is the heaven are you doing.? The dog is genius he could be famous in life.” The guy responds “you call this clever? This is the 3rd time in this week that the dog has forgotten the door keys.” The moral of the story:: You may continue to exceed onlookers expectations.... but will always fall short of the bosses expectation.

In reply to by आदिजोशी

माझे भाषांतर हे जालावरिल फोर्वड ईमेलचे सम्पुर्ण जसे च्या तसे भाषांतर नसुन त्याला अस्सल भारतीय ट्च आहे .. हे तुम्हाला वाच्ताक्षणीच समजते..! मी मूळ छोट्याशा इमेल फोर्वड मधे स्वतचे भरपुर भारतीयकरण केले आहे .. तसेच स्पेशली मतितर्थ वर जास्त भर दिला आहे..!! म्हणुन जो मतितार्थ आहे तो जास्त महत्वाचा आहे आणि तो १०० % मी लिहिलेला आहे..! क्रुपया शन्का घेउ नये..!Smile तुम्हाला भाषांतर आवडले या बद्दल खुप खुप धन्यवाद..! :-)

In reply to by जमीर इब्राहीम 'आझाद'

अन्या दातार 16/12/2011 - 14:51
साबण व शँपू बॉटलच्या ऐवजी "१ लिटर दुध, आजचा पेपर, एक ब्रेड आणि १ सुगारेत चे पाकीट" याने अस्सल भारतीय टच कसा काय बरे आला? साबण-शँपू भारतात वापरत नाहीत कि त्याऐवजी दूध, ब्रेड, आजचा पेपर व सुगारेत(म्हणजे काय कुणास ठावूक, सिगरेट म्हणायचे आहे हे गृहित धरतोय) चे पाकिट वापरतात? (अति सामान्य) अन्या

In reply to by अन्या दातार

आदिजोशी 16/12/2011 - 15:14
अरे बस ने जाण्या ऐवजी कुत्रा चालत गेला, एका घराऐवजी कॉलनीत गेला, मालकाने लाथा बुक्क्यांऐवजी काठीने कुत्र्याला बदडला असे अनेक भारतीयीकरणाचे दाखले आहेत की कथेत. न्युजचॅनलवाले फेमस करतील हा तर खास भारतीय टच. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा कुत्रा कॅनाक्ष आहे हे विसरलास कि अन्या

In reply to by आदिजोशी

५० फक्त 18/12/2011 - 10:11
ही टच संस्था फार माजली आहे सध्या.... असो, ना मुळ स्टोरीतलं काही कळालं ना टचड भाषांतरातलं काही समजलं, असो, लेखकजी तुमचा ब्लॉग पाहिला मस्त आहे. गजल आणी कविता यांच्याशी विडंबने करणे ती सुद्धा भागीदारीत एवढाच आमचा संबंध त्यामुळ तिथं पास. ..

In reply to by किचेन

५० फक्त 18/12/2011 - 23:33
''एक्धाच नव्हे तर बोलत असलेल्या त्या दुकानच चीत्रीकारंही चालू होत.'' या वाक्याचा अर्थ समजवल्यास आम्ही टचगदित होउ.

In reply to by ५० फक्त

अन्या दातार, आदिजोशी आणि ५० फक्त ही सगळी अवलक्षणी माणसे आहेत. झारीतले शुक्राचार्य आहेत सगळे. आज त्यांच्या प्रतिक्रिया बघून एक मिपाकर म्हणून शरम वाटली. अहो ज्याच्या नावातच 'आझाद' आहे त्या माणसाला तुम्ही भाषीक साहित्यात कोंडायला बघता ? भगवदगीता ही अशीच दुर्बोध होती. ज्ञानेश्वर माउलीनी ती ज्ञानेश्वरीच्या रुपाने जनमानसात पसरवली. तिचे गुढार्थ उकलले. आज तेच पवित्र कार्य श्री. आझाद करित आहेत. आमच्या सारख्या शाट इंग्रजी न कळणार्‍या अडाण्यांना ने खास भारतीय भाषांतर उपलब्ध करुन देत आहेत, आणी ते देखील माय मराठीत. श्री. आझाद, तुमचे हे भाषांतर, त्याला दिलेला अतिशय सुरेख असा भारतीय टच आणि प्रत्येक प्रतिक्रियेवरती स्वतःची उपप्रतिक्रिया देण्याची स्टाईल अतिशय जबरदस्त आहे. तुमचा अजून देखील एक धागा नुकताच पाहीला. आता लगेच तो धागा वाचायला पळणार आहे. तुमच्या ह्या पवित्र कार्यात आड येणार्‍या लोकांकडे दुर्लक्ष करून असेच छान छान भाषांतर आम्हाला उपलब्ध करून देत रहा. तुमचे मनःपूर्वक धन्यवाद.

In reply to by परिकथेतील राजकुमार

वाह... म्हणजे तुमच्या सारखी चांगली मन्डळी सुद्धा आहेत तर..!!!! :-) बरे वाटले...! आणि खुप आनन्द झाला... एक मिपाकर म्हणून तुम्हाला शरम वाटायला नको सर... इतर संपाद्क मंड्ळी असतीलच ना ... लक्ष ठेवायला..!!! सगळीकडे विघ्नसंतोषी लोक असतातच... आणि आत्ताचा जमाना तर सोकवलेल्या लोकांचाच आहे ... काही लोकांना अतिशय फालतू गोष्टी भरपुर आवड्तात जसे की - अशा लोकांना कुटूंबासहित "बिग बोस" नावाच्या फालतू आणि विक्रुत कार्यक्रमामध्ये व्यावसायिक पोर्न स्टार आलेली चालते... आणि दुसरे म्हणजे ते तमीळ गाणे सध्या धुमाकुळ घालत आहे.. काहितरी अर्थ आहे का त्याला..? ज्ञानेश्वर माउलीनी दुर्बोध अशी भगवदगीता ज्ञानेश्वरीच्या रुपाने जनमानसात पसरवली आणि ज्ञानेश्वर हे महाराष्ट्रात होउन गेले हे आपले थोर भाग्य आहे.. !!! त्यांची आणि माझी बरोबरी क्रुपया नको..! तो मान पु.लं, व.पुं, प्र.के., वि.वा, आणि सुरेश भटांचा आणि त्यांसाऱख्या इतर दिग्गजांचा....!! मी तर आपला त्या वाटेवर चालू इछीणारा साधा माणूस..! :-) धन्यवाद..!! लोभ असावा..

इरसाल 16/12/2011 - 14:26
तुमचा ब्लॉग आवडला काही लेखन घरी जावून वाचेन. आता लेखाबद्दल.... ऑफिस मध्ये जर मी काम केले तर बाकीचे काय करतील. म्हणून मी मधेमधे काचुपणा करत असतो.
दार वाजू लागले.. पण दिसत तर कुणीच नव्हते... दुकानदाराला वाटले भास झाला असावा.. दार पुन्हा वाजले .. मग त्याने खिडकीतून वाकून पाहिले तर एक धिप्पाड, मोठ्ठा, अल्सेशियन कुत्रा त्याच्या दुकानाचे दार ठोठावत होता.. त्याने त्याला लगेच हुसकून लावले....तरी पुन्हा तोच सीन.. कुत्रा त्याच्या दुकानाचे दार वाजवत होता.. मग त्याने नीट पहिले तर त्या कुत्र्याच्या तोंडात एक पिशवी होती..

केल्याने देशाटन, पंडित-मैत्री, 'सभेत संचार'............

सर्वसाक्षी ·

अन्या दातार 07/12/2011 - 00:34
भन्नाट हो! काय आयडीया आहेत एकेक. अनुभव दांडगा दिसतोय आपला ;)

बहुगुणी 07/12/2011 - 02:07
फार पोचलेले अनुभव आहेत हे सिद्धच आहे! 'यशस्वी असे व्हा' वगैरे वर आधारित एक समुपदेशन कार्यालय / संस्थळ सुरू करायला हरकत नाही :-)

चतुरंग 07/12/2011 - 03:21
हे झालेलं दिसतंच आहे! ;) प्रत्येक गोष्ट झटपट, चांगली आणि स्वस्त व्हायला हवी असा हट्ट असलेला जमाना आहे. माझ्या एका कलीगच्या डेस्कवरती पुढील संतवचन लावलेले आहे - “We do three types of jobs – Cheap, Quick and Good. You can have any two.” 1.“A good quick job – won’t be cheap” 2.“A good job cheap – won’t be quick” 3.“A cheap job quick – won’t be good.” (एक्सपेन्सिव्)रंगा (खुद के साथ बातां : रंग्या, साक्षीमहाराजांनी हा लेख अशाच एखाद्या सेमीनार मध्ये पाठच्या बेंचवर बसून हळूच टंकलाय की काय? ;) )

In reply to by चतुरंग

सर्वसाक्षी 07/12/2011 - 21:22
(खुद के साथ बातां : रंग्या, साक्षीमहाराजांनी हा लेख अशाच एखाद्या सेमीनार मध्ये पाठच्या बेंचवर बसून हळूच टंकलाय की काय? Wink ) रंगाशेठ, बरोब्बर ओळखलत. १ तारखेला एका सेमिनारला गेलो असता (अर्थातच मागलटीच्या मेजावर बसुन) ही कल्पना सुचली.

सन्जोप राव 07/12/2011 - 06:44
वर्णन आवडले. मराठी शब्दांच्या अतिरेकी आग्रहामुळे झणझणीत, देशी लसूण, कोथिंबीर वगैरे घातलेली मुगाची उसळ खाताना घासागणिक दाताखाली चोर मूग येऊन दाताच्या कण्या व्हाव्यात तसे झाले असले तरीही वर्णन आवडले. जवळ एक चपटा खिशात मावेल असा डिजिटल कॅमेरा बाळगावा. किंवा एखादी चपटी.. ;-) बाकी असे परिसंवाद पोत्याने पालथे घातल्याने सह-अनुभूती आहेच!

In reply to by सन्जोप राव

सर्वसाक्षी 07/12/2011 - 21:25
समोर तलाव तुडुंब भरलेला असताना लोटा कशाला न्यावा? कार्यक्रम संपल्यावर श्रमपरिहार असतोच की.

In reply to by सर्वसाक्षी

कार्यक्रम संपल्यावर श्रमपरिहार असतोच की.
श्रमपरिहाराचे महत्व आपापल्या परीने अनन्य साधारण आहे. शास्त्रापुरता का होईना श्रमपरिहार झालाच पाहिजे! :) :-)

मराठी_माणूस 07/12/2011 - 09:39
लेख मस्त. वाचताना मजा आली. असे बरेच सहकारी आजुबाजुला पाहीलेत, पण माघारी लोक त्यांच्या अशा वागण्यावर टीका करतात आणि ति कधीच आदरणीय व्यक्तीमत्व नसतात.

तर्री 07/12/2011 - 09:54
मजेदार मांडणी. ऊच्च चहा नंतर कॉफी खटकली . कॉफीला मराठी काय पर्याय काय हा विचार सुरु आहे. जेवणाच्या वेळी नेहेमी उलटीकडुन सुरुवात करावी म्हणजे गर्दीचा त्रास होत नाही. हा पुरोगामी विचार ध्यानात घेतला गेला आहे.

In reply to by तर्री

गवि 07/12/2011 - 09:57
मला कोणीतरी म्हटलं होतं की कॉफी हा एकच शब्द असा आहे की जगातल्या सर्व भाषांमधे तो आहे, आणि कॉफी याच अर्थाने. किंवा त्याला प्रतिशब्द नाहीत. किंवा असले तरी ते नंतर तयार झाले असावेत.

In reply to by प्रचेतस

अन्या दातार 07/12/2011 - 10:52
कॉफी आणि काहवा वेगळे आहेत. काहवा म्हणजे विविध मसाले, काहवा चहापत्ती, बदाम, केशर इ. पदार्थ घालून केलेला चहा. काहवा म्हणजे कॉफी नव्हे. दोन्ही गोष्टींचे मूळसुद्धा वेगळे आहे. कॉफी इथिओपियामधून अरब जगतात गेली. काहवा कश्मिरी प्रदेशातला (म्हणजे देशी ;) ) कॉफ्या चहाळ

गवि 07/12/2011 - 09:55
जबरी, खास, भन्नाट, अफलातून, धमाल, उत्तम, झकास, लव्हली, सुप्पर, खंग्री... पुलंच्या "असामी"शी कंटेंपररी नसलं, हल्लीच्या काळातलं असलं तरी वरचं लिखाण वाचून काहीशी बेनसन जान्सन कंपनीची आठवण झाली. धोंडो भिकाजी जोशी यांना पडणारा तो प्रश्न की, कोणीच मान मोडून काम न करता आमची बेनसन जान्सन कंपनी चालते तरी कशी..? त्यामुळेच एकूण जग चालवण्यासाठी काही करायची गरज आहे असं मुळीच वाटत नाही. ;)

५० फक्त 07/12/2011 - 09:56
जबरा लेखन जाम आवडले, असे अनुभव फार कमी आहेत तरी सुद्धा. @ चतुरंग, तुमच्या मित्राला धन्यवाद कळवा, त्यांचे संतवचन मी आता माझ्या डेस्कवर सुद्धा लावतो.

नगरीनिरंजन 07/12/2011 - 10:55
लेख मस्त वाटला आणि दिलेले सल्ले अत्यंत व्यवहारी आणि उपयुक्त आहेत! आंग्ल शब्दांना दिलेले काही मराठी प्रतिशब्द टोपी उडवून गेले. "उच्च चहा" आणि "सरकी" =)) =)) (डिजिटल कॅमेर्‍याला का सोडले ते कळले नाही). मिटींगदेवींची कहाणीसुद्धा वाचून काढली. तीही झबर्दस्त आहे!

विवेकखोत 07/12/2011 - 11:06
"बोलणाऱ्याचे दगड खपतात आणि न बोलणाऱ्याच सोनही खपत नाही म्हणे " पण माझ्या तर अशी म्हण ऐकिवात आहे "बोल नारयाचे मुग हि विकले जातात अन न बोल नारयाचे गहू पण विकल्या जात नाही " अर्थ बरोबर आहे पण म्हण वेगळी आहे, कृपया (माझे काही चुकत असेल तर )योग्य बदल सुचवावा.

आनंद घारे 07/12/2011 - 12:14
आणखी एक पाऊल पुढे टाकून त्या सभेत वक्ता किंवा प्रवक्ता होण्यासाठी आणि झाल्यानंतर काय काय करावे याचे मार्गदर्शन केल्यास सभेतला संचार अधिक फलप्रद होईल.

मन१ 07/12/2011 - 12:14
अजून एक बुकमार्क मिळाला... "सरकी" ठिक पण "उच्च चहा"म्हणजे? --वाचक मनोबा. High tea असा काही शब्द ऐकण्यात नाही. कृपया प्रकाश टाकावा. माठ

In reply to by मन१

सर्वसाक्षी 07/12/2011 - 21:16
म्हणजे सायंकाळी चहाबरोबर हादडायला नाना पदार्थ असणारा चहापान कार्यक्रम. असे पाहा, कार्यक्रम संपतो साडेसहा- सातच्या सुमारास. पेयपान सुरू होते साडेसात आठला. म्हणजे जेवणाला नऊ तरी वाजणार. कार्यक्रमा नंतर जेवण वगैरे नसले तर घरी जाऊन जेवायला नऊ- साडेनऊ होणारच. तेव्हा पोटाला धर म्हणुन हा प्रघात पडला असावा.

छोटा डॉन 07/12/2011 - 12:27
_/\_ साष्टांग नमस्कार स्विकारा साक्षीदेवा ! जे काही लिहले आहे त्याला तोड नाही, एकदम 'उत्तम, सुसंगत' वगैरे आहे पण बरीच बिझीनेस सिक्रेट्स अशी उघडपणे चव्हाट्यावर मांडल्याबद्दल निषेध ;) - (कॉन्फरंसप्रिय) छोटा डॉन

विजुभाऊ 07/12/2011 - 19:24
लय धमाल. झकास. टेक्नीकल सेमिनार आमच्या डोच्क्यावरुन जातात. बिझनेस सेमिनार बरे असतात. काही नवी म्हैती मिळ्ते. ऑल हॅन्ड्स मीट नाअमक काही इम्टर्नल सेमिनार असतात. त्याचे नक्की काय प्रयोजन असते ते प्रायोजकानाच ठौक नसते

अन्या दातार 07/12/2011 - 00:34
भन्नाट हो! काय आयडीया आहेत एकेक. अनुभव दांडगा दिसतोय आपला ;)

बहुगुणी 07/12/2011 - 02:07
फार पोचलेले अनुभव आहेत हे सिद्धच आहे! 'यशस्वी असे व्हा' वगैरे वर आधारित एक समुपदेशन कार्यालय / संस्थळ सुरू करायला हरकत नाही :-)

चतुरंग 07/12/2011 - 03:21
हे झालेलं दिसतंच आहे! ;) प्रत्येक गोष्ट झटपट, चांगली आणि स्वस्त व्हायला हवी असा हट्ट असलेला जमाना आहे. माझ्या एका कलीगच्या डेस्कवरती पुढील संतवचन लावलेले आहे - “We do three types of jobs – Cheap, Quick and Good. You can have any two.” 1.“A good quick job – won’t be cheap” 2.“A good job cheap – won’t be quick” 3.“A cheap job quick – won’t be good.” (एक्सपेन्सिव्)रंगा (खुद के साथ बातां : रंग्या, साक्षीमहाराजांनी हा लेख अशाच एखाद्या सेमीनार मध्ये पाठच्या बेंचवर बसून हळूच टंकलाय की काय? ;) )

In reply to by चतुरंग

सर्वसाक्षी 07/12/2011 - 21:22
(खुद के साथ बातां : रंग्या, साक्षीमहाराजांनी हा लेख अशाच एखाद्या सेमीनार मध्ये पाठच्या बेंचवर बसून हळूच टंकलाय की काय? Wink ) रंगाशेठ, बरोब्बर ओळखलत. १ तारखेला एका सेमिनारला गेलो असता (अर्थातच मागलटीच्या मेजावर बसुन) ही कल्पना सुचली.

सन्जोप राव 07/12/2011 - 06:44
वर्णन आवडले. मराठी शब्दांच्या अतिरेकी आग्रहामुळे झणझणीत, देशी लसूण, कोथिंबीर वगैरे घातलेली मुगाची उसळ खाताना घासागणिक दाताखाली चोर मूग येऊन दाताच्या कण्या व्हाव्यात तसे झाले असले तरीही वर्णन आवडले. जवळ एक चपटा खिशात मावेल असा डिजिटल कॅमेरा बाळगावा. किंवा एखादी चपटी.. ;-) बाकी असे परिसंवाद पोत्याने पालथे घातल्याने सह-अनुभूती आहेच!

In reply to by सन्जोप राव

सर्वसाक्षी 07/12/2011 - 21:25
समोर तलाव तुडुंब भरलेला असताना लोटा कशाला न्यावा? कार्यक्रम संपल्यावर श्रमपरिहार असतोच की.

In reply to by सर्वसाक्षी

कार्यक्रम संपल्यावर श्रमपरिहार असतोच की.
श्रमपरिहाराचे महत्व आपापल्या परीने अनन्य साधारण आहे. शास्त्रापुरता का होईना श्रमपरिहार झालाच पाहिजे! :) :-)

मराठी_माणूस 07/12/2011 - 09:39
लेख मस्त. वाचताना मजा आली. असे बरेच सहकारी आजुबाजुला पाहीलेत, पण माघारी लोक त्यांच्या अशा वागण्यावर टीका करतात आणि ति कधीच आदरणीय व्यक्तीमत्व नसतात.

तर्री 07/12/2011 - 09:54
मजेदार मांडणी. ऊच्च चहा नंतर कॉफी खटकली . कॉफीला मराठी काय पर्याय काय हा विचार सुरु आहे. जेवणाच्या वेळी नेहेमी उलटीकडुन सुरुवात करावी म्हणजे गर्दीचा त्रास होत नाही. हा पुरोगामी विचार ध्यानात घेतला गेला आहे.

