कविता छानच आहे. आणि वेदना वाढवणारी आहे.
आमच्या राज्य कर्त्या चिच बात घ्या ,पुरता अर्जुन झालय त्यांचा ,
जनतेचि अर्धवट साथ, पाठींब्या चा स्वार्थी हाथ,
त्यात म्हागाई चि वरात, दहशत वाद टाकतोय कात
पण हेही शेवटी खरेच ना! जनता जशी तसाच राजा मिळतो.
(व्यथित)
पुण्याचे पेशवे
Since 1984
प्रतिक्रिया
छान आहे कविता........
+१