माहिती: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शंभर वर्ष
लेखनप्रकार
या वर्षी विजयादशमीच्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) स्थापनेला १०० वर्षे पूर्ण होतील. अजून पर्यन्त मिसळपाव वर देशातील सर्वात मोठ्या संस्कृतिक आणि सामाजिक संघटणे बाबत एक ही लेख आला नाही. माझा संघाशी प्रत्यक्ष संबंध फारसा आलेला नाही तरीही मी विचार केला अंतराजलावर फिरून आपणच माहिती घ्यावी आणि मिसळपावकरांसाठी सादर करावी.
आज RSS च्या ५ लाखांहून अधिक शाखा देशभर कार्यरत आहेत. या शाखा सांस्कृतिक राष्ट्रवाद, व्यक्तिमत्त्व विकास, आणि नैतिक शिक्षण यावर भर देतात. विद्या भारती ही शैक्षणिक संस्था १२,७५४ शाळा चालवते, जिथे भारतीय मूल्यांवर आधारित शिक्षण दिले जाते आणि आधुनिक विषयांचाही समावेश असतो. सेवा भारती ही सामाजिक संस्था आरोग्य, शिक्षण आणि आपत्ती मदतीसाठी हजारो प्रकल्प राबवते, विशेषतः दुर्बल आणि दुर्गम भागांमध्ये. राष्ट्र सेविका समितीसारख्या स्त्री संघटनांद्वारे महिलांना नेतृत्व आणि सांस्कृतिक प्रशिक्षण दिले जाते. या सर्व संस्था मिळून शिक्षण, सेवा आणि सांस्कृतिक पुनरुत्थानाच्या माध्यमातून राष्ट्रनिर्मितीत मोलाचे योगदान देतात.
अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रम सध्या देशभरातील ६३,९२६ वनवासी गावांपैकी २१,८२९ गावांमध्ये विविध सेवा प्रकल्प राबवत आहे. या प्रकल्पांमध्ये शाळा, बालवाडी, निवासी वसतिगृहे, आध्यात्मिक केंद्रे, दवाखाने आणि आरोग्य रक्षकांचे कार्य समाविष्ट आहे. महाराष्ट्रातील ५,६०० वनवासी गावांपैकी सुमारे २,००० गावांमध्ये आश्रमाचे कार्य सक्रिय आहे. याशिवाय, शिक्षण व आरोग्य सेवांबरोबरच ११३ कृषी विकास केंद्रेही कार्यरत आहेत, जी स्थानिक शेतकऱ्यांना प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि स्वावलंबनासाठी मदत करतात.
१९६२, १९६५ आणि १९७१ च्या युद्धकाळात RSS ने देशसेवेचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. स्वयंसेवकांनी रक्तदान, अन्नवाटप, मदत शिबिरे, आणि अनेक ठिकाणी प्रत्यक्ष सीमेवर सैनिकांना मदत केली. या योगदानाची दखल घेत, तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी १९६३ साली, २६ जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य समारंभात RSS च्या स्वयंसेवकांना पथसंचलनासाठी आमंत्रित केले.
महात्मा गांधी यांनी १९३४ साली वर्धा येथे संघाच्या शिबिराला भेट दिली. त्या वेळी डॉ. हेडगेवार जिवंत होते. गांधीजींनी शिबिरातील शिस्त, अस्पृश्यतेचा अभाव आणि साधेपणा पाहून संघाचे कौतुक केले. त्यांनी म्हटले, “संघाची सेवा आणि आत्मत्याग यावर आधारित प्रेरणा ही संघाला बळकट करणार आहे.” हे उद्गार ‘हरिजन’ साप्ताहिकात २८ सप्टेंबर १९४७ रोजी प्रसिद्ध झाले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २ जानेवारी १९४० रोजी कराड (सातारा) येथे संघाच्या शाखेला भेट दिली. त्यांनी स्वयंसेवकांशी संवाद साधला आणि संघाच्या कार्यपद्धतीचे निरीक्षण केले. आपल्या भाषणात त्यांनी म्हटले, “जरी काही मुद्द्यांवर मतभेद असले, तरी मी संघाकडे आपुलकीच्या भावनेने पाहतो.” ही घटना ‘केसरी’ दैनिकात ९ जानेवारी १९४० रोजी प्रसिद्ध झाली होती.
देशावर जेव्हा नैसर्गिक आपत्ती येतात किंवा कोरोना सारखे आजार पसरतात, तेव्हा आरएसएसचे कार्यकर्ते तत्काळ आपदाग्रस्त जनतेच्या सेवेसाठी सज्ज होतात. १९९३च लातूर भूकंप, २००१ गुजरात भूकंप, २०१३ उत्तराखंड पूर, २०१८ केरळ पूर अशा अनेक आपत्तींमध्ये संघाने मदत शिबिरे, वैद्यकीय सेवा आणि पुनर्बांधणीचे कार्य केले. हजारो कुटुंबांना नवजीवन मिळवून देण्यात संघाचा सेवाभाव महत्त्वाचा ठरला.