In reply to by तर्री

गवि 07/12/2011 - 09:57
मला कोणीतरी म्हटलं होतं की कॉफी हा एकच शब्द असा आहे की जगातल्या सर्व भाषांमधे तो आहे, आणि कॉफी याच अर्थाने. किंवा त्याला प्रतिशब्द नाहीत. किंवा असले तरी ते नंतर तयार झाले असावेत.

In reply to by प्रचेतस

अन्या दातार 07/12/2011 - 10:52
कॉफी आणि काहवा वेगळे आहेत. काहवा म्हणजे विविध मसाले, काहवा चहापत्ती, बदाम, केशर इ. पदार्थ घालून केलेला चहा. काहवा म्हणजे कॉफी नव्हे. दोन्ही गोष्टींचे मूळसुद्धा वेगळे आहे. कॉफी इथिओपियामधून अरब जगतात गेली. काहवा कश्मिरी प्रदेशातला (म्हणजे देशी ;) ) कॉफ्या चहाळ

गवि 07/12/2011 - 09:55
जबरी, खास, भन्नाट, अफलातून, धमाल, उत्तम, झकास, लव्हली, सुप्पर, खंग्री... पुलंच्या "असामी"शी कंटेंपररी नसलं, हल्लीच्या काळातलं असलं तरी वरचं लिखाण वाचून काहीशी बेनसन जान्सन कंपनीची आठवण झाली. धोंडो भिकाजी जोशी यांना पडणारा तो प्रश्न की, कोणीच मान मोडून काम न करता आमची बेनसन जान्सन कंपनी चालते तरी कशी..? त्यामुळेच एकूण जग चालवण्यासाठी काही करायची गरज आहे असं मुळीच वाटत नाही. ;)

५० फक्त 07/12/2011 - 09:56
जबरा लेखन जाम आवडले, असे अनुभव फार कमी आहेत तरी सुद्धा. @ चतुरंग, तुमच्या मित्राला धन्यवाद कळवा, त्यांचे संतवचन मी आता माझ्या डेस्कवर सुद्धा लावतो.

नगरीनिरंजन 07/12/2011 - 10:55
लेख मस्त वाटला आणि दिलेले सल्ले अत्यंत व्यवहारी आणि उपयुक्त आहेत! आंग्ल शब्दांना दिलेले काही मराठी प्रतिशब्द टोपी उडवून गेले. "उच्च चहा" आणि "सरकी" =)) =)) (डिजिटल कॅमेर्‍याला का सोडले ते कळले नाही). मिटींगदेवींची कहाणीसुद्धा वाचून काढली. तीही झबर्दस्त आहे!

विवेकखोत 07/12/2011 - 11:06
"बोलणाऱ्याचे दगड खपतात आणि न बोलणाऱ्याच सोनही खपत नाही म्हणे " पण माझ्या तर अशी म्हण ऐकिवात आहे "बोल नारयाचे मुग हि विकले जातात अन न बोल नारयाचे गहू पण विकल्या जात नाही " अर्थ बरोबर आहे पण म्हण वेगळी आहे, कृपया (माझे काही चुकत असेल तर )योग्य बदल सुचवावा.

आनंद घारे 07/12/2011 - 12:14
आणखी एक पाऊल पुढे टाकून त्या सभेत वक्ता किंवा प्रवक्ता होण्यासाठी आणि झाल्यानंतर काय काय करावे याचे मार्गदर्शन केल्यास सभेतला संचार अधिक फलप्रद होईल.

मन१ 07/12/2011 - 12:14
अजून एक बुकमार्क मिळाला... "सरकी" ठिक पण "उच्च चहा"म्हणजे? --वाचक मनोबा. High tea असा काही शब्द ऐकण्यात नाही. कृपया प्रकाश टाकावा. माठ

In reply to by मन१

सर्वसाक्षी 07/12/2011 - 21:16
म्हणजे सायंकाळी चहाबरोबर हादडायला नाना पदार्थ असणारा चहापान कार्यक्रम. असे पाहा, कार्यक्रम संपतो साडेसहा- सातच्या सुमारास. पेयपान सुरू होते साडेसात आठला. म्हणजे जेवणाला नऊ तरी वाजणार. कार्यक्रमा नंतर जेवण वगैरे नसले तर घरी जाऊन जेवायला नऊ- साडेनऊ होणारच. तेव्हा पोटाला धर म्हणुन हा प्रघात पडला असावा.

छोटा डॉन 07/12/2011 - 12:27
_/\_ साष्टांग नमस्कार स्विकारा साक्षीदेवा ! जे काही लिहले आहे त्याला तोड नाही, एकदम 'उत्तम, सुसंगत' वगैरे आहे पण बरीच बिझीनेस सिक्रेट्स अशी उघडपणे चव्हाट्यावर मांडल्याबद्दल निषेध ;) - (कॉन्फरंसप्रिय) छोटा डॉन

विजुभाऊ 07/12/2011 - 19:24
लय धमाल. झकास. टेक्नीकल सेमिनार आमच्या डोच्क्यावरुन जातात. बिझनेस सेमिनार बरे असतात. काही नवी म्हैती मिळ्ते. ऑल हॅन्ड्स मीट नाअमक काही इम्टर्नल सेमिनार असतात. त्याचे नक्की काय प्रयोजन असते ते प्रायोजकानाच ठौक नसते
आजकाल स्पर्धा कोण वाढली आहे. वर जाण्यासाठी जो तो धडपडतोय. आता जे हुषार आहेत त्यांच ठिक आहे पण आमच्या सारख्यांच काय? आणि आजकाल वर चढायला हुषारी पुरतेच असही नाही. मग मोठ्ठ व्हायचं असेल तर काय करावं बर? आहेत, त्यालाही उपाय आहेत. एक उपाय मागे मी इथे सांगितला होता. आता दुसरा सांगतो. चारचौघात आपल वजन वाढवायच असलं, महत्व प्रस्थापित करायच असल तर मग काहीतरी वेगळं कराव लागतं. थोडक्यात आपणच आपल्याला मोठ कराव लागतं. ते कस? अहो हे कलियुग आहे, बोलणाऱ्याचे दगड खपतात आणि न बोलणाऱ्याच सोनही खपत नाही म्हणे. कस खपणार?

बिगारी

पाषाणभेद ·
बिगारी
रोज सकाळी बांधून भाकर कामावर निघतो सायकलीवर उचलूतो खडी रेती डबर माती शिमीटाची डोक्यावर पाटी उघडं डोकं तापून जातं उन्हातान्हानं सडकून निघतं रचतो मालात विटेवर विट भिंतीत चिणतो मलाच निट बांधले बांबू वासे लाकडी फळ्या जगतो झालंय लोखंडाच्या सळ्या कांक्रीट मिक्सर गोल फिरतं मातीधुळीतच आयुष्य जायचं बाकीचे एखादंच घर बांधतात गरीब बिगारी घरं बांधतो - पाषाणभेद

एक दिवस पंक्चरलेला

पाषाणभेद ·

प्रचेतस 28/09/2011 - 09:46
फुल्ल टू पंक्चरलेला दिवस गेला तुमचा. या निमित्ताने ८/१० वर्षांपूर्वी नासिक ते भगूर केलेली पंक्चराळलेली सायकल ट्रिप आठवली. ता १०/१५ किमी अंतरात एकच सायकल ४ ते ५ वेळा पंक्चर झालेली होती आणि ती पण वेगवेगळ्या ठिकाणी आणि प्रत्येक वेळी कुठले ना कुठले दुकान जवळच मिळत गेले. :)

विसुनाना 28/09/2011 - 10:55
एखाद्या मांत्रिकाला बोलावून, कुणी पंक्चर काढणारा भूत होऊन तुम्हाला छळत आहे का? त्याची शहानिशा करून घ्या एकदा. हो, गेल्या दोन तीन दिवसात भुतांच्या कथा लिहून आणि वाचून दुसरं काही सुचतच नाही.;)

रविवारसारखा सुट्टीचा दिवस इतक्या क्रूरतेने 'पंक्चर'तत्वात विलीन व्हावा ही खरोखर शोकाकुल घटना आहे. एकदाच कोणालातरी दोन-पाचशे रुपये देऊन कॉलनीतील रस्ता झाडून घ्यावा.

पप्पु अंकल 28/09/2011 - 11:34
हे सर्व दोन दिवसांवर ठेपलेल्या (अशुभ) अमावस्येचे प्रताप होते की काय ? जाणकार नक्की काहितरी प्रकाश टाकतिल़च....

इतका वेळ वाटत होतं की तुमच्या मुलाचे तुमच्या नकळत केलेले उद्योग आहेत की काय. पण तसा अपेक्षित असलेला शेवट न झाल्याने मजा आली. तुमच्यासाठी अर्थातच पंक्चर काढण्याच्या उद्योगापायी आख्ख्या दिवसाची हवा गेली याबद्दल वाईट वाटलंच.

In reply to by राजेश घासकडवी

शाहरुख 28/09/2011 - 23:19
इतका वेळ वाटत होतं की तुमच्या मुलाचे तुमच्या नकळत केलेले उद्योग आहेत की काय.
असेच वाटले होते. (परवाच ११० रुपडे देऊन 'इंपोर्टेड' ट्युब सायकल मधे घातलेला) शाहरुख

पैसा 28/09/2011 - 20:16
नाही म्हणजे आम्हाला वाचायला मस्त! तुमचा अख्खा दिवसच पंक्चर झाला की वो!

प्रास 28/09/2011 - 22:37
तुमच्या पंक्चरलेल्या दिवसाबद्दल वाचून वाईट वाटलं. कोणत्याही ठोस कारणाविना सायकल, मोटार सयकल आणि पुन्हा सायकल पंक्चर होणं या अशुभ परिणामाबद्दल मिपावरच इतरत्र वाचल्याचं स्मरतं आहे. आमचं उलट आहे, आम्ही चालवत असलेल्या बाईक्स कोणत्याही स्पीड ब्रेकरवर आमच्याच वजनाने सपाट होतात, त्याला काय करावं? ;-) दु:खात सहभागी आहे.....

मी-सौरभ 30/09/2011 - 19:31
तुमचे बाळासाहेब तुम्हाला थुका लावत नाहीत ना बघा.... दोनदा त्यानी काढलेले पंचर फेल गेलय.... :(

प्रचेतस 28/09/2011 - 09:46
फुल्ल टू पंक्चरलेला दिवस गेला तुमचा. या निमित्ताने ८/१० वर्षांपूर्वी नासिक ते भगूर केलेली पंक्चराळलेली सायकल ट्रिप आठवली. ता १०/१५ किमी अंतरात एकच सायकल ४ ते ५ वेळा पंक्चर झालेली होती आणि ती पण वेगवेगळ्या ठिकाणी आणि प्रत्येक वेळी कुठले ना कुठले दुकान जवळच मिळत गेले. :)

विसुनाना 28/09/2011 - 10:55
एखाद्या मांत्रिकाला बोलावून, कुणी पंक्चर काढणारा भूत होऊन तुम्हाला छळत आहे का? त्याची शहानिशा करून घ्या एकदा. हो, गेल्या दोन तीन दिवसात भुतांच्या कथा लिहून आणि वाचून दुसरं काही सुचतच नाही.;)

रविवारसारखा सुट्टीचा दिवस इतक्या क्रूरतेने 'पंक्चर'तत्वात विलीन व्हावा ही खरोखर शोकाकुल घटना आहे. एकदाच कोणालातरी दोन-पाचशे रुपये देऊन कॉलनीतील रस्ता झाडून घ्यावा.

पप्पु अंकल 28/09/2011 - 11:34
हे सर्व दोन दिवसांवर ठेपलेल्या (अशुभ) अमावस्येचे प्रताप होते की काय ? जाणकार नक्की काहितरी प्रकाश टाकतिल़च....

इतका वेळ वाटत होतं की तुमच्या मुलाचे तुमच्या नकळत केलेले उद्योग आहेत की काय. पण तसा अपेक्षित असलेला शेवट न झाल्याने मजा आली. तुमच्यासाठी अर्थातच पंक्चर काढण्याच्या उद्योगापायी आख्ख्या दिवसाची हवा गेली याबद्दल वाईट वाटलंच.

In reply to by राजेश घासकडवी

शाहरुख 28/09/2011 - 23:19
इतका वेळ वाटत होतं की तुमच्या मुलाचे तुमच्या नकळत केलेले उद्योग आहेत की काय.
असेच वाटले होते. (परवाच ११० रुपडे देऊन 'इंपोर्टेड' ट्युब सायकल मधे घातलेला) शाहरुख

पैसा 28/09/2011 - 20:16
नाही म्हणजे आम्हाला वाचायला मस्त! तुमचा अख्खा दिवसच पंक्चर झाला की वो!

प्रास 28/09/2011 - 22:37
तुमच्या पंक्चरलेल्या दिवसाबद्दल वाचून वाईट वाटलं. कोणत्याही ठोस कारणाविना सायकल, मोटार सयकल आणि पुन्हा सायकल पंक्चर होणं या अशुभ परिणामाबद्दल मिपावरच इतरत्र वाचल्याचं स्मरतं आहे. आमचं उलट आहे, आम्ही चालवत असलेल्या बाईक्स कोणत्याही स्पीड ब्रेकरवर आमच्याच वजनाने सपाट होतात, त्याला काय करावं? ;-) दु:खात सहभागी आहे.....

मी-सौरभ 30/09/2011 - 19:31
तुमचे बाळासाहेब तुम्हाला थुका लावत नाहीत ना बघा.... दोनदा त्यानी काढलेले पंचर फेल गेलय.... :(
लेखनप्रकार
एक दिवस पंक्चरलेला
गेलेल्या रविवारच्या दिवसाची ही सत्यकथा आहे. रविवार म्हणजे सुट्टी वैगेरे काही नाही. कारण मला साप्ताहीक सुटी शनिवारची असते. सध्या रात्रपाळी असल्याने रविवारी रात्री कामाला ११ वाजता जायचे होते. कालची सुटी असल्याने आदल्या रात्री झोप झालेली होती. त्यामुळे रविवारच्या सकाळी लवकर उठलो. रुग्णालयात भरती झालेले एक जवळच्या नातेवाईकांना दुपारी रजा देणार असल्याने त्यांना जेवणाचा डबा देण्यासाठी जायचे होते. कालपासून मुलगा 'सायकलमध्ये हवा भरून आणा' 'सायकलमध्ये हवा भरून आणा' अशी भुणभुण करत होता.

गुरूपदेश

युयुत्सु ·

In reply to by इंटरनेटस्नेही

युयुत्सु 20/09/2011 - 13:57
असे तीन ते चार वाक्यात आपला मुद्दा समजावणारे गुरु आणि तो तसा समजणारे शिष्य आजकाल विरळाच.
:)

छोटा डॉन 20/09/2011 - 14:09
प्रा. अरुणकुमार बरोबर बोलले असे वाटते. तुम्हाला निर्वाण प्राप्त झाल्यानंतर तुम्ही काय केले हे जाणण्यास उत्सुक. - छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

युयुत्सु 20/09/2011 - 14:15
तुम्हाला निर्वाण प्राप्त झाल्यानंतर तुम्ही काय केले हे जाणण्यास उत्सुक.
रसेल आणि अभय बंग यांच्या विचारानी निवृत्त व्हायला प्रवृत्त केले.

In reply to by युयुत्सु

वपाडाव 20/09/2011 - 14:39
रसेल आणि अभय बंग यांच्या विचारानी निवृत्त व्हायला प्रवृत्त केले.
मिपावरुनही लौकरच निवॄत्त व्हाल ही ई. प्रा......

In reply to by वपाडाव

छोटा डॉन 20/09/2011 - 14:42
>>मिपावरुनही लौकरच निवॄत्त व्हाल ही ई. प्रा...... ह्या इच्छे/सदिच्छे मागचे कारण कळु शकेल काय ? आपल्याला सदर प्रार्थना करण्यामागे कसली इश्वरी प्रेरणा मिळाली ह्याचा आपण इथे उहापोह केलात तर त्याचा उपयोग अनेक मिपाकरांना भविष्यात होऊ शकतो अशी शक्यता वाटते. - छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

वपाडाव 20/09/2011 - 14:55
असंच मनाला वाटलं म्हणुन व्यक्त केले विचार..... असे प्राध्यापक आम्हांस लाभले असता आम्हीही शतकी धागेकर्ते जाहलो असतो..... बाकी आमचं अन देवाचं लहानपणापासुन क्रॉसिंग कधी झालंच नाही.... जास्तीत जास्त त्याच्या चरणी प्रार्थना करु शकतो एवढेच.... माझी ही मनोकामना कधी पुर्ण होइल हे युयुत्सुंनाच विचारावे काय?

In reply to by छोटा डॉन

Nile 20/09/2011 - 18:59
>>ह्या इच्छे/सदिच्छे मागचे कारण कळु शकेल काय ? सदिच्छेला कारण का असावे बुवा? या आर्डिनरी लोकांच्या लाईफमध्ये (संस्थळं वगैरे) प्रमोशन होऊन ध्यान वगैरे करत बसाल अशी सदिच्छा असेल तर त्याला आक्षेप का म्हणे? आम्ही तर "तुम्ही या मनुक्ष जन्मातुनच मुक्त व्हा" अशी सदिच्छा अनेकांना देऊ इच्छितो, पण डान्रावांच्या प्रतिसादांना घाबरून देत नाही. परवानगी द्या हो डान्राव!

In reply to by Nile

वपाडाव 21/09/2011 - 10:57
आम्हांस पाठिंबा दिल्याबदाल हे स्वीकार करावे अशी विनंती मी नाइलला करत आहे.....

In reply to by वपाडाव

युयुत्सु 21/09/2011 - 13:49
मिपावरुनही लौकरच निवॄत्त व्हाल ही ई. प्रा.....
त्यासाठी प्रवृत्त करणारा रसेल इतका कुणितरी खंबीर हवा भेटायला :)

नितिन थत्ते 20/09/2011 - 15:00
बरं झालं जे ई ई ला बसलो नाही. बा द वे. अभियांत्रिकी ते ज्योतिषयांत्रिकी हा प्रवास कसा झाला तेही युयुत्सुंनी लिहावे.

आनंद 20/09/2011 - 15:52
धन्य ते गुरु आणि धन्य ते शिष्य! संत रांचो ची काही वचने आठवली. कंपनीत किती आयायटीयन्स आहेत ह्या पेक्षा नविन आणि क्रियेटीव काय केल आहेस अस विचारल असत गुरुंनी तर बर वाटल असत. ( तुमचे प्राध्यापकांच नाव विरु सहत्रबुद्धे असाव अस उगीचच वाटुन गेल.)

In reply to by आनंद

मदनबाण 20/09/2011 - 16:16
( तुमचे प्राध्यापकांच नाव विरु सहत्रबुद्धे असाव अस उगीचच वाटुन गेल.) ख्या ख्या ख्या... खी खी खी ! ;) आनंदराव लयं बेक्कार हसायला लावलयतं तुम्ही मला. ;)

In reply to by कवितानागेश

चिरोटा 20/09/2011 - 16:40
साबण बनवणारर्‍या दोन मोठ्या कंपन्यांत अनेक आयआयटीयन्स शेकड्याने असायचे. गुरुला असे सांगायचे असावे की-तूझा जो बॉस आहे तो तुझ्याएढाच कष्टाळू ,शिस्तप्रिय आहे. तेव्हा त्यात तुझा फार काही फायदा होणार नाही. आपल्याहून अधिक बुद्धिमान हार्वर्ड,एम आय टी,CMU,बर्कली,स्टॅनफर्डचा आता बॉस बघ.त्यातच तुझा फायदा आहे.

धन्या 20/09/2011 - 16:14
आयायटीयनवर लोकांना आवसं-पुनवंची भीती दाखवण्याची वेळ आली आहे. काय होणार या देशाचं.

प्रिय धवा साहेब, चांगलेच धवुन टाकले की वो. असो. माझ्या मनातल्या प्रतिसादाबद्दल तुम्हाला एक कॉटर लागु. बोला अमुशेला बसुया का पोरणिमेला?

