Skip to main content

कोजागिरी पौर्णिमा

लेखक स्वप्निल मन यांनी गुरुवार, 21/10/2010 21:38 या दिवशी प्रकाशित केले.
कितीही रात्री जागल्या तरी पौर्णिमेच्या चंद्राला तोड नाही आणि प्रेमात हरलेल्याला तर कोजागिरीची बासुंदीही गोड नाही
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 4084
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

अरे वा. लै भारी. >>आणि प्रेमात हरलेल्याला तर कोजागिरीची बासुंदीही गोड नाही का बरे? प्रेमात हरलेले लोकं बासुंदी मधे साखर घालत नाहीत का?

अतिशय आवडले .. एक आमच्याकडुनही : पोर्णिमेच्या चंद्रास कोठे चांदण्यांची संगत असते प्रेमाच्या उंबरठ्यावरच नाउमेद व्हायचे नसते