२००१ साली कच्छ जिल्ह्यातील भूकंपानंतर, आरएसएस आणि सेवा भारतीच्या स्वयंसेवकांनी भुज, अंजार आणि गांधीधाम परिसरात शेकडो मदत शिबिरे उभारले. अन्न, पाणी, औषधे आणि तात्पुरते निवारे पुरवण्यात आले. हुनरशाला फाउंडेशन आणि कच्छ महिला विकास संघटन यांच्या सहकार्याने पारंपरिक भुंगा घरांची रचना पुन्हा उभी करण्यात आली. स्थानिक मजुरांना भूकंप प्रतिरोधक बांधकामाचे प्रशिक्षण देण्यात आले आणि गुजराती भाषेत मॅन्युअल तयार करून मार्गदर्शन करण्यात आले.
कोरोना महामारीच्या काळात, RSS चे ५ लाखांहून अधिक स्वयंसेवक रस्त्यावर उतरून गरजूंना मदत करत होते. काही स्वयंसेवकांनी आपला जीव गमावला, तरीही सेवा थांबली नाही. पाच जून २०२१ पर्यंत, म्यानमार, बांगलादेश, पाकिस्तानच्या सीमांपासून ते जम्मूपासून कन्याकुमारीपर्यंत ९२,६५६ ठिकाणी सेवा शिबिरे उभारण्यात आली. ११८ शहरांमध्ये कोविड केअर सेंटर्स, २८७ शहरांमध्ये आयसोलेशन सेंटर्स, ५ कोटी भोजन पॅकेट्स, ७३ लाखांहून अधिक कुटुंबांना राशन, आणि ४४ लाख स्थलांतरित मजुरांना सेवा पुरवण्यात आली.
२०२५ मध्ये, देशभरातील पूरग्रस्त भागांमध्ये संघाने पुन्हा ९२,६५६ ठिकाणी सेवा शिबिरे उभारून लाखो गरजूंना अन्न, औषधे, निवारा आणि वैद्यकीय सेवा पुरवली.
शहरातील निवासी असो की वनवासी – सर्व भारतीयांची सेवा करणे आणि भारताला परम वैभवशाली बनविणे हेच आरएसएस च मुख्य ध्येय आहे.
वाचने
21233
वाचनखूण
प्रतिक्रिया
160
संघा विषयी मते
In reply to संघा विषयी मते by नावातकायआहे
इतर धर्मात
मी एका बाबतीत मात्र पूर्ण
In reply to मी एका बाबतीत मात्र पूर्ण by युयुत्सु
एवढा ठाम निष्कर्ष?
In reply to एवढा ठाम निष्कर्ष? by स्वधर्म
श्री० स्वधर्म - भारत हिंदुराष्ट्र होण्यातील अडचणी
In reply to श्री० स्वधर्म - भारत हिंदुराष्ट्र होण्यातील अडचणी by युयुत्सु
आज केवळ अशक्य वाटणाऱ्या
In reply to आज केवळ अशक्य वाटणाऱ्या by रामचंद्र
हिंदू राष्ट्र करायची मुळीच
In reply to आज केवळ अशक्य वाटणाऱ्या by रामचंद्र
श्री रामचंद्र
In reply to श्री रामचंद्र by युयुत्सु
+१
In reply to श्री रामचंद्र by युयुत्सु
आपण ज्याला पुड्या सोडणे
In reply to श्री० स्वधर्म - भारत हिंदुराष्ट्र होण्यातील अडचणी by युयुत्सु
सविस्तर व मुद्देसूद
In reply to सविस्तर व मुद्देसूद by स्वधर्म
<संविधान मानतो असं दाखवून
In reply to <संविधान मानतो असं दाखवून by रामचंद्र
डावपेच?
In reply to डावपेच? by युयुत्सु
+१
In reply to डावपेच? by युयुत्सु
मान्य आहे. अखेर तो त्यांच्या
In reply to मान्य आहे. अखेर तो त्यांच्या by रामचंद्र
हिंदू कधीच संघटित होणार नाही.
In reply to हिंदू कधीच संघटित होणार नाही. by आग्या१९९०
हिंदू कधीच संघटित होणार नाही.
In reply to हिंदू कधीच संघटित होणार नाही. by शाम भागवत
हिंदू कधीच संघटित होणार नाही.
In reply to मी एका बाबतीत मात्र पूर्ण by युयुत्सु
जो व्यक्ति आपल्यादेशला
In reply to मी एका बाबतीत मात्र पूर्ण by युयुत्सु
हे पूर्वी ऐकले होते पण तेव्हा
In reply to मी एका बाबतीत मात्र पूर्ण by युयुत्सु
संघाला कुणावर ही नियंत्रण
धर्म वाढवला तर राजकारण का करीत नाही म्हणून विचारतात ....
In reply to धर्म वाढवला तर राजकारण का करीत नाही म्हणून विचारतात .... by गामा पैलवान
उत्तम !