सामंत काकांच्या आठवणीने उर भरुन आले. अधिक प्रकाश भडकमकर मास्तर अथवा 'सां.प्र.मं.' चे कार्यकर्ते व सदस्य टाकतीलच.

सूड 20/09/2011 - 19:17
हे झेन शिष्य काय प्रकरण असतं ब्वॉ ?? झेन तर झेनच झेन !! -एवढंच माहित असलेला, बाकी बाऊंसर.

शाहरुख 20/09/2011 - 21:20
युयुत्सु सर, तुमच्या मास्तरला बराच माज दिसतोय..अर्थात हे मत वरील संवादावरुन बनवले आहे..त्यांचे अजुन अनुभव सांगितल्यास मत बदलू शकते !

In reply to by शाहरुख

युयुत्सु 21/09/2011 - 13:45
तुमच्या मास्तरला बराच माज दिसतोय.
अहो असणारच. त्यांनी बर्कले विद्यापीठातून पीएचडी केली आणि ती पण मोजून १८ महिन्यात...

In reply to by युयुत्सु

अहो असणारच. त्यांनी बर्कले विद्यापीठातून पीएचडी केली आणि ती पण मोजून १८ महिन्यात...
बर्र मग ? अहो आमच्या ज्ञानेश्वरांनी १६ व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहीली.. रामदासांनी कोवळ्या वयात जगाची चिंता करायला सुरुवात केली.. छत्रपतींनी कुमार वयात स्वराज्याचे तोरण बांधले... विवेकानंदांनी... असो... ह्यांनी कधी माज केलेला ऐकीवात नै बॉ ! येवढेच कशाला, आधुनीक ज्ञानेश्वर म्हणून ख्याती पावलेल्या आमच्या विनयक पाचलगने अवघ्या १८ व्या वर्षी सिंदबादला कोल्हापूरात आणले, चेतन भगतला अनावृत्त पत्र लिहीले, संघाच्या गुण दोषांचा आढावा घेतला, तंत्रज्ञानामूळे जगात काय क्रांती झाली आहे हे जगापुढे आणले.. पण त्याने देखील कधी माज दाखवला नाही हो. च्यायला ! १०० वर्षे आयुष्य आहे हो ह्या आमच्या विनायकाला. हा प्रतिसाद लिहून सुपूर्त केला आणि त्याचा समस आला. विनायकाची यंगेस्ट गेस्ट रेडियो जॉकी म्हणून निवड झाली आहे बघा टॉमॅटो FM वरती. तो 'नया जमाना' नावाचा शो सादर करणार आहे.

In reply to by परिकथेतील राजकुमार

धन्या 22/09/2011 - 09:12
येवढेच कशाला, आधुनीक ज्ञानेश्वर म्हणून ख्याती पावलेल्या आमच्या विनयक पाचलगने अवघ्या १८ व्या वर्षी सिंदबादला कोल्हापूरात आणले, चेतन भगतला अनावृत्त पत्र लिहीले, संघाच्या गुण दोषांचा आढावा घेतला, तंत्रज्ञानामूळे जगात काय क्रांती झाली आहे हे जगापुढे आणले.. पण त्याने देखील कधी माज दाखवला नाही हो. च्यायला ! १०० वर्षे आयुष्य आहे हो ह्या आमच्या विनायकाला. हा प्रतिसाद लिहून सुपूर्त केला आणि त्याचा समस आला. विनायकाची यंगेस्ट गेस्ट रेडियो जॉकी म्हणून निवड झाली आहे बघा टॉमॅटो FM वरती. तो 'नया जमाना' नावाचा शो सादर करणार आहे.
एव्हढं सारं असलं तरीही तुमच्या आधुनिक ज्ञानेश्वरांना आयायटीची जे ई ई क्रॅक करता आली नाही हे वास्तव आहे ;)

In reply to by धन्या

नितिन थत्ते 22/09/2011 - 10:12
>>तुमच्या आधुनिक ज्ञानेश्वरांना आयायटीची जे ई ई क्रॅक करता आली नाही हे वास्तव आहे हे अगदी वस्तुस्थितीचा विपर्यास करणारे विधान आहे. ज्ञानेश्वरांनी तिथे शिकावं अशी आयायटीची पात्रता नसल्याने आयायटीने नम्रपणे ज्ञानेश्वरांना नकार दिला.

In reply to by परिकथेतील राजकुमार

प्यारे१ 23/09/2011 - 11:35
>>>येवढेच कशाला, आधुनीक ज्ञानेश्वर म्हणून ख्याती पावलेल्या आमच्या विनयक पाचलगने अवघ्या १८ व्या वर्षी सिंदबादला कोल्हापूरात आणले, चेतन भगतला अनावृत्त पत्र लिहीले, संघाच्या गुण दोषांचा आढावा घेतला, तंत्रज्ञानामूळे जगात काय क्रांती झाली आहे हे जगापुढे आणले.. पण त्याने देखील कधी माज दाखवला नाही हो. प्रिय परा, वयाच्या १५ व्या वर्षी लोकसत्तामध्ये लेख छापून आलेल्या मा. ना. चेतन सुभाष गुगळे (आमच्यासाठी चेसुगु) यांचे नाव आपण घेतलेले नाही हे आपणास विनम्रपणे सुचवू इच्छितो आणि त्यांचे असे नाव न घेतल्याबद्दल आणि त्यांचे खरे मूल्य न जाणल्याबद्द्ल 'आणि हो' त्यांना आद्य प्रतिज्ञानेश्वर न म्हटल्याबद्दल आपला जाहिर णिषेढ....!!!

In reply to by युयुत्सु

बाळकराम 22/09/2011 - 03:20
युयुत्सु, इथे इंग्लंडमध्ये मी जेमतेम पदवी घेतलेले किंवा पदवी सुद्धा नसलेले काही लोक वयाच्या २९व्या वर्षी मोठया संस्थांचे सीईओ झालेले आहेत, आणि ते ही अजिबात माज नसलेले! च्यायला, हे आयआयटीयन्स नुसते अर्ध्या हळकुंडात पिवळे झालेले लोक दिसतात! आयआयटी तर सोडाच पण जगातल्या पहिल्या ५ विद्यापीठातून एमबीए/पीएचडी वगैरे केलेले अनेक हुशार लोकांचा मला सहवास मिळाला, पण असली माजोरडी भाषा कुणाच्याच तोंडी ऐकली नाही. मी स्वतः लंडनच्या एका नामवंत विद्यापीठातून एमबीए केल आहे, पण स्वानुभावाने आणि इतरांच्याही अनुभवाने एक सांगू शकतो की ही सगळी नामवंत विद्यापीठे-मग ती आयव्ही लीग असोत वा रसेल ग्रुप विद्यापीठे असोत- ती केवळ एक ब्रँड आहेत. शेवटी तुमची गुणवत्ताच कामी येते आणि ती केवळ या नामवंत विद्यापीठात शिकलेल्या लोकांचीच मक्तेदारी नाही. मला वाटतं-२००४/०५ मध्ये एक सर्वे झाला होता की फोर्ब्स ५०० मधल्या कंपन्यांचे किती सीईओ या नामवंत विद्यापीठात शिकलेले आहेत- तर फक्त ४% सीईओ तसे निघाले! ( आयआयटी/आयआयएम वगैरे तर लांबच राहिले) "बर्कली, स्टॅनफर्ड इ मधून २ वर्षात पीएचडी केली" वगैरेची क्रेझ टीनएजर असताना ठीक असते, आता एवढं आयुष्य बघितल्यावर जर कुणाला त्याचं फाजील कौतुक असेल तर मग कठीण आहे बुवा! इथे कुणालाही कमी लेखण्याचा उद्देश नाही, आणि अशा शैक्षणिक कर्तृत्त्वाचा अपमान करण्याची इच्छा नाही, पण म्हणून केवळ त्या आधारावर जर कुणी दुसर्‍याला कमी लेखत असेल तर त्याला जागा दाखवलीच पाहिजे, एवढं मात्र खरं!

In reply to by बाळकराम

"बर्कली, स्टॅनफर्ड इ मधून २ वर्षात पीएचडी केली" वगैरेची क्रेझ टीनएजर असताना ठीक असते, आता एवढं आयुष्य बघितल्यावर जर कुणाला त्याचं फाजील कौतुक असेल तर मग कठीण आहे बुवा!
बोर्डावर असलेली आपले "आयडल्स" ही चर्चा आठवली.

In reply to by बाळकराम

वपाडाव 22/09/2011 - 10:31
"बर्कली, स्टॅनफर्ड इ मधून २ वर्षात पीएचडी केली" वगैरेची क्रेझ टीनएजर असताना ठीक असते
आवेगात थोडं जास्त बोलुन गेलात काय बा.रा. ??? टीनेजर मध्ये जर ह्या क्रेझेस यायला लागल्या तर मैथुनाचे कांड दुसरीपासुन करावेत काय पोरांनी..... ज्यांना आत्ता कुठे आपला पार्श्वभाग नीटपणे धुवायला जमतोय, अशी टीनेजर मंडळी जास्तीत जास्त ग्रॅज्युएशन बद्दल क्रेझी असतील..... हे काहीही, जरा वाढीव प्रकरण होतंय.....

In reply to by युयुत्सु

उदय 23/09/2011 - 09:19
अहो असणारच. त्यांनी बर्कले विद्यापीठातून पीएचडी केली आणि ती पण मोजून १८ महिन्यात...
हे वाचून मला P.A.M. Dirac याची आठवण झाली ज्याने त्याचा Ph.D. thesis फक्त १७ पानांमध्ये लिहिला होता. याच P.A.M. Dirac ला १९३३ साली भौतिकशास्त्रात नोबेल पारितोषक मिळाले. तुमच्या प्राध्यापकांना नोबेल किंवा तत्सम प्रसिध्द पुरस्कार मिळाले असतील किंवा प्राध्यापकांकडे काही patents असतील किंवा त्यांनी लिहिलेली काही पुस्तके अभ्यासक्रमात असतील तर ते जाणून घ्यायला आवडेल.

चतुरंग 21/09/2011 - 00:27
तुमच्या मास्तरांना फक्त आयायटियनच खरे काम करु शकतात असे वाटते की काय? अहो असे असते तर जिथे जिथे आयायटियन आहेत तिथे तिथे फार वेगळे चित्र दिसले असते. आमच्या माहितीतले अनेक आयायटिअन हे कॉमनसेन्सला इतके कमी बघितले आहेत की आम्हाला शेवटी आयायटीचीच काळजी वाटायला लागली! ;) आयायटीच्या बर्‍याच लोकांना एक सुप्त माज असतो असं आमचं अनेक वर्षांचं निरीक्षण आहे. भले तो माज दाखवण्याची त्यांची पात्रता असो वा नसो पण तो असतो आणि तो वेळी अवेळी दाखवायचा असा उद्दामपणाही असतो. प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी सर्वसामान्य कॉलेजातून पदवीधर झालेले कित्येक अभियंते हे उच्च दर्जाचे काम करताना मी बघत आलो आहे. त्यामुळे तुमची काम करण्याची क्षमता आणि आयायटी किंवा कोणतेही उच्च दर्जाचे कॉलेज यांचा अर्थाअर्थी काही संबंध असतोच असे नाही! -रंगा

In reply to by चतुरंग

छोटा डॉन 21/09/2011 - 11:54
रंगाशेठ जे म्हणत आहेत ते शक्य आहे. तरीही आयआयटीयन्स किंवा तत्सम हायक्लास टेक. इन्स्टिट्युट आणि इतर कॉलेजेस इथले विद्यार्थी आणि आणि इतर बर्‍यापैकी सामान्य कॉलेजेसमधील विद्यार्थी ह्यांच्यात 'विचार करण्याच्या क्षमतेत' बराच फरक असतो असे वाटते. जनरली अशा उच्च कॉलेजेसचा सिलॅबस किंवा वर्षातले कार्यक्रम ठरवताना त्यात विद्यार्थ्याच्या विचारक्षमतेस चालना मिळेल व तो सदैव काही ना काही करण्यात बिझी राहिल ह्या हेतुने डिझाईन केलेला असतो. बाकी बर्‍याच कॉलेजात आजही शाळेप्रमाणे लेक्चर्स, पाठांतर, लेखन आदी बाबींवरच भर दिलेला असतो. आजही अनेक कॉलेजेस केवळ मार्क पाडुन घेणे व इंजिनियर्स बनवणे ह्याचे कारखाने झाले आहेत. मात्र आयआयटी किंवा इतर उच्च संस्थांमध्ये मार्क्स (किंवा ग्रेड) जरी महत्वाचे असले तरी विद्यार्थ्यांच्या इतर क्षमतांचा सुद्धा विकास होतो असे माझे स्पष्ट मत आहे. सामान्य कॉलेजातले अभियंते उच्च दर्जाचे काम करतात हे सत्य असले तरी उच्च शैक्षणिक संस्थांमधुन बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांची 'क्षमता' सरासरीत जास्तच असते असे मला वाटते. एकाच विद्यार्थ्याला उच्च संस्थेमधुन आणि इतर संस्थेमधुन असे शिक्षणाचे २ पर्याय ठेवले तर तो विद्यार्थी जेव्हा उच्च संस्थेमधुन शिक्षण घेऊन बाहेर पडेल तो पहिल्या केसपेक्षा नक्कीच जास्त कपॅबल असेल असे वाटते. आयआयटीचा बागुलबुवा उभा करायचा नाही पण आत्तापर्यंत जे काही तांत्रिक क्षेत्र आणि त्यात काम करणारे लोक पाहिले तर मी उच्च शैक्षणिक संस्थांमधुन बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांमध्ये जरा जास्तच क्षमता असते हे मान्य करतो. असो. - छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

नगरीनिरंजन 21/09/2011 - 13:15
आत्तापर्यंत जे काही तांत्रिक क्षेत्र आणि त्यात काम करणारे लोक पाहिले तर मी उच्च शैक्षणिक संस्थांमधुन बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांमध्ये जरा जास्तच क्षमता असते हे मान्य करतो
असे सरसकट असेलच असे नाही पण बहुतेकवेळा हे खरे असते ते मान्य आहे. परंतु अशा उच्च तांत्रिक संस्थांमधून बाहेर पडून या जास्त क्षमता असलेल्या लोकांनी मूलभूत असे काही केलेले दिसत नाही. तंत्रविज्ञानात संशोधन वगैरे करणे, उत्पादनाच्या नव्या पद्धती विकसिक करणे किंवा गेलाबाजार पूर्णतः भारतीय बनावटीचे एखादे सॉफ्टवेअर प्रॉडक्ट तयार करणे या लोकांना जमलेले दिसत नाही. असे असताना ज्यात तांत्रिक शिक्षणाचा काहीही उपयोग नसतो अशा 'प्रकल्प व्यवस्थापनाचे' काम करणार्‍या आयआयटीयनने फुकाची टिमकी वाजवावी हे अत्यंत मनोरंजक आणि कूपमंडूक वृत्तीचे निदर्शक आहे हे सांगितलेच पाहिजे.

In reply to by नगरीनिरंजन

छोटा डॉन 21/09/2011 - 13:56
परंतु अशा उच्च तांत्रिक संस्थांमधून बाहेर पडून या जास्त क्षमता असलेल्या लोकांनी मूलभूत असे काही केलेले दिसत नाही. तंत्रविज्ञानात संशोधन वगैरे करणे, उत्पादनाच्या नव्या पद्धती विकसिक करणे किंवा गेलाबाजार पूर्णतः भारतीय बनावटीचे एखादे सॉफ्टवेअर प्रॉडक्ट तयार करणे या लोकांना जमलेले दिसत नाही.
? असा काही ठोस विदा आहे का ? उलट मी संशोधन विभागात भरमसाट उच्च संस्थामधले विद्यार्थी पाहतो. अजुन रोचक गोष्ट सांगायची म्हणजे कंपन्या आजकाल त्यांच्या कर्मचारी वर्गाला अशा उच्च संस्थांमधुन उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन देत आहे, त्यासाठी स्पेशल कोलॅबोरेशन क्लासेस होत आहे, खास अभ्यासक्रम रचला जात आहे (ह्या सर्व बाबींचा माझ्याकडे व्यवस्थित विदा आहे).
असे असताना ज्यात तांत्रिक शिक्षणाचा काहीही उपयोग नसतो अशा 'प्रकल्प व्यवस्थापनाचे' काम करणार्‍या आयआयटीयनने फुकाची टिमकी वाजवावी हे अत्यंत मनोरंजक आणि कूपमंडूक वृत्तीचे निदर्शक आहे
तुम्ही म्हणता ते सत्य आहे, तरीही मला त्यात 'कूपमंडूक' वृत्ती दिसली नाही. लेखकाने इतरांना बाजुला सारुन त्यांना आयआयटीयन असल्यामुळेच प्रकल्प व्यवस्थापकाचे काम मिळाले असा दावा केल्याचे दिसले नाही. बाकी पुर्वार्धाशी सहमत आहे, आयआयटीयनने उच्च तांत्रिक शिक्षण घेऊन 'प्रकल्प व्यवस्थापका'चे काम करण्यात काय मजा नाही राव. :) - छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

नगरीनिरंजन 21/09/2011 - 14:06
असा काही ठोस विदा आहे का ?
एखादी गोष्ट नाही हे कसे सिद्ध करणार? अ‍ॅपल, मायक्रोसॉफ्ट, सन, ओरॅकल वगैरे कंपन्यांमध्ये ढिगानी आयआयटीयन्स असतील पण तितक्याच ढिगानी बाकीचे ही पामर आहेत. तुमच्याकडचा विदा वापरून आयआयटीतल्या लोकांनी (भारतातल्या) इतर लोकांपेक्षा जास्त नवनिर्मिती केली आहे हे जरा समजावून सांगा. तसे सिद्ध करणे अवघड नसावे. त्यानंतर ते धागाकर्त्याला कितपत लागू आहे त्याचा उहापोह करता येईल. 'कूपमंडूक' हा शब्द स्वतःचे विशेष असे कर्तृत्व नसताना आपल्या शिक्षणसंस्थेच्या पुण्याईवर मिपाच्या विहीरीत डराव डराव करण्याच्या प्रवृत्तीसाठी वापरला आहे.

In reply to by नगरीनिरंजन

Nile 22/09/2011 - 03:04
>>परंतु अशा उच्च तांत्रिक संस्थांमधून बाहेर पडून या जास्त क्षमता असलेल्या लोकांनी मूलभूत असे काही केलेले दिसत नाही. तंत्रविज्ञानात संशोधन वगैरे करणे, उत्पादनाच्या नव्या पद्धती विकसिक करणे किंवा गेलाबाजार पूर्णतः भारतीय बनावटीचे एखादे सॉफ्टवेअर प्रॉडक्ट तयार करणे या लोकांना जमलेले दिसत नाही. आयआयटी मध्ये शिकणारी सरासरी "देशातील सरासरी अभियंत्यांपेक्षा" चांगली असतात या मताशी मी सहमत आहे. आयआयटीतील पुष्कळ मित्र वगैरे या अनुभवावरून. पण त्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे, बॅचलर इन इंजिनीअरींग आणि संशोधनाचा संबंध थेट लावणं चुकिचं आहे. मुळात आयआयटींच्या स्थापनाचा उद्देश इंडंस्ट्रीअल विकासाचा होता. तेव्हाच्या प्रगत देशांकडून(जर्मनी, रशिया, अमेरीका इ.) असे तंत्रज्ञान घेऊन वेगवेगळ्या आयआयटी स्थापन केल्या गेल्या हे माहितच असेल. आयआयटीतून बी.टेक होऊन संशोधनात जाणारे अनेक माझ्या वैयक्तिक ओळखीचे आहेत. पण त्यांचे संशोधनाचे करीअर इतर संशोधनात नाव कमावलेल्या विद्यापिठांत झाले. भारतात, खुद्द आयआयटीमध्येच काय म्हणतात हे सांगितल्यावर अधिक स्पष्टीकरण देण्याची गरज पडू नये. "In IIT Bachelors is product, Masters is byproduct and PhD is waste."

