सोबती

सुचेता जे न देखे रवी...
सुखाला मिळतील सोबती खूप सहायला तुम्ही एकटेच असता कितीही जवळचं वाटलं कोणी शेवटी कडेने पोहणारे निघतात ज्याचं त्याला लागतं भोगावं प्राक्तनात असलेलं चुकत नसतं कुणी किती जरी केला अट्टाहास दैवात लिहलेलं टळत नसतं हेच जर आहे चिरंतन सत्य पाठ फिरवून भागणार नसतं रडतराउ होउन कुंथण्यापेक्षा हसत सामोरं जाणं योग्य असतं
वर्गीकरण
लेखनविषय:
काव्यरस

16 टिप्पण्या 3,389 दृश्ये

Comments

अनुप ढेरे नवीन

रडतराउ होउन कुंथण्यापेक्षा हसत सामोरं जाणं योग्य असतं
आत्मु गुरुजींनी ही ओळ
रडतराउ होउन कुंथण्यापेक्षा त्रिफळा घेणं योग्य असतं
अशी लिहिली असती का असा विचार करतोय.

सुचेता नवीन

मी आत्ता वाचलं पण आत्मु गुरुजींनी वाचलीये कि नाही कोण जाणे

नाखु नवीन

In reply to by टवाळ कार्टा

बुवांचा तो तांब्या!! इतरांचा तो ठोंब्या !! टक्या गुर्जींकडून पर्वानगी घेऊन एक तांब्या फिर्वीत का न्हाइ. (मोका है दस्तूर है म्हणून म्हटलं)