In reply to उत्तम ! by कपिलमुनी
धन्यवाद.
संघाचे बाबतीत अनेकांचे
In reply to संघाचे बाबतीत अनेकांचे by विवेकपटाईत
हे दाखवायचे दात आहेत
जगात आजमितीस किती हिंदू राष्ट्रे आहेत ? आणि किती इतर धर्मीय ?
त्यांचा स्तर असे वाचावे.
श्री० मारवा,
संघाची सर्वात complex theme ही समरसता आहे.
In reply to संघाची सर्वात complex theme ही समरसता आहे. by मारवा
Deep deep down
In reply to Deep deep down by अभ्या..
:)))
In reply to Deep deep down by अभ्या..
शबरी वनवासी होती ....
इथे चर्चा करणे म्हणजे च्युईंग
In reply to इथे चर्चा करणे म्हणजे च्युईंग by सुबोध खरे
संघ पुढे जातच राहील.
संघ पुढे जातच राहील.ज्या संस्थेचा (जिची अधिकृत नोंदणी आहे की नाही?) समाजाला काडीचा उपयोग नाही, फक्त दसरा संचलन करून ट्रॅफिक वाढवून समाजाला उपद्रव द्यायचे काम करते ती संस्था पुढे गेली काय किंवा मागे गेली काय? काय फर के पडतो?In reply to संघ पुढे जातच राहील. by अमरेंद्र बाहुबली
श्री० अमरेंद्र बाहुबली
In reply to श्री० अमरेंद्र बाहुबली by युयुत्सु
सहमत आहे! देशात जसजसा
In reply to श्री० अमरेंद्र बाहुबली by युयुत्सु
मजा की विनाश?
In reply to मजा की विनाश? by स्वधर्म
दुसऱ्याच्या विषयात बोलायचे नाही पण आपण आपली रेष लांब वाढवतोय
In reply to दुसऱ्याच्या विषयात बोलायचे नाही पण आपण आपली रेष लांब वाढवतोय by समाधान राऊत
अहो पण
In reply to मजा की विनाश? by स्वधर्म
श्री० स्वधर्म
In reply to श्री० स्वधर्म by युयुत्सु
तेव्हा आपण स्वस्थपणे बघत
In reply to श्री० स्वधर्म by युयुत्सु
देश चालवणे आणखी अवघड बनेल
In reply to मजा की विनाश? by स्वधर्म
उन्माद अमान्य आहे, पण माहिती नाही म्हणून विचारतोय
In reply to उन्माद अमान्य आहे, पण माहिती नाही म्हणून विचारतोय by समाधान राऊत
हे घ्या संदर्भ
In reply to मजा की विनाश? by स्वधर्म
डार्विनचा सिंध्दांत एन सी इ
In reply to डार्विनचा सिंध्दांत एन सी इ by सुबोध खरे
भूत विद्या किंवा ज्योतिष
In reply to भूत विद्या किंवा ज्योतिष by सुबोध खरे
जोवर या पदव्या इतर पदव्याच्या
In reply to भूत विद्या किंवा ज्योतिष by सुबोध खरे
परस्परविरोधी मते कशी पचवता?
In reply to परस्परविरोधी मते कशी पचवता? by स्वधर्म
होमिओपॅथी हि विज्ञानाधारित
In reply to होमिओपॅथी हि विज्ञानाधारित by सुबोध खरे
दुटप्पी?
In reply to दुटप्पी? by स्वधर्म
होमिओपथीची २५० हून अधिक
In reply to मजा की विनाश? by स्वधर्म
डार्विनचा सिद्धांत नाहीये
In reply to डार्विनचा सिद्धांत नाहीये by अप्पा जोगळेकर
कोरोना सारखा विषाणू फक्त थंड
In reply to डार्विनचा सिद्धांत नाहीये by अप्पा जोगळेकर
डार्विनचा सिद्धांत नाहीये
In reply to डार्विनचा सिद्धांत नाहीये by आग्या१९९०
माझ्या मते ....
In reply to संघ पुढे जातच राहील. by अमरेंद्र बाहुबली
ज्या संस्थेचा (जिची अधिकृत
In reply to ज्या संस्थेचा (जिची अधिकृत by टर्मीनेटर
कुठे त्या भुजबळांच्या नादाला
अजून डोकं आपटा
In reply to अजून डोकं आपटा by सुबोध खरे
:))
समरसतेच्या गप्पा फक्त संघाचे
अवश्य पहा
संघाचे खरे रूप.
काय ठरलं आहे मग?
In reply to काय ठरलं आहे मग? by कांदा लिंबू
आलात का! या या या! जर
In reply to आलात का! या या या! जर by अमरेंद्र बाहुबली
आलात का! या या या!
In reply to आलात का! या या या! by कांदा लिंबू
:)
110000 हून जास्त वाचकांनी हा
In reply to 110000 हून जास्त वाचकांनी हा by विवेकपटाईत
11 hajaar 131
" लापटाला मारलं पिडं, लापट