In reply to by Nile

पाषाणभेद 22/09/2011 - 03:21
"In IIT Bachelors is product, Masters is byproduct and PhD is waste." हां, म्हंजी मग त्ये वर्ले प्रा. IIT ह्या कारखान्यामंदी लेथमशीनवर कामं कर्नारे कामगार व्हते तर! लईच हार्ड काम हाय ब्वॉ या कारखान्यात. पाषाणभेद उर्फ दगडफोड्या-(मेक्यॅनीक- ITI-डिझल इंजन)

In reply to by Nile

नगरीनिरंजन 22/09/2011 - 10:51
तुझं बरोबर आहे. IIT आणि संशोधनाचा संबंध लावणे चुकीचे आहे. पण मग जेव्हा आपण म्हणतो की
आयआयटी मध्ये शिकणारी सरासरी "देशातील सरासरी अभियंत्यांपेक्षा" चांगली असतात
त्याचे कारण ते IIT मध्ये शिकतात हे आहे की IIT ची प्रवेशपरीक्षा पास होण्याएवढी बुद्धीमत्ता आधीच त्यांच्याकडे असते हे आहे? अशा बुद्धीमत्तेचा माणूस कुठेही शिकला तरी तेवढाच चांगला होईल असे वाटते. यावर काय मत?

In reply to by नगरीनिरंजन

Nile 22/09/2011 - 11:09
त्याचे कारण ते IIT मध्ये शिकतात हे आहे की IIT ची प्रवेशपरीक्षा पास होण्याएवढी बुद्धीमत्ता आधीच त्यांच्याकडे असते हे आहे? अशा बुद्धीमत्तेचा माणूस कुठेही शिकला तरी तेवढाच चांगला होईल असे वाटते. यावर काय मत?
मला हे असं ब्लॅक आणि व्हाईट वाटत नाही. काही लोक इतके चांगले असतात की ते दुय्यम दर्जाच्या ठिकाणी जाऊनही पुढे येतात हे खरे आहे. मात्र सरासरी विद्यार्थ्याला आयआयटी (बॅचलर हे गृहित) कल्चरमध्ये घातल्यास त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा जास्त चांगला प्रवास होऊ शकतो असे माझे मत आहे. थोडे स्पेसिफिक सांगायचे तर, मी जर आयआयटीतून बॅचलर्स केलं असतं तर फार चांगलं झालं असतं असं माझं मत आहे. (अर्थात मूळ आयआयटींबद्दलच मला विशेष प्रेम आहे) दुसरं म्हणजे, आयआयटीत प्रवेशासाठी खूप तयारी आणि बुद्धिमत्ता लागते हे खरे आहे. पण कोणत्याही विद्यापिठात एखादा एरवी सामान्य असणार अचानक प्रगती करतो तर एखादा मध्येच ढेपाळतो. त्यामुळे असे जनरलाईज्ड करणे फार अवघड आहे. म्हणून, इतर सगळे फॅक्टर्स सारखे समजले तर तीच व्यक्ती आयआयटी कल्चर मधून बॅचलर झाली तर तीच तिच्या इतर रेग्युलर इंजिनीअरींग कॉलेजमधून बॅचलर झालेल्यापेक्षा सरस असेल असे माझे मत आहे. अर्थात हे मत पुराव्यानिशी सिद्ध करता येणे अवघड आहे.

In reply to by Nile

छोटा डॉन 22/09/2011 - 11:34
इतर सगळे फॅक्टर्स सारखे समजले तर तीच व्यक्ती आयआयटी कल्चर मधून बॅचलर झाली तर तीच तिच्या इतर रेग्युलर इंजिनीअरींग कॉलेजमधून बॅचलर झालेल्यापेक्षा सरस असेल असे माझे मत आहे. अर्थात हे मत पुराव्यानिशी सिद्ध करता येणे अवघड आहे.
+१, अगदी हेच म्हणायचे आहे. नाईल्या महान आहे हे जाताजाता कबुल करतो. - छोटा डॉन

In reply to by Nile

नगरीनिरंजन 22/09/2011 - 12:02
माझ्या या उपप्रतिसादात बहुतेकवेळा हे खरे असते हे मी आधीच मान्य केले आहे. पण मुद्दा तरीही असा उरतो की IITच्या निर्मितीची कारणे, त्याला दिले गेलेले महत्व, तिथल्या मूलभूत सुविधा आणि इतर कॉलेजेसच्या सुविधा यातही फरक असतोच, मग त्यामानाने मार्जिनली चांगले असणार्‍या या लोकांनी इतरांप्रती असा दृष्टीकोन ठेवणे हे त्यांच्या चांगले असण्याच्या फरकाच्या मानाने अवाजवी आहे की नाही? सुदैवाने मी ज्या ज्या कंपन्यांमध्ये काम केले तिथे असलेल्या आयआयटीयन्सकडे क्षमता किंवा वृथाभिमान या दोन्ही गोष्टी अतिरिक्त असल्याचे मला कधी जाणवले नाही.

In reply to by नगरीनिरंजन

Nile 22/09/2011 - 12:13
वगैरे वेगळा मुद्दा आहे. वैयक्तिक अनुभवाच्या मुद्द्यांवर वादविवाद/चर्चा करण्यात काही हशील नाही. संशोधनाच्या मुद्द्यावर माझा आक्षेप होता. मात्र, माझे अनुभव पॉसिटीव्हच जास्त आहेत. सगळ्याच मानसिकता विद्यापिठात बदलतात असे नाही किंवा विद्यापिठातल्या सगळ्या मानसिकता नंतर जपल्या जातातच असेही नाही, हे मात्र पटावे. आयआयटीच काय, बर्कली वाल्यांनी सुद्धा तुम्ही म्हणता तसे केले तर ते बरोबर आहे असे कोणी म्हणेल काय?

मूकवाचक 21/09/2011 - 12:10
काहीतरी ऐकून तत्काळ निर्वाण प्राप्त होणे आणि इन्स्टन्ट कॉफी घेऊन हाय फील करणे यातले साम्य स्पष्ट व्हावे यासाठी समर्पक उदाहरण आहे.

आनंद 21/09/2011 - 13:04
क्रमिक पुस्तकातला आतले आणि बाहेरचे हा लेख (लेखक ?)आठवला . जे आतले आहेत ते आपल महत्व वाढवणारच. आणि हा आतल्यांचा आणि बाहेरच्यांचा संघर्ष चालुच राहणार.

बाळकराम 22/09/2011 - 02:42
थोडक्यात आयआयटी मध्ये कुठलाही सोम्यागोम्या जाऊ शकतो हे आज सिद्ध झाले म्हणायला हरकत नाही. चला आता आयआयटी चा डिंगोरा पिटणार्‍या लोकांच्या तोंडावर फेकून मारायला एक सबळ कारण उपलब्ध झाले! :D थँक्यू युयुत्सु!

In reply to by बाळकराम

चिरोटा 22/09/2011 - 12:20
आय आय टींची संख्या जेव्हा फक्त ५ होती आणी प्रवेश मिळवणारे ढोरासारखे कष्ट उपसत नव्हते तोपर्यंत आय आय टींची शान होती.

In reply to by मराठी_माणूस

चिरोटा 22/09/2011 - 12:12
मास्तर लोक- भारतापुरता विचार केला तर बर्‍यापैकी कष्टाळू असतात. जागतिक विद्यापीठांची तुलना केली तर हे मास्तर लोक ordinary असतात्.(extra ordinary मास्तर म्हणजे- ज्याने त्याच्या क्षेत्रात एखादे पुस्तक लिहिले आहे आणि ते पुस्तक १ किंवा अनेक देशांत पाठ्यपुस्तक म्हणून किंवा संदर्भ ग्रंथ म्हणून वापरले जाते. ही माझी व्याख्या). अभ्यासक्रम- अभ्यासक्रम बर्‍यापैकी असतो. विद्यार्थी पण चांगल्या ग्रेड्स मिळ्याव्यात म्हणून अहोरात्र झटत असतात.) परीपुर्ण प्रयोगशाळा - ईतर भारतिय कॉलेजेसच्या तुलनेत प्रयोगशाळा बर्‍याच चांगल्या असतात. बर्कलीमधून १८ महिन्यांत पी.एच.डी. ठीक पण त्या मास्तराचे त्याच्या क्षेत्रात योगदान काय, किती संदर्भ ग्रंथ लिहिले आहेत, त्याचे संशोधन ईतर कोठे वापरले जाते का? हे युयुत्सुंनी स्पष्ट करावे. अथवा GRE क्रॅक करण्यार्‍यांना आम्ही शेक्सपियर म्हणायचो त्यातलाच हा प्रकार झाला.

क्लिंटन 22/09/2011 - 14:06
युयुत्सुसाहेब, मी आपले लिखाण पूर्वीपासून वाचत आलो आहे पण प्रतिसाद पहिल्यांदाच लिहित आहे. मी भले तुमच्या "आय.आय.टी" चा नसेन पण त्याच आय.आय.टी मधील अनेक विद्यार्थी उच्चशिक्षणासाठी जातात त्या "आय.आय.एम" चा माजी विद्यार्थी आहे. तुमची आय.आय.टी पदवीच्या शिक्षणात पुढे आहे तर आमचे "आय.आय.एम" पदव्युत्तर शिक्षणात भारतात नक्कीच पहिल्या क्रमांकावर आहे. त्या संस्थेतून बाहेर पडून मला काही फार दिवस झालेले नाहीत तरीही एक गोष्ट मला लगेचच जाणवली की प्रत्यक्ष नोकरीच्या ठिकाणी आपण जे काही शिकलो त्याचा वाटतो तितका उपयोग होत नाही.कारण अनेकदा अशा संस्थेत पुस्तकी माहिती मिळते आणि ती नोकरीच्या ठिकाणी फारशी उपयोगाची नसते. दुसरे म्हणजे अशा संस्थेतून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांनाच सगळे काही येते आणि इतर सगळे मूर्ख असतात हा एक प्रचंड मोठा गैरसमज आहे.गेल्या काही महिन्यातच मला अशी किमान ३ उदाहरणे दिसली आहेत. त्या तीनही उदाहरणांमधील मंडळी ही आय.आय.एम मधून नाही तर पहिल्या दहांमध्ये येणार नाहीत अशा संस्थांमधून बाहेर पडलेली आहेत.आणि त्यांच्याकडूनही शिकण्यासारखे खूप काही असते.तेव्हा आय.आय.टी/आय.आय.एम च्या नावाबरोबर येणारी किमान बुध्दीमत्ता सोडली तर अशा बड्या नावांमध्येच सगळे काही आहे हा मोठा गैरसमज तुम्ही गेले अनेक वर्षे कसा काय बाळगता तुम्ही? कमाल आहे तुमची. तिसरे म्हणजे तुमच्या संस्थेचे प्राध्यापकच असा माज विद्यार्थ्यांच्या मनात भरवत असतील तर ते अत्यंत धक्कादायक आहे.इतके दिवस मला आय.आय.टी विषयी एक प्रकारचे कुतुहुल जरूर होते पण आता यापुढे असे कोणतेही कुतुहुल असायची गरज नाही.जो मनुष्य असा माज भरवितो त्यापासून चार हात दूर राहिलेलेच बरे. (अवांतरः आमच्या संस्थेला सुरवातीच्या काळात मार्गदर्शन लाभले विक्रम साराभाईंचे. नंतरच्या काळात सी.रंगराजन, सी.के.प्रल्हाद, मनमोहन सिंह ज्यांना गुरूस्थानी मानतात असे आय.जी.पटेल अशा दिग्गजांनी आमच्या संस्थेत प्राध्यापक म्हणून काम केले.त्यांच्या तालमीत तयार झालेल्या प्राध्यापकांनी कोणत्याही व्यासपीठावर कधीही विद्यार्थ्यांना असा माज शिकविलेला नाही.किंबहुना मी संस्थेच्या मुलाखतीची तयारी करत होतो तेव्हा आम्हाला सगळ्यांना मार्गदर्शकांनी सांगितले होते की 'IIM Professors don't like students with an attitude'. आणि असा attitude असलेले माझ्या ओळखीतले काही अजूनही आय.आय.एम ची मुलाखत पार करू शकलेले नाहीत.आता आय.आय.टी मध्ये जर प्राध्यापकच असा attitude शिकवत असतील तर विद्यार्थ्यांकडून तरी वेगळी अपेक्षा कशी करणार?) चौथे म्हणजे मी काही वर्षे अमेरिकेतही एक failed PhD student म्हणून काढलेली आहेत.तिथेही मला असे आय.आय.टी वाले काही नग भेटले होते.त्यांना माझा एकच प्रश्न असे-- तुम्ही आय.आय.टीचे म्हणून इतके प्रकांड पंडित असाल तर तुम्ही पण माझ्याच विद्यापीठात का? तुम्ही MIT किंवा Stanford मध्ये का नाही? तुम्ही तिथे न जाता माझ्या विद्यापीठात आलात याचाच अर्थ तुम्ही आय.आय.टी ची झूल जरी घातली असली तरी त्या विद्यापीठांनी नुसती झूल न बघता ती झूल परिधान करणारा हत्ती किती calibre चा आहे हे पण बघितले तेव्हा हुषारी करायचीच असेल तर पहिल्यांदा MIT किंवा Stanford सारख्या ठिकाणी जा आणि मग इतर संस्थांमधील भारतीय विद्यार्थ्यांपेक्षा आपण कोणीतरी वेगळे ही हुषारी करा. अर्थात ते या प्रश्नावर मौन पाळून असत हे वेगळे सांगायला नको. (आय.आय.एम चा माजी विद्यार्थी-- पण असा कुठलाही अहंकार नसलेला) क्लिंटन

शाहिर 22/09/2011 - 14:23
क्लिंटन याम्च्याशी सहमत आय आय टी सारख्या नामवंत कॉलेज मधुन एक अहंकारी मुलगी आमच्या कंपनी मधे जॉइन झाली... आम्ही आपले साध्या कॉलेज मधे शिकलेले ..टीम इंट्रोडक्शन मधे मि नाव आणि कॉलेज सांगितल .. तर ही म्हणे .. कुठल्या कोपर्या तल्या कॉलेज मधुन इंजिनीरींग केलास रे .. सर्व जण टका मका बघु लागले .. नंतर एक्दा तिला काही अडले होते , तीने मदती साठी बोलाविले तेव्हा, प्रॉब्लेम सॉल्व झल्यावर ति चित्कारली ..सहिच रे !! हे तुला कसा माहित होता ?? मि टीम सहीत , अर्ध्या फ्लोअर ल ऐकु जाइल एवढ्या हळु आवाजात सांगितले "हे ना.. कोपर्‍या मधल्या कॉलेज मधे शिकवतात" ------------------------------------------------------------ तुम्ही कुठुन शिकलात ह्यल महत्व नाही..काय शिकलात याला आहे .. माझ्या छोट्या गावतल्या मराठी शाळेमधे एक वाक्य लिहिले होते " विद्या विनयेन शोभते" आय आय टी मधे पण लिहावा असा विचार चालु आहे

प्रियाली 22/09/2011 - 14:45
तुमचा बॉसही आय आयटीयन होता हे तुमचं सुदैव. असं सुदैव प्रत्येक आयआयटीयनच्या वाट्याला येतं असं नाही. अशांना तुमचे प्राध्यापक भेटले असते तर त्यांनी कसला सल्ला दिला असता कोणजाणे. तुमचा बॉसही आय आय टीयन म्हणून तुम्हाला निर्वाण प्राप्त झाले तसे त्यांचे काय झाले असते या कल्पनेने अंगावर शहारा आला. असो.

मला तर मूळात तुम्हाला काय म्हणायचे तेच कळले नाहीये. पण बर्‍याचशा प्रतिसादांमधून दिशा कळली. माझ्यासारख्या अभ्यासाबाबत अतिउदासीन माणसाला आयायटी आयायेम वगैरे मधले फारसे कळत नाही त्यामुळे मतप्रदर्शन करणे बरे नाही. पण एकंदर विषय चालला आहे त्यावरून एक गंमत आठवली. :) माझ्या ओळखीची एक मुलगी. वय २५ वर्षे. रायपूर छत्तिसगढची राहणारी. त्याच राज्यात बर्‍याच ठिकाणी नातेवाईक असणारी, त्यानिमित्ताने त्या त्या भागात गेलेली. रायपूरच्याच REC मधून इंजिनियर झाली. मग आयायटी कानपूर मधून एमटेक केलं. आणि मुंबईत आली टीसीएस मधे. असे प्रोफाईल. तिने ज्याच्याशी लग्न ठरवले तो पण सेम प्रोफाईल. आयायटी मुंबई एवढाच फरक. शिवाय तो मुलगा युपीएससी साठी प्रचंड मेहनत करणारा. अशा या मुलीला नक्षलवादातला न देखिल माहित नव्हता. माझी तिची ओळख झाल्यावर आम्ही गप्पा मारायचो बर्‍याच. जेव्हा मी तिला पहिल्यांदा याबाबतीत प्रश्न विचारला तेव्हा तिला मी कशाबद्दल बोलतोय तेच कळले नाही. मग मी तिला बरेच काही समजवून सांगितले तेव्हा तिच्या डोक्यात प्रकाश पडला किंचित आणि ती एवढेच म्हणाली ... "अरे वो सब ना? वो तो सिर्फ एकदम डीप जंगलोमे होता है. हम तो शहरमे रहते है. ऐसा कुछ प्रॉब्लेम नही है." मी नाद सोडला. :) अर्थात, आयायटीवाल्यांना सगळ्यातलं सगळं कळावं अशी माझी अपेक्षा अजिबात नाही. पण मग आयायटी / REC असे क्रीम शिक्षण घेताना या मुलांची वाढ होते (सामाजिक / शैक्षणिक इ.) याबद्दल मला खूपच शंका यायला लागली. तिचे (आणि तिच्या आयायटीमधल्या अजून काही सहाध्यायींचे, ज्यांना मी भेटलो) एकंदरीतच समाजज्ञान अगदीच शून्य होते असे म्हणायला हरकत नाही. इतक्या उच्च संस्थांमधे शिकणार्‍या लोकांकडून इतके टोकाचे अज्ञान मला तरी पूर्णपणे अनपेक्षित होते.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

नितिन थत्ते 22/09/2011 - 16:24
सहमत आहे. आय आय टी सदृश माज सीओईपी/व्हीजेटीआय अशा कॉलेजातले लोकही करतात असे निरीक्षण आहे. . . . . . . (साधासुधा) नितिन थत्ते

गवि 22/09/2011 - 15:56
मला अशी सूक्ष्म शंका आहे की ज्योतिष विषयक प्रचंड टीका होत असल्याने आपली पार्श्वभूमी आयआयटीसारख्या तांत्रिकदृष्ट्या सर्वोच्च संस्थेतली आहे असं सूचित केलं असावं. त्यामुळे ज्योतिष विषयक अभ्यासाला काही शास्त्रीय बळ किंवा एंडॉर्समेंट मिळू शकेल. मला असा अनुभव पूर्वी एका ब्लॉगवर वाद घालताना आला आहे. विमानविषयक वाद चालू होता.. वाद प्रतिवाद एका लेव्हलपर्यंत तापल्यावर लेखक आयआयटियन आहे हे त्याने असेंच हळूSSSSSच जाताजाता सूचित केलं. :) यात क्वालिफिकेशन आणण्याची गरज नसतानाही.. मी आयआयटियन नसलो तरी पायलट लायसन्ससाठी लागणार्‍या परीक्षा एअरक्राफ्ट इंजिनमधलं स्पेशलायझेशन आणि प्रत्यक्ष उड्डाण एवढा अनुभव या विषयावर मत करायला पुरेसा होता. पण मी माझी अशी ओळख न देता माझे मुद्दे मांडत होतो.. त्यांनी मात्र आयआयटियन ही त्यांची ओळख वाद वाढायला लागताच सांगितली.

In reply to by गवि

अर्धवट 22/09/2011 - 16:00
>>आयआयटीसारख्या तांत्रिकदृष्ट्या सर्वोच्च संस्थेतली 'तथाकथीत' हा शब्द राहून गेल्याचं नम्रपणे निदर्शनास आणू इच्छीतो.

