सोबती
सुखाला मिळतील सोबती खूप
सहायला तुम्ही एकटेच असता
कितीही जवळचं वाटलं कोणी
शेवटी कडेने पोहणारे निघतात
ज्याचं त्याला लागतं भोगावं
प्राक्तनात असलेलं चुकत नसतं
कुणी किती जरी केला अट्टाहास
दैवात लिहलेलं टळत नसतं
हेच जर आहे चिरंतन सत्य
पाठ फिरवून भागणार नसतं
रडतराउ होउन कुंथण्यापेक्षा
हसत सामोरं जाणं योग्य असतं
वा सुचेता आवडली कविता ..
कविता आवडली
सुरेख. साधेच शब्द पण आशयपूर्ण
+१ ,कविता आवडली..
आवडली !!
छान लिहीतेस!!
आवडली कविता.
रडतराउ होउन कुंथण्यापेक्षा
ही ही
यावर १ तांब्या काव्य लिहायला
मक्काय
पहिला मान मठाधीपतींचा
नवी म्हण
छान
आवडली.
सुंदर !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Oi Amma Oi Amma... ;) - { Mawaali }