शाहिर 22/09/2011 - 15:55
साध्या भाषेत सांगा ना तुम्हाला काय कळाले ? आम्हाला कळाले तर आम्हालापण निर्वाण प्राप्त होइल.

समीरसूर 23/09/2011 - 11:56
लेखाचा उद्देश लक्षात आला नाही. म्हणजे ज्या कंपनीमध्ये आयआयटीमधून शिकलेली मंडळी नसेल अशा यःकश्चित ठिकाणी तू आपली बुद्धी, शिक्षण, योग्यता, इत्यादी का व्यर्थ दवडतो आहेस असे तर प्रा. अरुणकुमारांना सुचवायचे नव्हते ना? म्हणजे मला असाच अर्थ कळला. असं जर असेल तर मग प्रा. अरुणकुमारांनाच अजून शिकण्याची गरज आहे असे मला वाटून गेले. माझा आणि आयआयटी, आयआयएम, सीओईपी, व्हिजेटीआय, वगैरे उच्च संस्थांचा कुठल्याच प्रकारचा संबंध कधीच आला नाही आणि माझी शैक्षणिक, बौद्धिक योग्यता बघता असा संबंध येणे पुढच्या ७-८ जन्मात तरी शक्य होणार नाही हे मी खात्रीपूर्वक सांगू शकतो. म्हणून आयआयटी, आयआयएम या संस्थांविषयी मला खूप आदर आहे. या संस्थांमधून उत्तीर्ण होणार्‍यांविषयी मला नेहमीच एक भीतीयुक्त आदर वाटत असतो. ही मंडळी बुद्धीमान असतातच यात शंकाच नाही; त्यांच्या फोकसचे देखील मला कौतुक वाटते. इथे आयआयटी, आयआयएम मधून उत्तीर्ण झालेली मंडळी बघून मला त्यांच्याविषयी आदर वाटतो. पण सगळ्या जगाला आदर वाटतो म्हणून प्रा. अरुणकुमारांनी अशी टिप्पणी करावी हे अनाकलनीय आहे. कुणी कुठलेही काम करत असला तरी तो त्याच्या-त्याच्या परीने अर्थव्यवस्थेचे इंजिन पुढे नेण्यास हातभार लावत असतो हे अर्थशास्त्राचे सोपे गणित आहे. अगदी शिपाई असला काय किंवा सफाईकामगार असला काय, प्रत्येक व्यक्ती अर्थव्यवस्थेचा एक अविभाज्य घटक असते. ही अशी अर्थव्यवस्थाच नसेल तर मग कुणाच्या बुद्धीला किंमत राहील? सी. के. प्रल्हादसारखा द्रष्टा व्यवस्थापन गुरु जर 'बॉटम ऑफ पिरॅमिड' अशी लाखमोलाची थिअरी मांडून बड्या-बड्या कंपन्यांना यश मिळवून देऊ शकतो तर कुठल्याही स्तरावरच्या व्यक्तीचे किंवा ती व्यक्ती करत असलेल्या कामाचे एकूण अर्थव्यवस्थेतले महत्व प्रा. अरुणकुमारांसारख्या तज्ञ व्यक्तीला कळू नये याचे आश्चर्य वाटते. मी आयआयटीमधून किंवा एनआईडीमधून डिझाईनचा पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेल्या काही लोकांना ओळखतो. त्यांची झेप इतरांच्या मानाने काही फार दिव्य नाहीये. एक मुलगी तिच्या कामात थोड्या-फार प्रमाणात वगळता बाकी खरच मठ्ठ आहे. कॉमन सेन्स, लॉजिक, जनरल नॉलेज, विचार करण्याची क्षमता, इत्यादी सगळ्याच बाबतीत ती जवळ-जवळ शून्य आहे असे म्हटले तरी अतिशयोक्ती होणार नाही. माझ्या जुजबी ओळखीचा एक आयआयटी मधून शिकलेला प्रोजेक्ट मॅनेजर आहे. तो इतका बालिश आणि गर्विष्ठ आहे की कुठलाच प्रोजेक्ट त्याला घ्यायला तयार होत नाही. 'मी आयआयटीत शिकलेलो आहे' या तोर्‍यामुळे त्याने खूप शत्रू आणि खिल्ली उडवणारे मित्र जमवून ठेवलेले आहेत. कंपनी जॉईन केल्यावर ताबडतोब पीसी मिळाला नाही म्हणून संतापून त्याने एक सर्वर उचलून आणला होता. 'मी आयआयटीयन आहे' हे माहित असून मला लवकर पीसी, लॅपटॉप मिळत नाही याचा त्याला फार राग आला होता. आता तो काहीतरी फुटकळ कामे करत असतो आणि सगळे त्याला टाळण्याचा प्रयत्न करत असतात. शेवटी माणूस घडतो ते अंतःप्रेरणेने. बाकी दिशा देण्याचे काम हे बाहेरील घटकांचे असते. या संस्था आणि त्यात शिकणारे खूप बुद्धीमान असतात यात शंकाच नाही पण फक्त तेवढ्यावरच यश अवलंबून नसते असे मला वाटते. कितीतरी कमी शिकलेले, न शिकलेले आयुष्यात काहीतरी भव्य-दिव्य करून जातात. इन फॅक्ट, सीईओ वगैरे मंडळी सोडली तर आभाळाला टेकलेल्या उत्तुंग व्यक्तिमत्वांच्या यादीमध्ये इतके महान शिक्षण घेतलेल्या लोकांचे प्रमाण फार काही जास्त नसावे. --समीर

संपत 24/09/2011 - 00:32
मला वाटते कि सर्व महत्वच मुद्दा विसरत आहेत. प्राध्यापकानी त्याना कम्पनी नव्हे तर job change करायला सान्गीतले आहे. त्यामुळे युयुत्सु आता त्याच कम्पनीमध्ये project management ऐवजी technical role करत असावेत. बरोबर ना, युयुत्सु ?

आत्मशून्य 24/09/2011 - 07:02
मला जेव्हा जेव्हा ऊर्जा कमी पडते तेव्हा तेव्हा मला आय आय टी परिसराची एक चक्कर पुरेशी असते
ह.ह.पू.वा..... का ? please don't ask... because its not my nature to be mysterious but I cant tell you and I cant tell you why ...... ;) बाकी या धाग्याबद्दल काय बोलणार ? आता तूम्ही कीतीही कारणे पूढे करा, भलेही कारणे योग्य असतील वा नसतील मिपाकर तूमच्या चूकीच्या वागण्याचे/निर्णयाचे खापर तूमच्यावरच फोडतील तूमच्या गूरूंवर नाही.

शाहिर 04/10/2011 - 13:32
गेल्या काही वर्षांत आयआयटीतून बाहेर पडणा-या विद्यार्थ्यांचा दर्जा घसरत असून वरच्या २० टक्क्यांतील विद्यार्थी वगळता बाकीच्या ८० टक्क्यांचा दर्जा सुमार असतो, असे मत ‘ इन्फोसिस ’ चे संस्थापक नारायणमूर्ती यांनी व्यक्त केलं http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/10228616.cms यातच सर्व काही आले .. बाकी चालु द्या

मैत्र 04/10/2011 - 18:01
दिसत नाही लेख जितका एकांगी वाटला की जर दोनच आयआयटीयन्स असतील तर बाहेर पड तितकेच बरेच प्रतिसादही... जर इतके सर्व इतर कॉलेजेस आणि सगळे कोपर्‍यावरच्या कॉलेज मधले बुद्धिमान आहेत तर ते काय मुद्दाम जेईई सोडून बारावी करून मुद्दाम कमी गुण घेऊन तिथे गेलेत आणि आता काही जनरल सॉफ्टवेअर कामात आपली असामान्य प्रतिभा दाखवतायत की जी बी टेक वाल्यांपेक्षा खूप महान आहे. हे मान्य करायलाच हवं की तेवढा बुद्धिमत्तेत, कष्टात, गुणवत्तेत आणि इतर विद्यापीठातून जसे किलोच्या टनाच्या भावाने अभियंते सहज पास होऊन काही धडपड करून सॉफ्टवेअर मध्ये शिरतात त्यापेक्षा आय आय टिचा दर्जा शंभर टक्के वरचा आहे. (मी आय आय टी चा नाही कोपर्‍यावरच्या कॉलेजचा आहे... खुलासा केलेला बरा). सध्या जागा राखून ठेवत आहे... पुढील प्रतिसादासाठी...

In reply to by इंटरनेटस्नेही

युयुत्सु 20/09/2011 - 13:57
असे तीन ते चार वाक्यात आपला मुद्दा समजावणारे गुरु आणि तो तसा समजणारे शिष्य आजकाल विरळाच.
:)

छोटा डॉन 20/09/2011 - 14:09
प्रा. अरुणकुमार बरोबर बोलले असे वाटते. तुम्हाला निर्वाण प्राप्त झाल्यानंतर तुम्ही काय केले हे जाणण्यास उत्सुक. - छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

युयुत्सु 20/09/2011 - 14:15
तुम्हाला निर्वाण प्राप्त झाल्यानंतर तुम्ही काय केले हे जाणण्यास उत्सुक.
रसेल आणि अभय बंग यांच्या विचारानी निवृत्त व्हायला प्रवृत्त केले.

In reply to by युयुत्सु

वपाडाव 20/09/2011 - 14:39
रसेल आणि अभय बंग यांच्या विचारानी निवृत्त व्हायला प्रवृत्त केले.
मिपावरुनही लौकरच निवॄत्त व्हाल ही ई. प्रा......

In reply to by वपाडाव

छोटा डॉन 20/09/2011 - 14:42
>>मिपावरुनही लौकरच निवॄत्त व्हाल ही ई. प्रा...... ह्या इच्छे/सदिच्छे मागचे कारण कळु शकेल काय ? आपल्याला सदर प्रार्थना करण्यामागे कसली इश्वरी प्रेरणा मिळाली ह्याचा आपण इथे उहापोह केलात तर त्याचा उपयोग अनेक मिपाकरांना भविष्यात होऊ शकतो अशी शक्यता वाटते. - छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

वपाडाव 20/09/2011 - 14:55
असंच मनाला वाटलं म्हणुन व्यक्त केले विचार..... असे प्राध्यापक आम्हांस लाभले असता आम्हीही शतकी धागेकर्ते जाहलो असतो..... बाकी आमचं अन देवाचं लहानपणापासुन क्रॉसिंग कधी झालंच नाही.... जास्तीत जास्त त्याच्या चरणी प्रार्थना करु शकतो एवढेच.... माझी ही मनोकामना कधी पुर्ण होइल हे युयुत्सुंनाच विचारावे काय?

In reply to by छोटा डॉन

Nile 20/09/2011 - 18:59
>>ह्या इच्छे/सदिच्छे मागचे कारण कळु शकेल काय ? सदिच्छेला कारण का असावे बुवा? या आर्डिनरी लोकांच्या लाईफमध्ये (संस्थळं वगैरे) प्रमोशन होऊन ध्यान वगैरे करत बसाल अशी सदिच्छा असेल तर त्याला आक्षेप का म्हणे? आम्ही तर "तुम्ही या मनुक्ष जन्मातुनच मुक्त व्हा" अशी सदिच्छा अनेकांना देऊ इच्छितो, पण डान्रावांच्या प्रतिसादांना घाबरून देत नाही. परवानगी द्या हो डान्राव!

In reply to by Nile

वपाडाव 21/09/2011 - 10:57
आम्हांस पाठिंबा दिल्याबदाल हे स्वीकार करावे अशी विनंती मी नाइलला करत आहे.....

In reply to by वपाडाव

युयुत्सु 21/09/2011 - 13:49
मिपावरुनही लौकरच निवॄत्त व्हाल ही ई. प्रा.....
त्यासाठी प्रवृत्त करणारा रसेल इतका कुणितरी खंबीर हवा भेटायला :)

नितिन थत्ते 20/09/2011 - 15:00
बरं झालं जे ई ई ला बसलो नाही. बा द वे. अभियांत्रिकी ते ज्योतिषयांत्रिकी हा प्रवास कसा झाला तेही युयुत्सुंनी लिहावे.

आनंद 20/09/2011 - 15:52
धन्य ते गुरु आणि धन्य ते शिष्य! संत रांचो ची काही वचने आठवली. कंपनीत किती आयायटीयन्स आहेत ह्या पेक्षा नविन आणि क्रियेटीव काय केल आहेस अस विचारल असत गुरुंनी तर बर वाटल असत. ( तुमचे प्राध्यापकांच नाव विरु सहत्रबुद्धे असाव अस उगीचच वाटुन गेल.)

In reply to by आनंद

मदनबाण 20/09/2011 - 16:16
( तुमचे प्राध्यापकांच नाव विरु सहत्रबुद्धे असाव अस उगीचच वाटुन गेल.) ख्या ख्या ख्या... खी खी खी ! ;) आनंदराव लयं बेक्कार हसायला लावलयतं तुम्ही मला. ;)

In reply to by कवितानागेश

चिरोटा 20/09/2011 - 16:40
साबण बनवणारर्‍या दोन मोठ्या कंपन्यांत अनेक आयआयटीयन्स शेकड्याने असायचे. गुरुला असे सांगायचे असावे की-तूझा जो बॉस आहे तो तुझ्याएढाच कष्टाळू ,शिस्तप्रिय आहे. तेव्हा त्यात तुझा फार काही फायदा होणार नाही. आपल्याहून अधिक बुद्धिमान हार्वर्ड,एम आय टी,CMU,बर्कली,स्टॅनफर्डचा आता बॉस बघ.त्यातच तुझा फायदा आहे.

धन्या 20/09/2011 - 16:14
आयायटीयनवर लोकांना आवसं-पुनवंची भीती दाखवण्याची वेळ आली आहे. काय होणार या देशाचं.

प्रिय धवा साहेब, चांगलेच धवुन टाकले की वो. असो. माझ्या मनातल्या प्रतिसादाबद्दल तुम्हाला एक कॉटर लागु. बोला अमुशेला बसुया का पोरणिमेला?

सामंत काकांच्या आठवणीने उर भरुन आले. अधिक प्रकाश भडकमकर मास्तर अथवा 'सां.प्र.मं.' चे कार्यकर्ते व सदस्य टाकतीलच.

सूड 20/09/2011 - 19:17
हे झेन शिष्य काय प्रकरण असतं ब्वॉ ?? झेन तर झेनच झेन !! -एवढंच माहित असलेला, बाकी बाऊंसर.

शाहरुख 20/09/2011 - 21:20
युयुत्सु सर, तुमच्या मास्तरला बराच माज दिसतोय..अर्थात हे मत वरील संवादावरुन बनवले आहे..त्यांचे अजुन अनुभव सांगितल्यास मत बदलू शकते !

In reply to by शाहरुख

युयुत्सु 21/09/2011 - 13:45
तुमच्या मास्तरला बराच माज दिसतोय.
अहो असणारच. त्यांनी बर्कले विद्यापीठातून पीएचडी केली आणि ती पण मोजून १८ महिन्यात...

In reply to by युयुत्सु

अहो असणारच. त्यांनी बर्कले विद्यापीठातून पीएचडी केली आणि ती पण मोजून १८ महिन्यात...
बर्र मग ? अहो आमच्या ज्ञानेश्वरांनी १६ व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहीली.. रामदासांनी कोवळ्या वयात जगाची चिंता करायला सुरुवात केली.. छत्रपतींनी कुमार वयात स्वराज्याचे तोरण बांधले... विवेकानंदांनी... असो... ह्यांनी कधी माज केलेला ऐकीवात नै बॉ ! येवढेच कशाला, आधुनीक ज्ञानेश्वर म्हणून ख्याती पावलेल्या आमच्या विनयक पाचलगने अवघ्या १८ व्या वर्षी सिंदबादला कोल्हापूरात आणले, चेतन भगतला अनावृत्त पत्र लिहीले, संघाच्या गुण दोषांचा आढावा घेतला, तंत्रज्ञानामूळे जगात काय क्रांती झाली आहे हे जगापुढे आणले.. पण त्याने देखील कधी माज दाखवला नाही हो. च्यायला ! १०० वर्षे आयुष्य आहे हो ह्या आमच्या विनायकाला. हा प्रतिसाद लिहून सुपूर्त केला आणि त्याचा समस आला. विनायकाची यंगेस्ट गेस्ट रेडियो जॉकी म्हणून निवड झाली आहे बघा टॉमॅटो FM वरती. तो 'नया जमाना' नावाचा शो सादर करणार आहे.

In reply to by परिकथेतील राजकुमार

धन्या 22/09/2011 - 09:12
येवढेच कशाला, आधुनीक ज्ञानेश्वर म्हणून ख्याती पावलेल्या आमच्या विनयक पाचलगने अवघ्या १८ व्या वर्षी सिंदबादला कोल्हापूरात आणले, चेतन भगतला अनावृत्त पत्र लिहीले, संघाच्या गुण दोषांचा आढावा घेतला, तंत्रज्ञानामूळे जगात काय क्रांती झाली आहे हे जगापुढे आणले.. पण त्याने देखील कधी माज दाखवला नाही हो. च्यायला ! १०० वर्षे आयुष्य आहे हो ह्या आमच्या विनायकाला. हा प्रतिसाद लिहून सुपूर्त केला आणि त्याचा समस आला. विनायकाची यंगेस्ट गेस्ट रेडियो जॉकी म्हणून निवड झाली आहे बघा टॉमॅटो FM वरती. तो 'नया जमाना' नावाचा शो सादर करणार आहे.
एव्हढं सारं असलं तरीही तुमच्या आधुनिक ज्ञानेश्वरांना आयायटीची जे ई ई क्रॅक करता आली नाही हे वास्तव आहे ;)

In reply to by धन्या

नितिन थत्ते 22/09/2011 - 10:12
>>तुमच्या आधुनिक ज्ञानेश्वरांना आयायटीची जे ई ई क्रॅक करता आली नाही हे वास्तव आहे हे अगदी वस्तुस्थितीचा विपर्यास करणारे विधान आहे. ज्ञानेश्वरांनी तिथे शिकावं अशी आयायटीची पात्रता नसल्याने आयायटीने नम्रपणे ज्ञानेश्वरांना नकार दिला.

In reply to by परिकथेतील राजकुमार

प्यारे१ 23/09/2011 - 11:35
>>>येवढेच कशाला, आधुनीक ज्ञानेश्वर म्हणून ख्याती पावलेल्या आमच्या विनयक पाचलगने अवघ्या १८ व्या वर्षी सिंदबादला कोल्हापूरात आणले, चेतन भगतला अनावृत्त पत्र लिहीले, संघाच्या गुण दोषांचा आढावा घेतला, तंत्रज्ञानामूळे जगात काय क्रांती झाली आहे हे जगापुढे आणले.. पण त्याने देखील कधी माज दाखवला नाही हो. प्रिय परा, वयाच्या १५ व्या वर्षी लोकसत्तामध्ये लेख छापून आलेल्या मा. ना. चेतन सुभाष गुगळे (आमच्यासाठी चेसुगु) यांचे नाव आपण घेतलेले नाही हे आपणास विनम्रपणे सुचवू इच्छितो आणि त्यांचे असे नाव न घेतल्याबद्दल आणि त्यांचे खरे मूल्य न जाणल्याबद्द्ल 'आणि हो' त्यांना आद्य प्रतिज्ञानेश्वर न म्हटल्याबद्दल आपला जाहिर णिषेढ....!!!

In reply to by युयुत्सु

बाळकराम 22/09/2011 - 03:20
युयुत्सु, इथे इंग्लंडमध्ये मी जेमतेम पदवी घेतलेले किंवा पदवी सुद्धा नसलेले काही लोक वयाच्या २९व्या वर्षी मोठया संस्थांचे सीईओ झालेले आहेत, आणि ते ही अजिबात माज नसलेले! च्यायला, हे आयआयटीयन्स नुसते अर्ध्या हळकुंडात पिवळे झालेले लोक दिसतात! आयआयटी तर सोडाच पण जगातल्या पहिल्या ५ विद्यापीठातून एमबीए/पीएचडी वगैरे केलेले अनेक हुशार लोकांचा मला सहवास मिळाला, पण असली माजोरडी भाषा कुणाच्याच तोंडी ऐकली नाही. मी स्वतः लंडनच्या एका नामवंत विद्यापीठातून एमबीए केल आहे, पण स्वानुभावाने आणि इतरांच्याही अनुभवाने एक सांगू शकतो की ही सगळी नामवंत विद्यापीठे-मग ती आयव्ही लीग असोत वा रसेल ग्रुप विद्यापीठे असोत- ती केवळ एक ब्रँड आहेत. शेवटी तुमची गुणवत्ताच कामी येते आणि ती केवळ या नामवंत विद्यापीठात शिकलेल्या लोकांचीच मक्तेदारी नाही. मला वाटतं-२००४/०५ मध्ये एक सर्वे झाला होता की फोर्ब्स ५०० मधल्या कंपन्यांचे किती सीईओ या नामवंत विद्यापीठात शिकलेले आहेत- तर फक्त ४% सीईओ तसे निघाले! ( आयआयटी/आयआयएम वगैरे तर लांबच राहिले) "बर्कली, स्टॅनफर्ड इ मधून २ वर्षात पीएचडी केली" वगैरेची क्रेझ टीनएजर असताना ठीक असते, आता एवढं आयुष्य बघितल्यावर जर कुणाला त्याचं फाजील कौतुक असेल तर मग कठीण आहे बुवा! इथे कुणालाही कमी लेखण्याचा उद्देश नाही, आणि अशा शैक्षणिक कर्तृत्त्वाचा अपमान करण्याची इच्छा नाही, पण म्हणून केवळ त्या आधारावर जर कुणी दुसर्‍याला कमी लेखत असेल तर त्याला जागा दाखवलीच पाहिजे, एवढं मात्र खरं!

In reply to by बाळकराम

"बर्कली, स्टॅनफर्ड इ मधून २ वर्षात पीएचडी केली" वगैरेची क्रेझ टीनएजर असताना ठीक असते, आता एवढं आयुष्य बघितल्यावर जर कुणाला त्याचं फाजील कौतुक असेल तर मग कठीण आहे बुवा!
बोर्डावर असलेली आपले "आयडल्स" ही चर्चा आठवली.

In reply to by बाळकराम

वपाडाव 22/09/2011 - 10:31
"बर्कली, स्टॅनफर्ड इ मधून २ वर्षात पीएचडी केली" वगैरेची क्रेझ टीनएजर असताना ठीक असते
आवेगात थोडं जास्त बोलुन गेलात काय बा.रा. ??? टीनेजर मध्ये जर ह्या क्रेझेस यायला लागल्या तर मैथुनाचे कांड दुसरीपासुन करावेत काय पोरांनी..... ज्यांना आत्ता कुठे आपला पार्श्वभाग नीटपणे धुवायला जमतोय, अशी टीनेजर मंडळी जास्तीत जास्त ग्रॅज्युएशन बद्दल क्रेझी असतील..... हे काहीही, जरा वाढीव प्रकरण होतंय.....

In reply to by युयुत्सु

उदय 23/09/2011 - 09:19
अहो असणारच. त्यांनी बर्कले विद्यापीठातून पीएचडी केली आणि ती पण मोजून १८ महिन्यात...
हे वाचून मला P.A.M. Dirac याची आठवण झाली ज्याने त्याचा Ph.D. thesis फक्त १७ पानांमध्ये लिहिला होता. याच P.A.M. Dirac ला १९३३ साली भौतिकशास्त्रात नोबेल पारितोषक मिळाले. तुमच्या प्राध्यापकांना नोबेल किंवा तत्सम प्रसिध्द पुरस्कार मिळाले असतील किंवा प्राध्यापकांकडे काही patents असतील किंवा त्यांनी लिहिलेली काही पुस्तके अभ्यासक्रमात असतील तर ते जाणून घ्यायला आवडेल.

चतुरंग 21/09/2011 - 00:27
तुमच्या मास्तरांना फक्त आयायटियनच खरे काम करु शकतात असे वाटते की काय? अहो असे असते तर जिथे जिथे आयायटियन आहेत तिथे तिथे फार वेगळे चित्र दिसले असते. आमच्या माहितीतले अनेक आयायटिअन हे कॉमनसेन्सला इतके कमी बघितले आहेत की आम्हाला शेवटी आयायटीचीच काळजी वाटायला लागली! ;) आयायटीच्या बर्‍याच लोकांना एक सुप्त माज असतो असं आमचं अनेक वर्षांचं निरीक्षण आहे. भले तो माज दाखवण्याची त्यांची पात्रता असो वा नसो पण तो असतो आणि तो वेळी अवेळी दाखवायचा असा उद्दामपणाही असतो. प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी सर्वसामान्य कॉलेजातून पदवीधर झालेले कित्येक अभियंते हे उच्च दर्जाचे काम करताना मी बघत आलो आहे. त्यामुळे तुमची काम करण्याची क्षमता आणि आयायटी किंवा कोणतेही उच्च दर्जाचे कॉलेज यांचा अर्थाअर्थी काही संबंध असतोच असे नाही! -रंगा

In reply to by चतुरंग

छोटा डॉन 21/09/2011 - 11:54
रंगाशेठ जे म्हणत आहेत ते शक्य आहे. तरीही आयआयटीयन्स किंवा तत्सम हायक्लास टेक. इन्स्टिट्युट आणि इतर कॉलेजेस इथले विद्यार्थी आणि आणि इतर बर्‍यापैकी सामान्य कॉलेजेसमधील विद्यार्थी ह्यांच्यात 'विचार करण्याच्या क्षमतेत' बराच फरक असतो असे वाटते. जनरली अशा उच्च कॉलेजेसचा सिलॅबस किंवा वर्षातले कार्यक्रम ठरवताना त्यात विद्यार्थ्याच्या विचारक्षमतेस चालना मिळेल व तो सदैव काही ना काही करण्यात बिझी राहिल ह्या हेतुने डिझाईन केलेला असतो. बाकी बर्‍याच कॉलेजात आजही शाळेप्रमाणे लेक्चर्स, पाठांतर, लेखन आदी बाबींवरच भर दिलेला असतो. आजही अनेक कॉलेजेस केवळ मार्क पाडुन घेणे व इंजिनियर्स बनवणे ह्याचे कारखाने झाले आहेत. मात्र आयआयटी किंवा इतर उच्च संस्थांमध्ये मार्क्स (किंवा ग्रेड) जरी महत्वाचे असले तरी विद्यार्थ्यांच्या इतर क्षमतांचा सुद्धा विकास होतो असे माझे स्पष्ट मत आहे. सामान्य कॉलेजातले अभियंते उच्च दर्जाचे काम करतात हे सत्य असले तरी उच्च शैक्षणिक संस्थांमधुन बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांची 'क्षमता' सरासरीत जास्तच असते असे मला वाटते. एकाच विद्यार्थ्याला उच्च संस्थेमधुन आणि इतर संस्थेमधुन असे शिक्षणाचे २ पर्याय ठेवले तर तो विद्यार्थी जेव्हा उच्च संस्थेमधुन शिक्षण घेऊन बाहेर पडेल तो पहिल्या केसपेक्षा नक्कीच जास्त कपॅबल असेल असे वाटते. आयआयटीचा बागुलबुवा उभा करायचा नाही पण आत्तापर्यंत जे काही तांत्रिक क्षेत्र आणि त्यात काम करणारे लोक पाहिले तर मी उच्च शैक्षणिक संस्थांमधुन बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांमध्ये जरा जास्तच क्षमता असते हे मान्य करतो. असो. - छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

नगरीनिरंजन 21/09/2011 - 13:15
आत्तापर्यंत जे काही तांत्रिक क्षेत्र आणि त्यात काम करणारे लोक पाहिले तर मी उच्च शैक्षणिक संस्थांमधुन बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांमध्ये जरा जास्तच क्षमता असते हे मान्य करतो
असे सरसकट असेलच असे नाही पण बहुतेकवेळा हे खरे असते ते मान्य आहे. परंतु अशा उच्च तांत्रिक संस्थांमधून बाहेर पडून या जास्त क्षमता असलेल्या लोकांनी मूलभूत असे काही केलेले दिसत नाही. तंत्रविज्ञानात संशोधन वगैरे करणे, उत्पादनाच्या नव्या पद्धती विकसिक करणे किंवा गेलाबाजार पूर्णतः भारतीय बनावटीचे एखादे सॉफ्टवेअर प्रॉडक्ट तयार करणे या लोकांना जमलेले दिसत नाही. असे असताना ज्यात तांत्रिक शिक्षणाचा काहीही उपयोग नसतो अशा 'प्रकल्प व्यवस्थापनाचे' काम करणार्‍या आयआयटीयनने फुकाची टिमकी वाजवावी हे अत्यंत मनोरंजक आणि कूपमंडूक वृत्तीचे निदर्शक आहे हे सांगितलेच पाहिजे.

In reply to by नगरीनिरंजन

छोटा डॉन 21/09/2011 - 13:56
परंतु अशा उच्च तांत्रिक संस्थांमधून बाहेर पडून या जास्त क्षमता असलेल्या लोकांनी मूलभूत असे काही केलेले दिसत नाही. तंत्रविज्ञानात संशोधन वगैरे करणे, उत्पादनाच्या नव्या पद्धती विकसिक करणे किंवा गेलाबाजार पूर्णतः भारतीय बनावटीचे एखादे सॉफ्टवेअर प्रॉडक्ट तयार करणे या लोकांना जमलेले दिसत नाही.
? असा काही ठोस विदा आहे का ? उलट मी संशोधन विभागात भरमसाट उच्च संस्थामधले विद्यार्थी पाहतो. अजुन रोचक गोष्ट सांगायची म्हणजे कंपन्या आजकाल त्यांच्या कर्मचारी वर्गाला अशा उच्च संस्थांमधुन उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन देत आहे, त्यासाठी स्पेशल कोलॅबोरेशन क्लासेस होत आहे, खास अभ्यासक्रम रचला जात आहे (ह्या सर्व बाबींचा माझ्याकडे व्यवस्थित विदा आहे).
असे असताना ज्यात तांत्रिक शिक्षणाचा काहीही उपयोग नसतो अशा 'प्रकल्प व्यवस्थापनाचे' काम करणार्‍या आयआयटीयनने फुकाची टिमकी वाजवावी हे अत्यंत मनोरंजक आणि कूपमंडूक वृत्तीचे निदर्शक आहे
तुम्ही म्हणता ते सत्य आहे, तरीही मला त्यात 'कूपमंडूक' वृत्ती दिसली नाही. लेखकाने इतरांना बाजुला सारुन त्यांना आयआयटीयन असल्यामुळेच प्रकल्प व्यवस्थापकाचे काम मिळाले असा दावा केल्याचे दिसले नाही. बाकी पुर्वार्धाशी सहमत आहे, आयआयटीयनने उच्च तांत्रिक शिक्षण घेऊन 'प्रकल्प व्यवस्थापका'चे काम करण्यात काय मजा नाही राव. :) - छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

नगरीनिरंजन 21/09/2011 - 14:06
असा काही ठोस विदा आहे का ?
एखादी गोष्ट नाही हे कसे सिद्ध करणार? अ‍ॅपल, मायक्रोसॉफ्ट, सन, ओरॅकल वगैरे कंपन्यांमध्ये ढिगानी आयआयटीयन्स असतील पण तितक्याच ढिगानी बाकीचे ही पामर आहेत. तुमच्याकडचा विदा वापरून आयआयटीतल्या लोकांनी (भारतातल्या) इतर लोकांपेक्षा जास्त नवनिर्मिती केली आहे हे जरा समजावून सांगा. तसे सिद्ध करणे अवघड नसावे. त्यानंतर ते धागाकर्त्याला कितपत लागू आहे त्याचा उहापोह करता येईल. 'कूपमंडूक' हा शब्द स्वतःचे विशेष असे कर्तृत्व नसताना आपल्या शिक्षणसंस्थेच्या पुण्याईवर मिपाच्या विहीरीत डराव डराव करण्याच्या प्रवृत्तीसाठी वापरला आहे.

In reply to by नगरीनिरंजन

Nile 22/09/2011 - 03:04
>>परंतु अशा उच्च तांत्रिक संस्थांमधून बाहेर पडून या जास्त क्षमता असलेल्या लोकांनी मूलभूत असे काही केलेले दिसत नाही. तंत्रविज्ञानात संशोधन वगैरे करणे, उत्पादनाच्या नव्या पद्धती विकसिक करणे किंवा गेलाबाजार पूर्णतः भारतीय बनावटीचे एखादे सॉफ्टवेअर प्रॉडक्ट तयार करणे या लोकांना जमलेले दिसत नाही. आयआयटी मध्ये शिकणारी सरासरी "देशातील सरासरी अभियंत्यांपेक्षा" चांगली असतात या मताशी मी सहमत आहे. आयआयटीतील पुष्कळ मित्र वगैरे या अनुभवावरून. पण त्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे, बॅचलर इन इंजिनीअरींग आणि संशोधनाचा संबंध थेट लावणं चुकिचं आहे. मुळात आयआयटींच्या स्थापनाचा उद्देश इंडंस्ट्रीअल विकासाचा होता. तेव्हाच्या प्रगत देशांकडून(जर्मनी, रशिया, अमेरीका इ.) असे तंत्रज्ञान घेऊन वेगवेगळ्या आयआयटी स्थापन केल्या गेल्या हे माहितच असेल. आयआयटीतून बी.टेक होऊन संशोधनात जाणारे अनेक माझ्या वैयक्तिक ओळखीचे आहेत. पण त्यांचे संशोधनाचे करीअर इतर संशोधनात नाव कमावलेल्या विद्यापिठांत झाले. भारतात, खुद्द आयआयटीमध्येच काय म्हणतात हे सांगितल्यावर अधिक स्पष्टीकरण देण्याची गरज पडू नये. "In IIT Bachelors is product, Masters is byproduct and PhD is waste."

In reply to by Nile

पाषाणभेद 22/09/2011 - 03:21
"In IIT Bachelors is product, Masters is byproduct and PhD is waste." हां, म्हंजी मग त्ये वर्ले प्रा. IIT ह्या कारखान्यामंदी लेथमशीनवर कामं कर्नारे कामगार व्हते तर! लईच हार्ड काम हाय ब्वॉ या कारखान्यात. पाषाणभेद उर्फ दगडफोड्या-(मेक्यॅनीक- ITI-डिझल इंजन)

In reply to by Nile

नगरीनिरंजन 22/09/2011 - 10:51
तुझं बरोबर आहे. IIT आणि संशोधनाचा संबंध लावणे चुकीचे आहे. पण मग जेव्हा आपण म्हणतो की
आयआयटी मध्ये शिकणारी सरासरी "देशातील सरासरी अभियंत्यांपेक्षा" चांगली असतात
त्याचे कारण ते IIT मध्ये शिकतात हे आहे की IIT ची प्रवेशपरीक्षा पास होण्याएवढी बुद्धीमत्ता आधीच त्यांच्याकडे असते हे आहे? अशा बुद्धीमत्तेचा माणूस कुठेही शिकला तरी तेवढाच चांगला होईल असे वाटते. यावर काय मत?

In reply to by नगरीनिरंजन

Nile 22/09/2011 - 11:09
त्याचे कारण ते IIT मध्ये शिकतात हे आहे की IIT ची प्रवेशपरीक्षा पास होण्याएवढी बुद्धीमत्ता आधीच त्यांच्याकडे असते हे आहे? अशा बुद्धीमत्तेचा माणूस कुठेही शिकला तरी तेवढाच चांगला होईल असे वाटते. यावर काय मत?
मला हे असं ब्लॅक आणि व्हाईट वाटत नाही. काही लोक इतके चांगले असतात की ते दुय्यम दर्जाच्या ठिकाणी जाऊनही पुढे येतात हे खरे आहे. मात्र सरासरी विद्यार्थ्याला आयआयटी (बॅचलर हे गृहित) कल्चरमध्ये घातल्यास त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा जास्त चांगला प्रवास होऊ शकतो असे माझे मत आहे. थोडे स्पेसिफिक सांगायचे तर, मी जर आयआयटीतून बॅचलर्स केलं असतं तर फार चांगलं झालं असतं असं माझं मत आहे. (अर्थात मूळ आयआयटींबद्दलच मला विशेष प्रेम आहे) दुसरं म्हणजे, आयआयटीत प्रवेशासाठी खूप तयारी आणि बुद्धिमत्ता लागते हे खरे आहे. पण कोणत्याही विद्यापिठात एखादा एरवी सामान्य असणार अचानक प्रगती करतो तर एखादा मध्येच ढेपाळतो. त्यामुळे असे जनरलाईज्ड करणे फार अवघड आहे. म्हणून, इतर सगळे फॅक्टर्स सारखे समजले तर तीच व्यक्ती आयआयटी कल्चर मधून बॅचलर झाली तर तीच तिच्या इतर रेग्युलर इंजिनीअरींग कॉलेजमधून बॅचलर झालेल्यापेक्षा सरस असेल असे माझे मत आहे. अर्थात हे मत पुराव्यानिशी सिद्ध करता येणे अवघड आहे.

In reply to by Nile

छोटा डॉन 22/09/2011 - 11:34
इतर सगळे फॅक्टर्स सारखे समजले तर तीच व्यक्ती आयआयटी कल्चर मधून बॅचलर झाली तर तीच तिच्या इतर रेग्युलर इंजिनीअरींग कॉलेजमधून बॅचलर झालेल्यापेक्षा सरस असेल असे माझे मत आहे. अर्थात हे मत पुराव्यानिशी सिद्ध करता येणे अवघड आहे.
+१, अगदी हेच म्हणायचे आहे. नाईल्या महान आहे हे जाताजाता कबुल करतो. - छोटा डॉन

In reply to by Nile

नगरीनिरंजन 22/09/2011 - 12:02
माझ्या या उपप्रतिसादात बहुतेकवेळा हे खरे असते हे मी आधीच मान्य केले आहे. पण मुद्दा तरीही असा उरतो की IITच्या निर्मितीची कारणे, त्याला दिले गेलेले महत्व, तिथल्या मूलभूत सुविधा आणि इतर कॉलेजेसच्या सुविधा यातही फरक असतोच, मग त्यामानाने मार्जिनली चांगले असणार्‍या या लोकांनी इतरांप्रती असा दृष्टीकोन ठेवणे हे त्यांच्या चांगले असण्याच्या फरकाच्या मानाने अवाजवी आहे की नाही? सुदैवाने मी ज्या ज्या कंपन्यांमध्ये काम केले तिथे असलेल्या आयआयटीयन्सकडे क्षमता किंवा वृथाभिमान या दोन्ही गोष्टी अतिरिक्त असल्याचे मला कधी जाणवले नाही.

In reply to by नगरीनिरंजन

Nile 22/09/2011 - 12:13
वगैरे वेगळा मुद्दा आहे. वैयक्तिक अनुभवाच्या मुद्द्यांवर वादविवाद/चर्चा करण्यात काही हशील नाही. संशोधनाच्या मुद्द्यावर माझा आक्षेप होता. मात्र, माझे अनुभव पॉसिटीव्हच जास्त आहेत. सगळ्याच मानसिकता विद्यापिठात बदलतात असे नाही किंवा विद्यापिठातल्या सगळ्या मानसिकता नंतर जपल्या जातातच असेही नाही, हे मात्र पटावे. आयआयटीच काय, बर्कली वाल्यांनी सुद्धा तुम्ही म्हणता तसे केले तर ते बरोबर आहे असे कोणी म्हणेल काय?

मूकवाचक 21/09/2011 - 12:10
काहीतरी ऐकून तत्काळ निर्वाण प्राप्त होणे आणि इन्स्टन्ट कॉफी घेऊन हाय फील करणे यातले साम्य स्पष्ट व्हावे यासाठी समर्पक उदाहरण आहे.

आनंद 21/09/2011 - 13:04
क्रमिक पुस्तकातला आतले आणि बाहेरचे हा लेख (लेखक ?)आठवला . जे आतले आहेत ते आपल महत्व वाढवणारच. आणि हा आतल्यांचा आणि बाहेरच्यांचा संघर्ष चालुच राहणार.

बाळकराम 22/09/2011 - 02:42
थोडक्यात आयआयटी मध्ये कुठलाही सोम्यागोम्या जाऊ शकतो हे आज सिद्ध झाले म्हणायला हरकत नाही. चला आता आयआयटी चा डिंगोरा पिटणार्‍या लोकांच्या तोंडावर फेकून मारायला एक सबळ कारण उपलब्ध झाले! :D थँक्यू युयुत्सु!

In reply to by बाळकराम

चिरोटा 22/09/2011 - 12:20
आय आय टींची संख्या जेव्हा फक्त ५ होती आणी प्रवेश मिळवणारे ढोरासारखे कष्ट उपसत नव्हते तोपर्यंत आय आय टींची शान होती.

In reply to by मराठी_माणूस

चिरोटा 22/09/2011 - 12:12
मास्तर लोक- भारतापुरता विचार केला तर बर्‍यापैकी कष्टाळू असतात. जागतिक विद्यापीठांची तुलना केली तर हे मास्तर लोक ordinary असतात्.(extra ordinary मास्तर म्हणजे- ज्याने त्याच्या क्षेत्रात एखादे पुस्तक लिहिले आहे आणि ते पुस्तक १ किंवा अनेक देशांत पाठ्यपुस्तक म्हणून किंवा संदर्भ ग्रंथ म्हणून वापरले जाते. ही माझी व्याख्या). अभ्यासक्रम- अभ्यासक्रम बर्‍यापैकी असतो. विद्यार्थी पण चांगल्या ग्रेड्स मिळ्याव्यात म्हणून अहोरात्र झटत असतात.) परीपुर्ण प्रयोगशाळा - ईतर भारतिय कॉलेजेसच्या तुलनेत प्रयोगशाळा बर्‍याच चांगल्या असतात. बर्कलीमधून १८ महिन्यांत पी.एच.डी. ठीक पण त्या मास्तराचे त्याच्या क्षेत्रात योगदान काय, किती संदर्भ ग्रंथ लिहिले आहेत, त्याचे संशोधन ईतर कोठे वापरले जाते का? हे युयुत्सुंनी स्पष्ट करावे. अथवा GRE क्रॅक करण्यार्‍यांना आम्ही शेक्सपियर म्हणायचो त्यातलाच हा प्रकार झाला.

क्लिंटन 22/09/2011 - 14:06
युयुत्सुसाहेब, मी आपले लिखाण पूर्वीपासून वाचत आलो आहे पण प्रतिसाद पहिल्यांदाच लिहित आहे. मी भले तुमच्या "आय.आय.टी" चा नसेन पण त्याच आय.आय.टी मधील अनेक विद्यार्थी उच्चशिक्षणासाठी जातात त्या "आय.आय.एम" चा माजी विद्यार्थी आहे. तुमची आय.आय.टी पदवीच्या शिक्षणात पुढे आहे तर आमचे "आय.आय.एम" पदव्युत्तर शिक्षणात भारतात नक्कीच पहिल्या क्रमांकावर आहे. त्या संस्थेतून बाहेर पडून मला काही फार दिवस झालेले नाहीत तरीही एक गोष्ट मला लगेचच जाणवली की प्रत्यक्ष नोकरीच्या ठिकाणी आपण जे काही शिकलो त्याचा वाटतो तितका उपयोग होत नाही.कारण अनेकदा अशा संस्थेत पुस्तकी माहिती मिळते आणि ती नोकरीच्या ठिकाणी फारशी उपयोगाची नसते. दुसरे म्हणजे अशा संस्थेतून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांनाच सगळे काही येते आणि इतर सगळे मूर्ख असतात हा एक प्रचंड मोठा गैरसमज आहे.गेल्या काही महिन्यातच मला अशी किमान ३ उदाहरणे दिसली आहेत. त्या तीनही उदाहरणांमधील मंडळी ही आय.आय.एम मधून नाही तर पहिल्या दहांमध्ये येणार नाहीत अशा संस्थांमधून बाहेर पडलेली आहेत.आणि त्यांच्याकडूनही शिकण्यासारखे खूप काही असते.तेव्हा आय.आय.टी/आय.आय.एम च्या नावाबरोबर येणारी किमान बुध्दीमत्ता सोडली तर अशा बड्या नावांमध्येच सगळे काही आहे हा मोठा गैरसमज तुम्ही गेले अनेक वर्षे कसा काय बाळगता तुम्ही? कमाल आहे तुमची. तिसरे म्हणजे तुमच्या संस्थेचे प्राध्यापकच असा माज विद्यार्थ्यांच्या मनात भरवत असतील तर ते अत्यंत धक्कादायक आहे.इतके दिवस मला आय.आय.टी विषयी एक प्रकारचे कुतुहुल जरूर होते पण आता यापुढे असे कोणतेही कुतुहुल असायची गरज नाही.जो मनुष्य असा माज भरवितो त्यापासून चार हात दूर राहिलेलेच बरे. (अवांतरः आमच्या संस्थेला सुरवातीच्या काळात मार्गदर्शन लाभले विक्रम साराभाईंचे. नंतरच्या काळात सी.रंगराजन, सी.के.प्रल्हाद, मनमोहन सिंह ज्यांना गुरूस्थानी मानतात असे आय.जी.पटेल अशा दिग्गजांनी आमच्या संस्थेत प्राध्यापक म्हणून काम केले.त्यांच्या तालमीत तयार झालेल्या प्राध्यापकांनी कोणत्याही व्यासपीठावर कधीही विद्यार्थ्यांना असा माज शिकविलेला नाही.किंबहुना मी संस्थेच्या मुलाखतीची तयारी करत होतो तेव्हा आम्हाला सगळ्यांना मार्गदर्शकांनी सांगितले होते की 'IIM Professors don't like students with an attitude'. आणि असा attitude असलेले माझ्या ओळखीतले काही अजूनही आय.आय.एम ची मुलाखत पार करू शकलेले नाहीत.आता आय.आय.टी मध्ये जर प्राध्यापकच असा attitude शिकवत असतील तर विद्यार्थ्यांकडून तरी वेगळी अपेक्षा कशी करणार?) चौथे म्हणजे मी काही वर्षे अमेरिकेतही एक failed PhD student म्हणून काढलेली आहेत.तिथेही मला असे आय.आय.टी वाले काही नग भेटले होते.त्यांना माझा एकच प्रश्न असे-- तुम्ही आय.आय.टीचे म्हणून इतके प्रकांड पंडित असाल तर तुम्ही पण माझ्याच विद्यापीठात का? तुम्ही MIT किंवा Stanford मध्ये का नाही? तुम्ही तिथे न जाता माझ्या विद्यापीठात आलात याचाच अर्थ तुम्ही आय.आय.टी ची झूल जरी घातली असली तरी त्या विद्यापीठांनी नुसती झूल न बघता ती झूल परिधान करणारा हत्ती किती calibre चा आहे हे पण बघितले तेव्हा हुषारी करायचीच असेल तर पहिल्यांदा MIT किंवा Stanford सारख्या ठिकाणी जा आणि मग इतर संस्थांमधील भारतीय विद्यार्थ्यांपेक्षा आपण कोणीतरी वेगळे ही हुषारी करा. अर्थात ते या प्रश्नावर मौन पाळून असत हे वेगळे सांगायला नको. (आय.आय.एम चा माजी विद्यार्थी-- पण असा कुठलाही अहंकार नसलेला) क्लिंटन

शाहिर 22/09/2011 - 14:23
क्लिंटन याम्च्याशी सहमत आय आय टी सारख्या नामवंत कॉलेज मधुन एक अहंकारी मुलगी आमच्या कंपनी मधे जॉइन झाली... आम्ही आपले साध्या कॉलेज मधे शिकलेले ..टीम इंट्रोडक्शन मधे मि नाव आणि कॉलेज सांगितल .. तर ही म्हणे .. कुठल्या कोपर्या तल्या कॉलेज मधुन इंजिनीरींग केलास रे .. सर्व जण टका मका बघु लागले .. नंतर एक्दा तिला काही अडले होते , तीने मदती साठी बोलाविले तेव्हा, प्रॉब्लेम सॉल्व झल्यावर ति चित्कारली ..सहिच रे !! हे तुला कसा माहित होता ?? मि टीम सहीत , अर्ध्या फ्लोअर ल ऐकु जाइल एवढ्या हळु आवाजात सांगितले "हे ना.. कोपर्‍या मधल्या कॉलेज मधे शिकवतात" ------------------------------------------------------------ तुम्ही कुठुन शिकलात ह्यल महत्व नाही..काय शिकलात याला आहे .. माझ्या छोट्या गावतल्या मराठी शाळेमधे एक वाक्य लिहिले होते " विद्या विनयेन शोभते" आय आय टी मधे पण लिहावा असा विचार चालु आहे

प्रियाली 22/09/2011 - 14:45
तुमचा बॉसही आय आयटीयन होता हे तुमचं सुदैव. असं सुदैव प्रत्येक आयआयटीयनच्या वाट्याला येतं असं नाही. अशांना तुमचे प्राध्यापक भेटले असते तर त्यांनी कसला सल्ला दिला असता कोणजाणे. तुमचा बॉसही आय आय टीयन म्हणून तुम्हाला निर्वाण प्राप्त झाले तसे त्यांचे काय झाले असते या कल्पनेने अंगावर शहारा आला. असो.

मला तर मूळात तुम्हाला काय म्हणायचे तेच कळले नाहीये. पण बर्‍याचशा प्रतिसादांमधून दिशा कळली. माझ्यासारख्या अभ्यासाबाबत अतिउदासीन माणसाला आयायटी आयायेम वगैरे मधले फारसे कळत नाही त्यामुळे मतप्रदर्शन करणे बरे नाही. पण एकंदर विषय चालला आहे त्यावरून एक गंमत आठवली. :) माझ्या ओळखीची एक मुलगी. वय २५ वर्षे. रायपूर छत्तिसगढची राहणारी. त्याच राज्यात बर्‍याच ठिकाणी नातेवाईक असणारी, त्यानिमित्ताने त्या त्या भागात गेलेली. रायपूरच्याच REC मधून इंजिनियर झाली. मग आयायटी कानपूर मधून एमटेक केलं. आणि मुंबईत आली टीसीएस मधे. असे प्रोफाईल. तिने ज्याच्याशी लग्न ठरवले तो पण सेम प्रोफाईल. आयायटी मुंबई एवढाच फरक. शिवाय तो मुलगा युपीएससी साठी प्रचंड मेहनत करणारा. अशा या मुलीला नक्षलवादातला न देखिल माहित नव्हता. माझी तिची ओळख झाल्यावर आम्ही गप्पा मारायचो बर्‍याच. जेव्हा मी तिला पहिल्यांदा याबाबतीत प्रश्न विचारला तेव्हा तिला मी कशाबद्दल बोलतोय तेच कळले नाही. मग मी तिला बरेच काही समजवून सांगितले तेव्हा तिच्या डोक्यात प्रकाश पडला किंचित आणि ती एवढेच म्हणाली ... "अरे वो सब ना? वो तो सिर्फ एकदम डीप जंगलोमे होता है. हम तो शहरमे रहते है. ऐसा कुछ प्रॉब्लेम नही है." मी नाद सोडला. :) अर्थात, आयायटीवाल्यांना सगळ्यातलं सगळं कळावं अशी माझी अपेक्षा अजिबात नाही. पण मग आयायटी / REC असे क्रीम शिक्षण घेताना या मुलांची वाढ होते (सामाजिक / शैक्षणिक इ.) याबद्दल मला खूपच शंका यायला लागली. तिचे (आणि तिच्या आयायटीमधल्या अजून काही सहाध्यायींचे, ज्यांना मी भेटलो) एकंदरीतच समाजज्ञान अगदीच शून्य होते असे म्हणायला हरकत नाही. इतक्या उच्च संस्थांमधे शिकणार्‍या लोकांकडून इतके टोकाचे अज्ञान मला तरी पूर्णपणे अनपेक्षित होते.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

नितिन थत्ते 22/09/2011 - 16:24
सहमत आहे. आय आय टी सदृश माज सीओईपी/व्हीजेटीआय अशा कॉलेजातले लोकही करतात असे निरीक्षण आहे. . . . . . . (साधासुधा) नितिन थत्ते

गवि 22/09/2011 - 15:56
मला अशी सूक्ष्म शंका आहे की ज्योतिष विषयक प्रचंड टीका होत असल्याने आपली पार्श्वभूमी आयआयटीसारख्या तांत्रिकदृष्ट्या सर्वोच्च संस्थेतली आहे असं सूचित केलं असावं. त्यामुळे ज्योतिष विषयक अभ्यासाला काही शास्त्रीय बळ किंवा एंडॉर्समेंट मिळू शकेल. मला असा अनुभव पूर्वी एका ब्लॉगवर वाद घालताना आला आहे. विमानविषयक वाद चालू होता.. वाद प्रतिवाद एका लेव्हलपर्यंत तापल्यावर लेखक आयआयटियन आहे हे त्याने असेंच हळूSSSSSच जाताजाता सूचित केलं. :) यात क्वालिफिकेशन आणण्याची गरज नसतानाही.. मी आयआयटियन नसलो तरी पायलट लायसन्ससाठी लागणार्‍या परीक्षा एअरक्राफ्ट इंजिनमधलं स्पेशलायझेशन आणि प्रत्यक्ष उड्डाण एवढा अनुभव या विषयावर मत करायला पुरेसा होता. पण मी माझी अशी ओळख न देता माझे मुद्दे मांडत होतो.. त्यांनी मात्र आयआयटियन ही त्यांची ओळख वाद वाढायला लागताच सांगितली.

In reply to by गवि

अर्धवट 22/09/2011 - 16:00
>>आयआयटीसारख्या तांत्रिकदृष्ट्या सर्वोच्च संस्थेतली 'तथाकथीत' हा शब्द राहून गेल्याचं नम्रपणे निदर्शनास आणू इच्छीतो.

शाहिर 22/09/2011 - 15:55
साध्या भाषेत सांगा ना तुम्हाला काय कळाले ? आम्हाला कळाले तर आम्हालापण निर्वाण प्राप्त होइल.

समीरसूर 23/09/2011 - 11:56
लेखाचा उद्देश लक्षात आला नाही. म्हणजे ज्या कंपनीमध्ये आयआयटीमधून शिकलेली मंडळी नसेल अशा यःकश्चित ठिकाणी तू आपली बुद्धी, शिक्षण, योग्यता, इत्यादी का व्यर्थ दवडतो आहेस असे तर प्रा. अरुणकुमारांना सुचवायचे नव्हते ना? म्हणजे मला असाच अर्थ कळला. असं जर असेल तर मग प्रा. अरुणकुमारांनाच अजून शिकण्याची गरज आहे असे मला वाटून गेले. माझा आणि आयआयटी, आयआयएम, सीओईपी, व्हिजेटीआय, वगैरे उच्च संस्थांचा कुठल्याच प्रकारचा संबंध कधीच आला नाही आणि माझी शैक्षणिक, बौद्धिक योग्यता बघता असा संबंध येणे पुढच्या ७-८ जन्मात तरी शक्य होणार नाही हे मी खात्रीपूर्वक सांगू शकतो. म्हणून आयआयटी, आयआयएम या संस्थांविषयी मला खूप आदर आहे. या संस्थांमधून उत्तीर्ण होणार्‍यांविषयी मला नेहमीच एक भीतीयुक्त आदर वाटत असतो. ही मंडळी बुद्धीमान असतातच यात शंकाच नाही; त्यांच्या फोकसचे देखील मला कौतुक वाटते. इथे आयआयटी, आयआयएम मधून उत्तीर्ण झालेली मंडळी बघून मला त्यांच्याविषयी आदर वाटतो. पण सगळ्या जगाला आदर वाटतो म्हणून प्रा. अरुणकुमारांनी अशी टिप्पणी करावी हे अनाकलनीय आहे. कुणी कुठलेही काम करत असला तरी तो त्याच्या-त्याच्या परीने अर्थव्यवस्थेचे इंजिन पुढे नेण्यास हातभार लावत असतो हे अर्थशास्त्राचे सोपे गणित आहे. अगदी शिपाई असला काय किंवा सफाईकामगार असला काय, प्रत्येक व्यक्ती अर्थव्यवस्थेचा एक अविभाज्य घटक असते. ही अशी अर्थव्यवस्थाच नसेल तर मग कुणाच्या बुद्धीला किंमत राहील? सी. के. प्रल्हादसारखा द्रष्टा व्यवस्थापन गुरु जर 'बॉटम ऑफ पिरॅमिड' अशी लाखमोलाची थिअरी मांडून बड्या-बड्या कंपन्यांना यश मिळवून देऊ शकतो तर कुठल्याही स्तरावरच्या व्यक्तीचे किंवा ती व्यक्ती करत असलेल्या कामाचे एकूण अर्थव्यवस्थेतले महत्व प्रा. अरुणकुमारांसारख्या तज्ञ व्यक्तीला कळू नये याचे आश्चर्य वाटते. मी आयआयटीमधून किंवा एनआईडीमधून डिझाईनचा पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेल्या काही लोकांना ओळखतो. त्यांची झेप इतरांच्या मानाने काही फार दिव्य नाहीये. एक मुलगी तिच्या कामात थोड्या-फार प्रमाणात वगळता बाकी खरच मठ्ठ आहे. कॉमन सेन्स, लॉजिक, जनरल नॉलेज, विचार करण्याची क्षमता, इत्यादी सगळ्याच बाबतीत ती जवळ-जवळ शून्य आहे असे म्हटले तरी अतिशयोक्ती होणार नाही. माझ्या जुजबी ओळखीचा एक आयआयटी मधून शिकलेला प्रोजेक्ट मॅनेजर आहे. तो इतका बालिश आणि गर्विष्ठ आहे की कुठलाच प्रोजेक्ट त्याला घ्यायला तयार होत नाही. 'मी आयआयटीत शिकलेलो आहे' या तोर्‍यामुळे त्याने खूप शत्रू आणि खिल्ली उडवणारे मित्र जमवून ठेवलेले आहेत. कंपनी जॉईन केल्यावर ताबडतोब पीसी मिळाला नाही म्हणून संतापून त्याने एक सर्वर उचलून आणला होता. 'मी आयआयटीयन आहे' हे माहित असून मला लवकर पीसी, लॅपटॉप मिळत नाही याचा त्याला फार राग आला होता. आता तो काहीतरी फुटकळ कामे करत असतो आणि सगळे त्याला टाळण्याचा प्रयत्न करत असतात. शेवटी माणूस घडतो ते अंतःप्रेरणेने. बाकी दिशा देण्याचे काम हे बाहेरील घटकांचे असते. या संस्था आणि त्यात शिकणारे खूप बुद्धीमान असतात यात शंकाच नाही पण फक्त तेवढ्यावरच यश अवलंबून नसते असे मला वाटते. कितीतरी कमी शिकलेले, न शिकलेले आयुष्यात काहीतरी भव्य-दिव्य करून जातात. इन फॅक्ट, सीईओ वगैरे मंडळी सोडली तर आभाळाला टेकलेल्या उत्तुंग व्यक्तिमत्वांच्या यादीमध्ये इतके महान शिक्षण घेतलेल्या लोकांचे प्रमाण फार काही जास्त नसावे. --समीर

संपत 24/09/2011 - 00:32
मला वाटते कि सर्व महत्वच मुद्दा विसरत आहेत. प्राध्यापकानी त्याना कम्पनी नव्हे तर job change करायला सान्गीतले आहे. त्यामुळे युयुत्सु आता त्याच कम्पनीमध्ये project management ऐवजी technical role करत असावेत. बरोबर ना, युयुत्सु ?

आत्मशून्य 24/09/2011 - 07:02
मला जेव्हा जेव्हा ऊर्जा कमी पडते तेव्हा तेव्हा मला आय आय टी परिसराची एक चक्कर पुरेशी असते
ह.ह.पू.वा..... का ? please don't ask... because its not my nature to be mysterious but I cant tell you and I cant tell you why ...... ;) बाकी या धाग्याबद्दल काय बोलणार ? आता तूम्ही कीतीही कारणे पूढे करा, भलेही कारणे योग्य असतील वा नसतील मिपाकर तूमच्या चूकीच्या वागण्याचे/निर्णयाचे खापर तूमच्यावरच फोडतील तूमच्या गूरूंवर नाही.

शाहिर 04/10/2011 - 13:32
गेल्या काही वर्षांत आयआयटीतून बाहेर पडणा-या विद्यार्थ्यांचा दर्जा घसरत असून वरच्या २० टक्क्यांतील विद्यार्थी वगळता बाकीच्या ८० टक्क्यांचा दर्जा सुमार असतो, असे मत ‘ इन्फोसिस ’ चे संस्थापक नारायणमूर्ती यांनी व्यक्त केलं http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/10228616.cms यातच सर्व काही आले .. बाकी चालु द्या

मैत्र 04/10/2011 - 18:01
दिसत नाही लेख जितका एकांगी वाटला की जर दोनच आयआयटीयन्स असतील तर बाहेर पड तितकेच बरेच प्रतिसादही... जर इतके सर्व इतर कॉलेजेस आणि सगळे कोपर्‍यावरच्या कॉलेज मधले बुद्धिमान आहेत तर ते काय मुद्दाम जेईई सोडून बारावी करून मुद्दाम कमी गुण घेऊन तिथे गेलेत आणि आता काही जनरल सॉफ्टवेअर कामात आपली असामान्य प्रतिभा दाखवतायत की जी बी टेक वाल्यांपेक्षा खूप महान आहे. हे मान्य करायलाच हवं की तेवढा बुद्धिमत्तेत, कष्टात, गुणवत्तेत आणि इतर विद्यापीठातून जसे किलोच्या टनाच्या भावाने अभियंते सहज पास होऊन काही धडपड करून सॉफ्टवेअर मध्ये शिरतात त्यापेक्षा आय आय टिचा दर्जा शंभर टक्के वरचा आहे. (मी आय आय टी चा नाही कोपर्‍यावरच्या कॉलेजचा आहे... खुलासा केलेला बरा). सध्या जागा राखून ठेवत आहे... पुढील प्रतिसादासाठी...
लेखनविषय:
काही वर्षापूर्वीची गोष्ट... मी आयआयटीमध्ये माझ्या प्राध्यापकाना भेटण्यासाठी गेलो होतो. मला जेव्हा जेव्हा ऊर्जा कमी पडते तेव्हा तेव्हा मला आय आय टी परिसराची एक चक्कर पुरेशी असते. त्या खेपेला मी, मला दिलेला शब्द पाळणा-या आणि मी दूखावला गेलो तेव्हा माझी क्षमा मागण्याचा मोठे पणा दाखवणा-या प्रा. अरूणकुमारांना पण भेटलो. त्यांना लेक्चरला जायचे असल्याने आमच्यात संक्षिप्त अंवाद झाला. तो एखाद्या झेन गुरु शिष्यातील संवादासारखा होता. तो असा... "Rajeev, what are you doing these days? "- प्रा.

फ्रायडे टाईमपास

मुक्तसुनीत ·

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

प्रियाली 03/09/2011 - 00:09
अगदी अगदी! मिपावर स्वरचित साहित्यच प्रकाशित करता येते असे मला वाटत होते. ;) हे तर चक्क ढापलेले आहे पण सु. ने. लागे यांची तक्रार येत नाही तोपर्यंत चालू द्या! ;)

In reply to by क्रेमर

श्रावण मोडक 03/09/2011 - 01:10
कवितेचे शीर्षक यासंदर्भात बोलके आहे. हा फ्रायडे टाईमपास आहे. त्यानुसार कवितेचा आरंभ दमदार, पुढं मध्य लय, मग डळमळ, आणि शेवटाकडं कलाटणी अशा अंगानं ही रचना होत गेली आहे असं दिसतं. वास्तववादी काव्याचा हा एक नमुना मानावयास हरकत नाही. ;) आणि या प्रक्रियेत पुढे ती कविता मनातले सत्यही व्यक्त करत जाते, हे नोंद घेण्याजोगे आहे. ;)

In reply to by श्रावण मोडक

अनामिक 03/09/2011 - 01:17
वास्तववादी काव्याचा हा एक नमुना मानावयास हरकत नाही. असेल असेल... वास्तववादी असल्याने एका पेग नंतर पहिलं कडवं ते ४थ्या पेग नंतर चौथं कडवं प्रसवलं गेलं असल्याची शक्यताही नाकारता येत नाही! बाकी टिपी कविता आवडली हो मुसुशेठ!

In reply to by श्रावण मोडक

कवितेचे शीर्षक यासंदर्भात बोलके आहे. हा फ्रायडे टाईमपास आहे. त्यानुसार कवितेचा आरंभ दमदार, पुढं मध्य लय, मग डळमळ, आणि शेवटाकडं कलाटणी अशा अंगानं ही रचना होत गेली आहे असं दिसतं. वास्तववादी काव्याचा हा एक नमुना मानावयास हरकत नाही
अर्रेच्या ! मग खरेतर 'बुधवार टाईमपास' असे नाव नको होते का ?

In reply to by परिकथेतील राजकुमार

श्रावण मोडक 03/09/2011 - 18:51
ही कविता एनाराय मंडळींची (आपले देशी आयटीवाले त्यातच मोडतात म्हणा) आहे. त्यामुळं बुधवार नाही. कॉल असतो त्यादिवशी. इश्यू असतात. फ्रायडेला हे काही नसतं. म्हणून फ्रायडे टाईमपास आहे हा. ;)

शेवटच्या कडव्यापरर्यंत सर्व रस अर्थव्यवहारापासुन, वीररस,अद्भुतरस,रौद्ररस,शांतरस झिरपले आहेत. //चानदन्या झुकल्य जराश्या आता न मी बन्दा कुनाचा मज मोकल्या दाही दिशा// ह्या वाक्यांनी तर ड्वाले पाणावले... शुक्रवार आणि मोठ्या विकांताच्या शुभेच्छा मुसुशेठ!

धनंजय 03/09/2011 - 02:49
तेवढ्यामुळे "मोकलाया दाहि दिश्या" कविता डोळ्याखालून गेली... (आजवर "मोकलाया दाही दिशा" ही प्रमाण-मराठीतच लिहिलेल्या कुठल्याशा प्रसिद्ध कवितेतली ओळ असावी असा माझा समज होता. आज शोधून संदर्भ सापडला, आणि समज सुधारून घेतला.)

सन्जोप राव 03/09/2011 - 07:49
टाईमपास आवडला. एरवी कपाळावर काही विचारी सुरकुत्या टाकून गंभीरपणे लिखाण करणार्‍या मुक्तसुनीतांनी शुक्रवारी रात्री केलेले हे लिखाण वाचून एखादा साधू हळूच चॉकलेट खाताना पकडला जावा तसे वाटले. (उपमा अर्थातच ढापलेल्या आहेत!)

चतुरंग 03/09/2011 - 16:41
लांब विकांताच्या सुरुवातीला अनेक कविगणांच्या काव्यसुमनांचा संमिश्र साक्षात्कार व्हावा यात नवल ते काय? ह्या कवितेचे नाव 'ढापलेली अक्षरे' असे ठेवावे का? -रंगा

ही कविता पाहून आयकिआने प्रसिद्ध केलेल्या मोड्यूलर फर्निचरची आठवण झाली. शंभरेक कविता घेतल्या तर त्यांच्या ओळींच्या परम्युटेशन-कॉंबिनेशननी किमान दोनतीन कोटी कविता करता याव्यात असा आमचा प्राथमिक अंदाज आहे. आमच्या कवितकसाठी मॉड्यूलर कविता तयार करण्याचं मोड्यूल लिहणार का? राजेश

कधीकधी तुमच्यातच पाहतो मी कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे तरी कसे फुलतात ('संग्रहणी'य) गुलाब हे ताजे न-अवांतरः 'औषधोपचार', 'नृत्य' किंवा 'गुंतवणूक' म्हटलेत ते बरे झाले, पण फलज्योतिष किंवा कृष्णमूर्ती या क्याटेगरीत घातल्याबद्दल कुणीतरी तुमची तक्रार संपादकमंडळाकडे करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

प्रियाली 03/09/2011 - 00:09
अगदी अगदी! मिपावर स्वरचित साहित्यच प्रकाशित करता येते असे मला वाटत होते. ;) हे तर चक्क ढापलेले आहे पण सु. ने. लागे यांची तक्रार येत नाही तोपर्यंत चालू द्या! ;)

In reply to by क्रेमर

श्रावण मोडक 03/09/2011 - 01:10
कवितेचे शीर्षक यासंदर्भात बोलके आहे. हा फ्रायडे टाईमपास आहे. त्यानुसार कवितेचा आरंभ दमदार, पुढं मध्य लय, मग डळमळ, आणि शेवटाकडं कलाटणी अशा अंगानं ही रचना होत गेली आहे असं दिसतं. वास्तववादी काव्याचा हा एक नमुना मानावयास हरकत नाही. ;) आणि या प्रक्रियेत पुढे ती कविता मनातले सत्यही व्यक्त करत जाते, हे नोंद घेण्याजोगे आहे. ;)

In reply to by श्रावण मोडक

अनामिक 03/09/2011 - 01:17
वास्तववादी काव्याचा हा एक नमुना मानावयास हरकत नाही. असेल असेल... वास्तववादी असल्याने एका पेग नंतर पहिलं कडवं ते ४थ्या पेग नंतर चौथं कडवं प्रसवलं गेलं असल्याची शक्यताही नाकारता येत नाही! बाकी टिपी कविता आवडली हो मुसुशेठ!

In reply to by श्रावण मोडक

कवितेचे शीर्षक यासंदर्भात बोलके आहे. हा फ्रायडे टाईमपास आहे. त्यानुसार कवितेचा आरंभ दमदार, पुढं मध्य लय, मग डळमळ, आणि शेवटाकडं कलाटणी अशा अंगानं ही रचना होत गेली आहे असं दिसतं. वास्तववादी काव्याचा हा एक नमुना मानावयास हरकत नाही
अर्रेच्या ! मग खरेतर 'बुधवार टाईमपास' असे नाव नको होते का ?

In reply to by परिकथेतील राजकुमार

श्रावण मोडक 03/09/2011 - 18:51
ही कविता एनाराय मंडळींची (आपले देशी आयटीवाले त्यातच मोडतात म्हणा) आहे. त्यामुळं बुधवार नाही. कॉल असतो त्यादिवशी. इश्यू असतात. फ्रायडेला हे काही नसतं. म्हणून फ्रायडे टाईमपास आहे हा. ;)

शेवटच्या कडव्यापरर्यंत सर्व रस अर्थव्यवहारापासुन, वीररस,अद्भुतरस,रौद्ररस,शांतरस झिरपले आहेत. //चानदन्या झुकल्य जराश्या आता न मी बन्दा कुनाचा मज मोकल्या दाही दिशा// ह्या वाक्यांनी तर ड्वाले पाणावले... शुक्रवार आणि मोठ्या विकांताच्या शुभेच्छा मुसुशेठ!

धनंजय 03/09/2011 - 02:49
तेवढ्यामुळे "मोकलाया दाहि दिश्या" कविता डोळ्याखालून गेली... (आजवर "मोकलाया दाही दिशा" ही प्रमाण-मराठीतच लिहिलेल्या कुठल्याशा प्रसिद्ध कवितेतली ओळ असावी असा माझा समज होता. आज शोधून संदर्भ सापडला, आणि समज सुधारून घेतला.)

सन्जोप राव 03/09/2011 - 07:49
टाईमपास आवडला. एरवी कपाळावर काही विचारी सुरकुत्या टाकून गंभीरपणे लिखाण करणार्‍या मुक्तसुनीतांनी शुक्रवारी रात्री केलेले हे लिखाण वाचून एखादा साधू हळूच चॉकलेट खाताना पकडला जावा तसे वाटले. (उपमा अर्थातच ढापलेल्या आहेत!)

चतुरंग 03/09/2011 - 16:41
लांब विकांताच्या सुरुवातीला अनेक कविगणांच्या काव्यसुमनांचा संमिश्र साक्षात्कार व्हावा यात नवल ते काय? ह्या कवितेचे नाव 'ढापलेली अक्षरे' असे ठेवावे का? -रंगा

ही कविता पाहून आयकिआने प्रसिद्ध केलेल्या मोड्यूलर फर्निचरची आठवण झाली. शंभरेक कविता घेतल्या तर त्यांच्या ओळींच्या परम्युटेशन-कॉंबिनेशननी किमान दोनतीन कोटी कविता करता याव्यात असा आमचा प्राथमिक अंदाज आहे. आमच्या कवितकसाठी मॉड्यूलर कविता तयार करण्याचं मोड्यूल लिहणार का? राजेश

कधीकधी तुमच्यातच पाहतो मी कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे तरी कसे फुलतात ('संग्रहणी'य) गुलाब हे ताजे न-अवांतरः 'औषधोपचार', 'नृत्य' किंवा 'गुंतवणूक' म्हटलेत ते बरे झाले, पण फलज्योतिष किंवा कृष्णमूर्ती या क्याटेगरीत घातल्याबद्दल कुणीतरी तुमची तक्रार संपादकमंडळाकडे करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कधीकधी माझ्यातच पाहतो मी एक बेहद्द नाममात्र घोडा पाठीवरती जीन मखमली पायी रुपेरी तोडा म्हणे कुणासाठी, कुणासाठी, कशासाठी, कुठवर इमानाने जन्मभर रेटायचा ऐसा गाडा ? कधीकधी माझ्यातच पाहतो मी भव्य हिमालय तुमचा अमुचा ज्याच्या छातीचा फोडुनिया कोट , गुलाम केले गेले जयाने लोक तीस कोट. बोलेना तो खळ मैंद म्हणती बळकट धश्चोट कर्मठ जो प्राणी तो पोंचट. कधीकधी माझ्यातच पाहतो मी गणपत वाणी बिडी पिताना चावायाचा जो नुसतिच काडी नाही खर्चिली कवडी दमडी नाहि वेचिला दाम श्रीराम जयराम जयजय राम. कधीकधी माझ्यातच पाहतो मी षंढ सारी लेकरे लेकरे उदंड जाली अरुण उगवला पहाट झाली झाले मोकळे आकाश आकाश झाले थेन्गने अन चानदन्या झ

मोक्ष

विनीत संखे ·

मुक्तसुनीत 31/08/2011 - 18:46
कथा आवडली. नवीनतम संदर्भ असल्यामुळे विशेष आवडली. अशा स्वरूपाच्या कथांमुळे दिवाकरांच्या नाट्यछटांची आठवण येते. त्यांचा आवाका अशा कथांच्या मानाने छोटा पण परिणामकारक होता. आत्महत्येच्या विचारशृंखलांमुळे "क्राईम अँड पनिशमेंट" ची आठवण आली. त्या महाकादंबरीच्या मानाने ही कथा खूपच लहान आहे परंतु जातकुळी काहीशी तशीच. मी नक्की सांगू शकत नाही परंतु या जातीचं लिखाण संज्ञाप्रवाही ज्याला म्हणतात त्या वर्गात येईल : व्यक्तीच्या मनातले अस्ताव्यस्त विचार विदित करणे हे त्या प्रकाराचे वैशिष्ट्य. असो. हा उत्तम प्रयत्न होता. आपल्या मनातल्या विचारांची विहिर यापेक्षा अधिक गहिरी असते आणि कदाचित लेखकाला त्या दिशेने जाता येईल असं वाटलं. शुभेच्छा.

In reply to by रामदास

स्पंदना 02/09/2011 - 05:59
+१ अगदी असच काहीस वाटत होत वाचताना. सुरेख भावना चित्र ! ( तश्या बायका असतातच धिराच्या अन धिर देणार्‍याही)

In reply to by रामदास

प्यारे१ 02/09/2011 - 16:16
आमच्या मनात जे कधी मधी असतं ते लेखकानं कथेतून आणि कथा वाचून मनात जे आलं ते प्रतिसाददात्यांनी प्रतिसादातून अगदी मस्त शब्दांकित केलंय.

पैसा 04/09/2011 - 21:17
या कथेत दोघांच्या मनातले विचार आहेत, आणि ते लिहिताना भाषा पण छानप्रकारे बदललीय. कथा खूप आवडली. सामान्य मध्यमवयीन माणसांच्या आयुष्यात असे आशा-निराशेचे प्रसंग येत जात रहातातच, पण सर्वसामान्य माणूस सहसा परिस्थितीतून कसातरी मार्ग काढतोच, आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेत नाही, हेच सामान्यातलं असामान्यत्व. ते खूपच छान प्रकारे या कथेत आलंय.

मुक्तसुनीत 31/08/2011 - 18:46
कथा आवडली. नवीनतम संदर्भ असल्यामुळे विशेष आवडली. अशा स्वरूपाच्या कथांमुळे दिवाकरांच्या नाट्यछटांची आठवण येते. त्यांचा आवाका अशा कथांच्या मानाने छोटा पण परिणामकारक होता. आत्महत्येच्या विचारशृंखलांमुळे "क्राईम अँड पनिशमेंट" ची आठवण आली. त्या महाकादंबरीच्या मानाने ही कथा खूपच लहान आहे परंतु जातकुळी काहीशी तशीच. मी नक्की सांगू शकत नाही परंतु या जातीचं लिखाण संज्ञाप्रवाही ज्याला म्हणतात त्या वर्गात येईल : व्यक्तीच्या मनातले अस्ताव्यस्त विचार विदित करणे हे त्या प्रकाराचे वैशिष्ट्य. असो. हा उत्तम प्रयत्न होता. आपल्या मनातल्या विचारांची विहिर यापेक्षा अधिक गहिरी असते आणि कदाचित लेखकाला त्या दिशेने जाता येईल असं वाटलं. शुभेच्छा.

In reply to by रामदास

स्पंदना 02/09/2011 - 05:59
+१ अगदी असच काहीस वाटत होत वाचताना. सुरेख भावना चित्र ! ( तश्या बायका असतातच धिराच्या अन धिर देणार्‍याही)

In reply to by रामदास

प्यारे१ 02/09/2011 - 16:16
आमच्या मनात जे कधी मधी असतं ते लेखकानं कथेतून आणि कथा वाचून मनात जे आलं ते प्रतिसाददात्यांनी प्रतिसादातून अगदी मस्त शब्दांकित केलंय.

पैसा 04/09/2011 - 21:17
या कथेत दोघांच्या मनातले विचार आहेत, आणि ते लिहिताना भाषा पण छानप्रकारे बदललीय. कथा खूप आवडली. सामान्य मध्यमवयीन माणसांच्या आयुष्यात असे आशा-निराशेचे प्रसंग येत जात रहातातच, पण सर्वसामान्य माणूस सहसा परिस्थितीतून कसातरी मार्ग काढतोच, आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेत नाही, हेच सामान्यातलं असामान्यत्व. ते खूपच छान प्रकारे या कथेत आलंय.
लेखनप्रकार
आज मोक्ष मिळायला हवाच... उगीच ह्या मृगजळात अडकलोय... दरदिवशीची कटकट, साडेसातची लोकल, ऒफिसचा ऊशीर, मोठ्या साहेबांचं तणतणणं. घरी गेल्यावर मुलांच्या मागण्या, सौ ची कैफियत. आज हे महाग तर उद्या ते. छ्या किती सहन करायचं? किडामुंगीशी जवळीक साधायची ती अशी? एवढं राब राब राबून विरंगुळ्याचे क्षणच दुर्मिळ झालेत ... मोबाईलच्या रेडियोवर एकशेसातवर जाऊन जुनं मदन मोहन ऎकावं... आयुष्य सार्थकी लागावं असं काहीतरी... तो तर गेला त्याच्या स्वरलता सोडून... पण आम्ही काय सोडलं? आमचं नाव? की आडनाव? आमची सौ की ती पिल्लावळ? ...